Tumgik
#यावरही
Text
“गुजरात जिंकणारच होते, हिमाचल – दिल्लीत लोकांनी का नाकारले ? यावरही चर्चा होऊ द्या”
“गुजरात जिंकणारच होते, हिमाचल – दिल्लीत लोकांनी का नाकारले ? यावरही चर्चा होऊ द्या”
“गुजरात जिंकणारच होते, हिमाचल – दिल्लीत लोकांनी का नाकारले ? यावरही चर्चा होऊ द्या” मुंबई – “गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ते शक्य झाले. गुजरात जिंकले. ते जिंकणारच होते. पण भाजपाने हिमाचल प्रदेश गमावले व दिल्लीची महानगरपालिकादेखील गमावली. हिमाचलमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. या दोन राज्यांत मोदी मंत्र का चालला नाही?” असा जळजळीत सवाल सामनातून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kingmaker8055 · 2 years
Text
*मराठा क्रांती नक्की बघा !!!*
कोपर्डीच्या ताई वर झालेला अत्याचार विरोधात उभारलेले वकील आणि न्यायालयाकडून मिळालेला न्याय व मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले व *छत्रपती* *शिवरायांच्या* विचाराने पेटून उठलेला मराठा तरुण म्हणजेच *सचिन जी कदम सर .*
मराठा समाज जागृत कण्याकरता आणि मराठा समाजावर आतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी मराठा समाजावर *शिवरायांच्या प्रेरणेने* चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव आहे *मराठा क्रांती*
*Link :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
या चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय ,अत्याचार तसेच मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चा.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची असणारी मराठा समाजाविषयी असणारी भूमिका .मराठा आमदार खासदार दिल्ली दरबारी घालत असलेला मुजरा .
पहिला मराठी डायरेक्टर , स्टोरी रायटर ,निर्माते ,दिग्दर्शक, मेकअप, लाइटिंग, साऊंड, ड्रेस डिझाईन यावर स्वतः काम करणारे म्हणजेच *one man army* असे व्यक्तिमत्व मराठा समाजास लाभले ते म्हणजे *सचिन जी कदम सर* कित्येक करोड लागतात चित्रपट बनवण्यासाठीहे आपल्याला पण माहित आहे .परंतु तोडक्या मोडक्या संसारातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो .या उद्देशाने मराठ्यांसाठी बनवलेला हा पहिलाच चित्रपट *मराठा क्रांती* होय.
तानाजी मालुसरे चित्रपट करणारे डायरेक्टर प्रोडूसर हे मराठा नव्हते .तरीही मराठ्यांनी त्यांच्यासाठी करोडो रुपयांचा फायदा करून दिला.
आज 2022 मध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड बेरोजगारी ,व्यवसायिक ज्ञानाचा आभाव, बँकेकडून न मिळणारे कर्ज,राजकारणी लोकांचे असलेले तरूणांच्या हातातील झेंडे . आज मराठा समाजाला कोठे घेऊन जात आहे घरी खाण्याचे वांदे आहेत . आणि आपण राजकारणी लोकांची झेंडे घेऊन फिरत आहोत .यावरही *मराठा क्रांती* या चित्रपटामध्ये सचिन जी कदम सरांनी प्रकाश टाकलेला आहे .
तरी सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की त्यांनी *मराठा क्रांती* हा चित्रपट एकदा अवश्य पहावा .
*Link :*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एकदा चित्रपट अवश्य पहा 🚩 *एक मराठा लाख मराठा* 🚩
सचिन कदम सरांचा मोबाईल नंबर पण देत आहे .
Direcor :- sachin Kadam
mob :- 9221008055
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Tumblr media
2 notes · View notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० मे २०२३ सकाळी ११.०० वाजता****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदन होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ पूर्णांक २६ टक्के मतदान झाल्याचा वृत्त आहे. विधानसभेच्या २२४ जागांसाठी दोन हजार ६१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
भारतीय सैन्याने ब्रिगेडियर आणि त्यावरील रँक असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक समान लष्करी गणवेश स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सर्व रेजिमेंट्समधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सेवाविषयक बाबींमध्ये समान ओळख आणि दृष्टीकोन वाढवण्यासाठी तसंच तो मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
देशातल्या छोट्या शहरांना आणि ग्र���मीण भागाला ई-कॉमर्सच्या कक्षेत आणण्यासाठी, भारतीय टपाल विभागानं अखिल भारतीय व्यापार संघटना आणि ट्रीपटा टेक्नॉलॉजीज बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे टपाल विभागाला  देशभरात मालवाहतूक सेवा पुरवठादार म्हणून काम करता येईल.
****
जी-20 विकास कार्य गटाची तीसरी बैठक गोवा इथं काल सुरू झाली. महिला चलित विकास या विषयावर सर्व सदस्यांचा चर्चेचा रोख होता. सगळ्यांसाठी डिजिटल परिवर्तन यावरही काल बहुतांश सदस्यांनी चर्चा केली.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओचे संशोधक प्रदीप कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीत १५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. कुरुलकर यांनी शासकीय पासपोर्टवर काही परदेश दौरे केल्याचं निदर्शनास आलं आहे. देशाच्या सुरक्षिततेसंदर्भातली माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
नांदेड इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या वतीनं आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे.
****
उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत दीपक भोरिया आणि निशांत देव उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. ५१ किलो वजनी गटात दीपकनं चीनच्या झिआमाऊ झांग याचा पाच - शून्य असा पराभव केला. तर निशांतनं ७१ किलो वजनी गटात पॅलेस्टाईनच्या निदाल फाकोहा याचा पराभव केला.
****
0 notes
marathidurala · 1 year
Text
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
बळीराजा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या घटाची मांडणी झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं.तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  
मुंबई, दि. 29 : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून राज्यभर सुरू झाली आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत गरुडा ॲपवरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  
मुंबई, दि. 29 : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून राज्यभर सुरू झाली आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत गरुडा ॲपवरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
शिंजो आबेंनी आजोबांच्या मांडीवर बसून ऐकली होती ‘भारताची कहाणी’
Tumblr media
नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज गोळीबार झाला, त्यात ते जखमी झाले असून आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. आपल्या खास मित्रावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला. आबे कुटुंबाशी नाते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू झाले आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत टिकले. शिंजो आबे हे १९५७ मध्ये स्वतंत्र भारताला भेट देणारे पहिले जपानी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे नातू आहेत. आबे यांचा भारताशी संबंध बालपणापासून होता. भारत भेटीदरम्यान आबे यांनी लहानपणी भारताबद्दल ऐकलेल्या कथा त्यांच्या आजोबांच्या मांडीवर बसून ऐकल्याचे ते सांगतात. भारताची संस्कृती आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल आबे यांची जवळीक अनेक प्रसंगी दिसून आली. बुलेट ट्रेन प्रकल्पापासून नागरी आण्विक करारापर्यंत आबे यांची भूमिका भारतावरील त्यांचे प्रेम दर्शवते. शिंजो आबे यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २००६-०७ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या दौ-यात त्यांनी संसदेत भाषणही केले. भारताला सर्वाधिक वेळा भेट देणारे ते जपानचे पंतप्रधान होते. २०१४ मध्ये आबे हे पहिले जपानी पंतप्रधान होते, ज्यांना भारताने प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. वाराणसीच्या विकासात मोठी भूमिका बजावणारे शिंजो आबे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गंगा आरतीही केली. वाराणसी भेटीपासून भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना मजबूत राजनैतिक आधार मिळालाय. २०२० मध्ये शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा देण्याची घोषणा केली. पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आबे यांनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट आठवली. त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर अर्धा तास चर्चा केली. भारत-जपान संबंधांना नवा चेहरा दिला २००१ मध्ये भारत आणि जपान यांच्यात जागतिक भागीदारीचा पाया घातला गेला. २००५ मध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय शिखर परिषदेवर सहमती झाली होती. २००६ मध्ये पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘इंडिया जपान स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड ग्लोबल पार्टनरशिप’वर स्वाक्षरी केली. त्यानंतर २००७ मध्ये आबे आणि सिंग यांनी भारत-जपान यांच्यातील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी नवीन आयामांचा रोडमॅप आणि ‘पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षेवर वाढणारे सहकार्य’ यावरही स्वाक्षरी केली. ऑगस्ट २००७ मध्ये भारत आणि जपानने द्विपक्षीय आशियाई आघाडीवर सहमती दर्शवली. आबेंचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान गेल���या वर्षी भारताने जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. जनसेवेच्या क्षेत्रात त्यांना हा सन्मान देण्यात आला. २००१ मध्ये जपानचे संरक्षण मंत्री होसोई नोरोटा यांना हा सन्मान मिळाल्यानंतर आबे हे दुसरे जपानी राजकारणी होते. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भारत विरुद्ध इंग्लंड: "जर तो मिळवू शकला तर...": विराट कोहलीसाठी मायकेल वॉनची भविष्यवाणी | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध इंग्लंड: “जर तो मिळवू शकला तर…”: विराट कोहलीसाठी मायकेल वॉनची भविष्यवाणी | क्रिकेट बातम्या
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी शुक्रवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरू होणार आहे आणि भारत पतौडी ट्रॉफी जिंकू शकतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. जसप्रीत बुमराह रोहित शर्मा कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी घेतल्यानंतर वेळेत बरा होऊ शकला नाही तेव्हा तो भारताचे नेतृत्व करेल. यावरही लक्ष केंद्रित केले जाईल विराट कोहलीज्याने नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक नोंदवलेले…
View On WordPress
0 notes
Text
*भूक न लागणे*
▪अनेकवेळा आपल्याला कडकडून भूक लागत नाही आणि अस्वस्थता येते. अशावेळी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोडया थोडया वेळाने घ्यावे. पचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते.
▪गोमेठ या वेलीचा उपयोग भूक न लागणे यासाठी केला जातो. या वनस्पतीचे मूळ काढून खाण्यास देणे म्हणजे भूक वाढते.
▪आल्याचा रस किंवा अद्रक बारीक करून साखरेत शिजवून त्याचा आलेपाक बनवतात.हा पाक भूक न लागणे,तोंडाला चव नसणे,पित्तामुळे मळमळणे डोके दुखणे यावर उपयोगी.
*पोटात आग होणे*
▪सारखे चहा पिल्यामुळे किंवा तिखट मसालेदार खाण्या मुळे जर पोटात आग होत असेल तर कच्चे सिंघाडे खावे नक्कीच आराम मिळतो.
*पोटातली कृमी*
▪पळसाचे बी, हिंग, ओवा, कापूर एकत्र करून कृमिकुठार नावाचे औषध बनते. याच्या (250मि.ग्रॅ.च्या) दोन गोळया रोज रात्री याप्रमाणे आठवडाभर घ्याव्यात.
▪ लहान मुलांसाठी दूध तयार करताना त्यात वावडिंगाच्या बिया उकळून ते दूध द्यावे. वरचा आहार चालू करताना म्हणजे सहा महिन्यांनंतर पाच बिया वापराव्यात. दोन वर्षापर्यंत वाढवत 25 बियांपर्यंत न्यावे. याचा अर्थ असा, की दिवसभराच्या द्यायच्या वरच्या दुधात 5 ते 25 बिया वापराव्यात. बिया दोन-तीन तास आधीच भिजवून ठेवल्यावर त्याचे सत्व दुधात लवकर मिसळते.
▪पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्‍याच वेळा मोठयांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी १५ दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणज रोठा सुपारी भांडंभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळुन काढा करावा.हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.
*पोटातील gas*
▪एक गोड सफरचंद घेऊन त्यात १० ग्राम लवंग टोचून ठेवावेत दहा दिवसांनी लवंग काढून ३ लवंग रोज खावेत सोबत एक सफरचंद खावे तांदुळाचे पदार्थ खाऊ नयेत.
▪ गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे. थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं गॅसेसपासून लगेच आराम मिळतो. आल्यात एंटी-बॅक्टेरिअल आणि एटी-इन्फ्लामेंट्री तत्त्व असतात. त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात.
▪पुदीन्याचे काही पानं चावून घ्या किंवा पुदीन्याचा चहा बनवून प्या, गॅसपासून आराम मिळेल.
▪लवंग एक असा मसाला आहे की, जो गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. लवंग चोखल्यानं किंवा लवंग पावडर सहदात मिसळून खाल्ल्यानं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
हिरकणी...
रोजच्याप्रमाणेच हा दिवस उगवला आणि मावळतीलाही लागला. पण मावळतीकडे झुकलेला सूर्य काहीतरी वेगळेच घडवून चालला होता याची कुणालाही कल्पना नव्हती. मागच्या वाड्यातल्या गोठ्यात जनावरांचा आवाज येवू लागला. नेहमीप्रमाणे सर्व जनावरांना घेवून बबर्‍या (गुराखी) शेतातून आला असावा. सकाळी दहाच्या आसपास जनावरांना शेतात चरायला नेणे आणि संध्याकाळी परत आणून गोठ्यात बांधणे हे त्याचे नित्याचे काम. आजच्या संध्याकाळीही गोठ्यात जनावरांचा आवाज येत होता. पण बराच वेळ झाला तरी बबर्‍या काही घरात आला नाही.
एक गाय नुकतीच व्याली होती. अशा ताज्या व्यालेल्या गायीला आठ दिवस चरायला नेत नसत. घरी अंगणातच तिचे बाळंतपण केले जायचे. इतर जनावरांपासून बचाव करण्यासाठी ही काळजी घेतली जायची. आठ दिवसानंतर मात्र सर्व जनावरांसोबत तिला शेताकडे नेले जायचे. वासराला दुध पाजून ती आढेवेढे घेतच शेताला जायची. बहुतेकवेळा सर्व जनावरे येण्याआधीच वासराच्या ओढीने पुढे निघून यायची. पण आज सगळे जनावरे आली तरी ही गाय काही आली नव्हती. तिचे लहान वासरू अंगणात दाराकडे डोळे लावून केविलवाण्या आवाजात ओरडत होते. पंधरा दिवसाचे ते वासरू आईची वाट पहात होते. गळ्याला बांधलेली दोर त्याला बाहेर जावू देत नव्हती. या धडपडीत त्याला बसण्यासाठी टाकलेल्या पोत्याचे त्याने तीन तेरा करून टाकले होते.
मी पाचवी सहावीत असेन त्यावेळी. नुकताच शाळेतून येवून खानपान करून झोपाळ्यावर बसून वासराकडे कौतुकाने पहात होतो. गाय आली की तो कसा उड्या मारतो आणि लगेच दुध प्यायला सुरू करतो हे रोजच्याप्रमाणे आजही पहायची उत्सुकता लागली होती.
पण सहा वाजून गेले तरी अजून ती गाय आली नव्हती. आईने स्वैपाकघरातल्या गोठ्याच्या बाजूने असलेल्या खिडकीतून बबर्‍याला आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने मला मागे जावून पहायला सांगितले. अंधार पडत आला होता. स्वैपाकघरातून मागच्या अंगणात उतरून गोठ्याकडे जाण्याच्या तीन पायर्‍या चढून मी गोठ्यात गेलो. तिथे जनावरे अस्ताव्यस्त उभी होती. मी बबर्‍याला दोन तीनदा आवाज दिला पण काही उपयोग झाला नाही. जनावरे आडाकडे जायची भीती होती. ती मोकळी जनावरे पाहून मलाच भीती वाटली. पळतच आत येवून आईला बबर्‍या नसल्याचे सांगितले.
‘हेंदरं कुठं जावून बसलं काय माहित’ असे म्हणून आई स्वत:च गोठ्याकडे निघाली. टॉर्च घेवून मीही तिच्या मागे गेलो. आईने महत्प्रयासाने एकेका जनावराला खुंटीच्या दोराला बांधले. दहा बारा गायी आणि एकमेव म्हैस बांधायला तिला बरेच कष्ट पडले. मग तिने आडाचे पाणी शेंदले आणि लोखंडी बकेटात भरून प्रत्येक जनावरांच्या समोर ठेवून पाजले.
एवढे करून ती आत आली. दादा बैठकीत बसले होते. पक्षकाराने बैठक भरली होती. अशा वेळी त्यांना आवाज देण्याची कुणातच हिम्मत नसायची. पण नाईलाजाने आईने हिम्मत केली आणि ढेळजातून त्यांना आवाज दिला. दादा अनिच्छेनेच ढेळजात आले. आईने त्यांना घडलेली हकिकत सांगितली आणि नुकतीच व्यालेली गाय आली नसल्याचे सांगितले. ते ऐकून दादांच्या चेहर्‍यावरही चिंतेचे भाव दिसले. त्यांनी हमीदला (मोहरीर) शेतातल्या गड्याला बोलावून आणायला सांगितले.
सात वाजत आले होते. अंगणातले वासरू हंबरून हंबरून थकून गेले होते. आईने एका टोपल्यात पाणी मिसळून दुध त्याच्या समोर ठेवले. पण त्या वासराला अजून ते कसे प्यायचे माहितच नव्हते. त्याने दोन तीनदा प्रयत्न केला पण जमले नाही. आई खूप कळवळून गेली होती. काय करावे समजत नव्हते. तितक्यात शेतातला गडी विसू आला. त्याने सांगितले की ‘हांडीबांडी सगळ्यांच्या आधीच घराकडे निघून गेली होती. बबर्‍या नंतर जनावरांना घेवून घराकडेच आला होता. पण कुठं गेला माहित नाही.’
काळे पांढरे चट्टे असल्यामुळे गडी या गायीला हांडीबांडी म्हणायचे.
विसूने गोठ्यात जावून जनावरांसमोर कडबा टाकला. लगेच तो व हमीद गायीला अन बबर्‍याला शोधायला बाहेर पडले. घरात चिंतेचे वातावरण पसरले. गल्लीत चर्चा सुरू झाली. आठ वाजून गेले होते. एवढ्यात बबर्‍या धापा टाकत आला. ढेळजत बसून रडवेल्या आवाजात आईला त्याने विसूने सांगितले तेच सांगितले. पण घरी येतांना रस्त्यात एका गुराख्याने त्याला सांगितले होते की हांडीबांडीला कुणीतरी पकडून नेले. म्हणून तो जनावरांना घराकडे वाट लावून तिच्या शोधात गेला होता. कॉलेज, वडरगल्ली, फासेपारधी वस्ती अशा सगळ्या ठिकाणी शोध घेतला, पण हांडीबांडी सापडली नाही. ‘मालकीन रागावतील म्हणून जनावरांना बांधायला आधी घरी आलो नाही’ असे म्हणून तो रडू लागला.
त्या अवस्थेत त्याला रागावून काही उपयोग नव्हता हे दादा आणि आईला माहित होते. सर्वात काळजी लागली होती ती त्या बिचार्‍या वासराची. त्याला दुध मिळणे आवश्यक होते. आईने एका दुसर्‍या दुभत्या गायीचे दुध पाजायला बबर्‍याला सांगितले. त्याने वासराला उचलून मागे नेवून त्या गायीच्या स्तनाला लावले. पण ��ाही केल्या ती गाय त्याला जवळ करेना. लाथा झाडून दूर लोटू लागली. मग त्याने कसेबसे वासराच्या तोंडात वाटीने दुध ओतले. तेवढेच समाधान.
गाय हरवलेली बातमी सगळीकडे पसरली होती. गावभर फिरून विसू आणि हमीद हात हलवत परत आले. खाटकांनी गाय पळवली की काय, अशी शंका आली. बबर्‍या, हमीद आणि विसू तडक खाटिक गल्लीकडे गेले. वातावरण गंभीर बनले होते. कुठे गेली असेल गाय काहीच कळेना.
आम्हाला कुणाला जेवण जात नव्हते. गड्यांनीही जेवण केले नव्हते. आईने बळजबरीने आम्हाला जेवायला लावले. दहा वाजून गेले होते. वरती रेडिओच्या माडीत जाऊन आम्ही झोपी गेलो. दादा आई मात्र जागेच होते. गडी गावभर भटकत होते. गायीचा पत्ता लागत नव्हता. अंगणातल्या वासराची खूप कीव येत होती. डोळ्यासमोर त्याची केविलवाणी धडपड दिसत होती. तेच आठवत केव्हातरी झोपी गेलो.
गाढ झोपेत असतांना रात्री केंव्हातरी बाहेर गायीच्या ओरडण्याचा आवाज येवू लागला. भास आहे की खराच आवाज आहे कळेना. त्याचवेळी अंगणातल्या वासराच्या ओरडण्याचाही आवाज येवू लागला. आई अन दादा दोघेही पळतच गॅलरीत गेल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मीही उठलो अन गॅलरीत गेलो. खाली अंधारात एक गाय दाराला धडका मारत होती. मध्येच इकडे तिकडे पळत होती. गोठ्याकडे जायच्या बोळात जावून परत येत होती. परत हंबरत दाराला धडका देत होती. आईने लगेच ताडले की आपलीच हांडीबांडी आली. ते दोघेही दार उघडून घाईघाईने खाली गेले. मीही मागे मागे गेलो.
अंगणातला लाईट लावून आईने आगळ बाजूला करून दार उघडले. जसे दार उघडले तशी हांडीबांडी धावतच आत आली. पळत जावून वासराला चाटायला लागली. आईने वासाराच्या गळ्यातली दोरी सोडली तसे ते वासरू दुध प्यायला लागले. गाय त्याला खूप मायेने चाटत होती. किती दिवसांनी मायलेकराची भेट झाली असे वाटत होते. मुक जनावरांचे ते प्रेम पाहून त्या वयातही खूप भरून आले होते.
गाय कुठे गेली होती, कुठून आली, काय झाले असेल अशी चर्चा सुरू झाली. आईने देवघरातून पंचपाळ आणून गायीला आणि वासराला हळद कुंकू लावले. तिच्यासमोर पेंड ठेवली आणि घंगाळात पाणी भरून ठेवले. एक मोठी चिंता मिटली होती. गायीची सर्व व्यवस्था करून आम्ही वरती झोपायला गेलो त्यावेळी रात्रीचे एक वाजून गेले होते.
पहाटे पाचलाच बबर्‍या आला. गाय आलेली पाहून त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कितीतरी वेळ तो गायीला गोंजारत होता. जगातले सर्व सुख मिळाल्याचा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्याच्या मनावरचे दडपण कुठल्या कुठे पळून गेले होते.
उजाडत आले तसे विसू घरी आला. त्याने सांगितले की ‘गावात कोंडवाडा सुरू झाला आहे. काल बरेच भटके जनावरे पकडून म्युनिसिपाल्टीने कोंडवाड्यात टाकले होते. मला हे पहाटे समजले तेव्हा मी कैकाडी गल्लीतल्या कोंडवाड्यात गेलो. तिथे गेल्यावर समजले की एक गाय रात्री दोरी तोडून मागची दगडी भींत पाडून बाहेर पळाली. कुणाची होती माहित नाही. हे ऐकून मी सरळ इकडे आलो.’
कोंडवाडा हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. कशासाठी जनावरांना पकडतात हे कळायचे वय नव्हते. पण नवी माहिती मिळत होती. गाय घरी आल्याची बातमी जशी जशी पसरली तसे काही लोक घरी येवून कोंडवाड्याबद्दल सांगायला लागले.
‘कोणत्या शहाण्याने असा कोंडवाडा सुरू केला काय माहित’
‘पाप लागेल दुभत्या गायीला पकडून’
‘मारलं असेल बिचारीला’
‘किती धडपडत आली बघा लेकराच्या ओढीने’
‘केस करायला पाहिजे मुन्शीपाल्टीवर’
अशा गप्पा रंगल्या होत्या. भटके जनावर पकडून नेल्यावर ओळख सांगून व दंड भरून तिथून परत आणावे लागते, अन कुणीच वाली नसेल तर अशा जनावरांना कुठेतरी दूर सोडून दिले जाते, हे सर्व या गप्पांमधून समजले. पण काही अघटीत घडले नव्हते याचे सर्वांना समाधान वाटून हळूहळू एकेकजण निघून गेले.
ही घटना घडून गेली आणि काही दिवसातच आम्ही विसरूनही गेलो. पण पुढे केंव्हातरी रायगडावरच्या हिरकणीची गोष्ट ऐकली आणि अचानक हांडीबांडी डोळ्यासमोर उभी राहिली. काय फरक होता दोघीत? एकीला बुद्धी होती, हात-पाय होते, बोलता येत होते तर दुसरी मुक जनावर होती. पण मातृत्वाची भूक दोघींनाही तितकीच होती. आपल्या पिलाकडे जाण्याची ओढ दोघींनाही सारखीच होती. दोघीही बाळाला भर��ण्यासाठी कासावीस झाल्या होत्या. आपले बाळ रडत असेल, उपाशी असेल, कोणत्या अवस्थेत असेल अशा असंख्य प्रश्नांनी दोघींचेही मन कळवळले होते, म्हणूनच एवढे मोठे धाडस त्या करू शकल्या होत्या.
या घटनेवरून रायगडाच्या हिरकणीचा जेवढा अभिमान वाटत होता तेवढाच किंबहुना थोडा जास्तच हांडीबांडीचा वाटला. अन त्यासोबतच एक त्रिकालाधित सत्य लक्षात आले की मनुष्य असो वा जनावर, जगात आपल्या लेकरांसाठी कठिणातले कठिण धाडस जर कोण करू शकत असेल तर, फक्त आणि फक्त आईच....
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Uddhav Thackeray VIDEO | मुलाखतीतला एक शब्द, ज्यानं बंडखोरांच्या काळजात चर्र झालं.. पाला-पाचोळ्यावरून काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray VIDEO | मुलाखतीतला एक शब्द, ज्यानं बंडखोरांच्या काळजात चर्र झालं.. पाला-पाचोळ्यावरून काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray VIDEO | मुलाखतीतला एक शब्द, ज्यानं बंडखोरांच्या काळजात चर्र झालं.. पाला-पाचोळ्यावरून काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना पाला पाचोळ्याचीच उपमा दिली नाही तर त्यानंतर त्याचे काय हाल होतात यावरही भाष्य केलं. मुंबईः शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’ला (Saamana) दिलेल्या मुलाखतीतला एक शब्द तमाम बंडखोर आमदारांच्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज येत्या १३ मार्च पर्यंत स्थगित
पाण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज - केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
राज्य विकासासाठी केंद्राचा १३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देऊ शकतील, अशा शाळांच्या परीसरात वस्तीगृह सुरू करण्यासाठीच्या सुविधांची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश
जेष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचं निधन
आणि
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा आयर्लंडवर तर दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर विजय
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या याचिका आज सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सुनावणीस येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यघटनेच्या अनुसूचित दहा मधील तरतुदींची व्याप्ती, राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पा��ारण करणं, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षांना, ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद करायचा आहे, ते मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी करण्यात आलेली आहे, यावरही घटनापीठ निर्णय घेण्याची शक्यता आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज काल संपलं. दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होईल.
राज्यसभेत काल विरोधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून काढून टाकण्याच्या मुद्द्यावर सदनात गदारोळ केला. यासंदर्भात आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीनं दाखल केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या. अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विरोधकांनी घोषणा सुरुचं ठेवल्या. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी काही वेळासाठी नंतर १३ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आलं.
लोकसभेत काल आदर्श स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण आणि आधुनिकीकरणावर खाजगी सदस्य ठरावावर पुढील चर्चा सुरु झाली, मात्र ती अनिर्णित राहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत सभागृह तहकूब केलं.
****
राज्यातल्या विकास कामांकरता १३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या तरतुदीच्या तुलनेत ही रक्कम ११ पटीने जास्त आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाकूर मुंबई दौऱ्यावर आले असता, ते काल वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या विकास कामांसाठी केंद्र सरकारनं केलेल्या तरतुदींविषयी त्यांनी माहिती दिली:
 ‘‘कुल मिलाकर मोदी सरकारने चौदासो तीन प्रोजेक्ट सडकों के, नॅशनल हायवे के मंजूर महाराष्ट्र के लिए हुए। इसकी कुल लेंथ 18 हजार किलोमीटर है। और 1 लाख 81 हजार 728 करोड रुपया इसके उपर खर्चा आया है। जो आज तक का रेकॉर्ड है। मोदी जी ने एक नही दो - दो बार सरकार किसी एक राज्य को मिली तो महाराष्ट्र को वो देने का काम मोदी जी ने किया है। पुणे के लिए 1206 करोड रुपया पुणे मेट्रो के लिए, 492 करोड रुपया मुंबई मेट्रो के लिए, नागपूर के लिए 118 करोड, दो हजार करोड बुलेट ट्रेन के लिए। आज भारत भी और दुनिया देख रही है, ये नये भारत, विकसित भारत बन��े के और चला है। भारत जो नयी दिशा ले रहा है मोदी जी के नेतृत्व मे, उस और सब इकठ्ठे मिलकर चलिए।’’
****
देशात पिण्याचं पाणी मुबलक असलं तरीही नियोजनाचा अभाव असल्यानं अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो, या समस्येवर उपाय शोधून पाण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचं, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जलशक्ती विभाग आणि पुणे महापालिकेच्या वतीनं आयोजित, दोन दिवसीय धारा २०२३, या परिषदेचं उद्धाटन काल शेखावत यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातला मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या परिषदेत १०७ शहरातले आयुक्त सहभागी झाले आहेत. नदी सुधारणा, जलव्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, सांडपाणी प्रक्रिया अशा विषयांवर या परिषदेत मंथन होत आहे. नदीची नैसर्गिक परिसंस्था टिकवण्यासाठी काय करता येईल, यावर या परिषदेत चर्चा होईल, असंही शेखावत यांनी सांगितलं.
****
सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या पहिल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगितलं.
****
आमचं सरकार जनतेचं सरकार असून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मनमाड इथं काल मनमाड-करंजवण पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन आणि इतर प्रकल्पांचं लोकार्पण केल्यानंतर, आयोजित सभेत ते बोलत होते. नागरिकांना पाण्याच्या सुविधा देणं सरकारच्या मूलभूत जबाबदाऱ्यांपैकी एक असून, ३११ कोटींच्या या योजनेमुळे इथल्या नागरिकांना दररोज पाणी मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा नगरपालिकेचा निधी देखील राज्य सरकारच भरेल, असं ते म्हणाले...
‘‘याठिकाणी एवढंच सांगतो ज्या योजना जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी मंत्री होतो. योजना सुरु झाल्या. या राज्यांमध्ये जलसिंचन योजना, छोटी - मोठी धरणं असतील, सुरु झाल्यानंतर मधल्या अडीच वर्षामध्ये पूर्णपणे थांबल्या. परंतू जसं गेल्या सहा महिन्यापूर्वी सरकार आपलं आलं, त्यामुळे तुमच्या मनातलं सरकार आल्यानंतर बंद पडलेल्या योजना आम्ही तातडीने सुरु केल्या. त्याला लागणारे जे पैसे आहेत, हे पैसे देण्याचा निर्णय घेतला.’’
****
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देऊ शकतील, अशा शाळांच्या परीसरात वस्तीगृह सुरू करण्यासाठीच्या सुविधांची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी दिले आहेत. ऊसतोड कामगारांच्या समस्या संदर्भात काल त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या पाहता त्यासाठी सुरू करण्यात येणारी वस्तीगृहांची संख्या मर्यादित आहे.
त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विविध शाळांमध्ये वस्तीगृह सुरू करता येईल, असं ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी, ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांना शेतीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं. यामध्ये जिल्ह्यात या वर्षी साडेपाच हजार शेततळी, ११ हजार विहिरी तसंच ५ हजार तुती लागवडीच्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल, जिल्ह्यातल्या काही गावात एकही ऊसतोड कामगार इतर ठिकाणी कामासाठी जाणार नाही असा प्रयत्न आणि प्रयोग केला जाईल असं पवार यांनी सांगितलं.
****
जेष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ९० ��र्षांच्या होत्या. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांची त्या बहीण होत. त्यांच्या चित्रांवर गुरु दत्त, सत्यजित रे आणि राज कपूर यांच्या चित्रपटांचा प्रभाव होता. लाजमी यांनी आमिर खानच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तारे जमीन पर या चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारली होती. तसंच अमोल पालेकर यांच्या नाटकासाठी वेशभूषा निश्चित केली होती. मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता इथं त्यांची चित्र प्रदर्शनं भरवण्यात आली होती. बॉम्बे आर्ट सोसायटी पुरस्कार, राज्य कला प्रदर्शन पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
****
उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातल्या तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानं काल औरंगाबादमध्ये लाभार्थी आणि बँक संवाद मेळावा घेतला. सहकार मंत्री अतुल सावे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं. विविध बँकाचे प्रतिनिधी, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी या संवाद मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री सावे यांनी, आर्थिक मागास विकास महामंडाळाची कर्ज मर्यादा १५ लाखावरुन २५ लाखापर्यंत वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं.
****
सामाजिक सलोखा आणि जातीय शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या पोस्ट टाकल्याप्रकरणी हिंगोली सायबर पोलिसांनी ११ जणांना नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी दोन फेसबूक आणि नऊ इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले आहेत. सहा ते १३ फेब्रुवारी दरम्यान अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. राजगीरा या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचं धाडस प्राप्त होतं, असं मत, नवी दिल्ली इथल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातले प्राध्यापक डॉ. नसीम उल हुदा यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या मौलाना आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात, पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सातत्यानं तत्पर असलं पाहिजे, तसंच शिक्षण घेण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं, असं ते यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखालील, शिवशाही शेतकरी विकास पॅनेलनं विजय मिळवला आहे. संपूर्ण २० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल उभं होतं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल इंग्लंडनं आयर्लंडचा चार खेळाडु राखून पराभव केला, तर अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना उद्या वेस्ट इंडिज सोबत होणार आहे.
****
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन, परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल कृषि विभागाच्या चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर ते बोलत होते. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी, यासाठी तीन चित्ररथ आठवडाभर जिल्ह्यात फिरणार असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगांना वैयक्तिक स्वरुपात ५० तर बचत गटांना ३५ टक्के अनुदान दिलं जातं.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं काल नक्षत्रवाडी इथल्या संत कबीर विद्यालयात, कुष्ठरोगासंदर्भात जनजागृतीसाठी स्पर्श अभियानाअंतर्गत, रन फॉर लेप्रसी ही स्पर्धा घेतली. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. या स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हवाई सहल आयोजित केली आहे. या वर्गातल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा, थुंबा खगोल संग्रहालय आणि विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ॲण्ड टेक्निकल संग्रहालयाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही हवाई सहल आयोजित करण्यात येणार आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
#Ahmednagar #Maharashtra-Navnirman-Sena #Covid19 #AMC रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार ; महापालिका आयुक्तांनी आश्‍वासन दिल्यानंतर मनसेचे 'झोपा मारो' आंदोलन मागे
#Ahmednagar #Maharashtra-Navnirman-Sena #Covid19 #AMC रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार ; महापालिका आयुक्तांनी आश्‍वासन दिल्यानंतर मनसेचे ‘झोपा मारो’ आंदोलन मागे
अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) : कोरोना रोगावरील उपचारा दरम्यान रुग्णांना देण्यात आलेल्या वाढीव बिलाचा फरक परत देण्यासाठी संबंधित रुग्णालयांना अखेरची नोटीस काढण्यात आली आहे. यावरही संबंधितांनी रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी हे आश्‍वासन दिल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले आहे.  कोरोना रुग्णांकडून जास्त घेतलेले पैसे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
deepakmohite · 4 years
Text
दीपक मोहिते,
सुशांत प्रकरणी,न्यायालयाने खडे बोल सुनावले..
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी विपर्यस्त बातम्या देणाऱ्या रिपब्लिक चॅनलला मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये चांगलेच फटकारले आहे.
आत्महत्या आहे कि हत्या,यासंदर्भात तपास सुरू असताना,चॅनलने ही हत्या असल्याचे सांगणे,ही शोधपत्रकारिता आहे का ? असा सवाल करत,न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला खडे बोल सुनावले आहेत.न्यायालयाने पुढे,तुम्ही तपास यंत्रणा व न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन निकालही जाहीर करत असाल,तर आम्ही येथे कशासाठी आहोत ? अशी विचारणा केली.तसेच यापुढे प्रेसने आपल्या मर्यादा लक्षात ठेवल्या पाहिजेत,असा इशारा दिला.या प्रकरणी न्यायालय,आता मूलभूत पत्रकारिताच्या निकषांचा संदर्भ घेत आहे,ही आशादायक बाब असून न्यायालयाने घेतलेल्या या भूमिकेमुळे बेलगाम पत्रकारितेला काही अंशी लगाम बसू शकेल.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाऊ करत समाजाला घातक ठरणाऱ्या पत्रकारितेला त्यामुळे चाप बसेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.सुशांत प्रकरणात काही चॅनेल्सनी "अरेस्ट रिया" असा हॅशटॅग,मृतदेहाचे फोटो दाखवणे,तसेच आत्महत्या कि हत्या,यावरून अंदाज बांधणे,यावरही न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
सुशांत मृत्यू प्रकरणी मिडीयाला दूर ठेवावं,तसेच काही वृत्तवाहिन्या मीडिया ट्रायल चालवत असून त्याना रोखण्यात यावे,अशी मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.त्यावर मुख्य न्या.दीपांकर दत्ता व न्या.जी.एस.कुलकर्णी,यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.
Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
निसर्ग आपल्या जवळचा
निसर्ग आपल्या घरात 
 तिची बोटं पटापट चालत होती. केळीच्या  सोपटात  टपोरी मोगर्याची  फुलं  आणि  मधे मधे अबोलीची  फुलं  घालून  तिचा  गजरा  पूर्ण  झाला ,  तिने  तो  ताज्या  केळीच्या  पानात   बांधून मला दिला जणू काही सार्या  निसर्गाचा  सुवास  माझ्या हातात सामावला. वस्तू  बनविण्यापासून पॅकिंग पर्यत कुठेच कृत्रिमतेचा  अडथळा  नाही.
Tumblr media
आणि  मला  आठवलं  माझ्या लहानपणी  तरी  कुठे  होती  कृत्रिमता,  ना  वस्तूत  ना पॅकिंगमधे ,आमच्या  जबलपुरला  घराजवळच  "गोविंद  भंडार" होतं, बंगाली  मिठाईचं दुकान!  मिठाई  किंवा  दही  मातीच्या पसरट  भांड्यात  मिळायचं,  भांड्याच्या  तोंडाला  पळसाचं  पान  ज्यूटच्या  दोरीने पक्कं  बांधून  त्याच  दोरीचं  हॅडल  केलेलं,  सायकलला  बांधून नेलं  तरी  काय बिशाद  एकही थेंब  सांडेल तर! आज  मात्र  गोविंद  भंडार  जमीनदोस्त  झालंय,  त्याच्या  समोरचा  माझा  आवडता  कदंब  त्याची  चेंडूसारखी  फुलं  घेऊन  केव्हाच  नाहीसा  झालाय. या  दुकानाबरोबरच  मला  आठवतंय  आमच्यावेळेस  चाटही  पळसाच्या  पानातच  मिळायची  आणि  कुल्फीही,  चमचे  म्हणजे  तासलेल्या  बांबूच्या  पसरट  काड्या,  स्वच्छताही   राखली जायची  आणि  हे  गायींचं  खाणंच  असल्याने  परिसरही  स्वच्छ  राहत  होता. 
 हे  सारं  आठवायचं  कारण म्हणजे  आज 5 जून  पर्यावरण  दिन!  सकाळपासूनच  कार्यक्रमांची  रेलचेल  राहील,  प्रभातफेरी,  भाषणं,  निरनिराळया  स्पर्धा  असं सारं साग्रसंगीत  होईल,  कदाचित भीषण  दुष्काळाच्या  पार्श्वभूमिमुळे  या  दिवसाचं  महत्व जास्त अधोरेखित होईल,  पण  दुसर्या दिवसापासून  ज्यांना  दुष्काळाची  झळ बसली नाही  असे  माझ्यासारखे  लोक  सारं  विसरतिल  आणि  आपल्या दिखाऊ,कृत्रिम  जगात  मश्गूल  होतिल!
मात्र  आपण वेळीच जागे झालोनाही   तर  आपल्यालाही   झळ  बसणारच   आहे.  पाणी  बचत, ऊर्जा बचतीबद्दल   बरंच   बोलल्या  व  लिहिल्या  गेलं  आहे, बचतीचे  ते  सारे   उपाय   तर प्रत्येकाने   करायलाच   हवेत  पण  त्याबरोबरच   आपण   निसर्गाजवळ जा यला हवे  याचा अर्थ   केवळ   निसर्गात  फिरणे  असा नाही   तर  आपण   घरात  ज्या   वस्तू   वापरतो   त्या   जास्तीत   जास्त   निसर्गाजवळ   जाणार्या   असाव्या.आपली कुठलीही  कृति  पर्यावरणाचा   नाश   करणारी नसावी.
अगदी  साधे   उदाहरण  म्हणजे थंड  पाण्यासाठी   माठाचा  वापर  करणे,  लोखंडी  कढया,पळ्या किंवाबीडाचा  तवा वापरणे, पाणी  साठविण्यासाठी   तांब्याचा   वापर  करणे, प्लास्टिकचा   वापर  पूर्णपणे  थाबविणे   ही   यादी   बरीच  मोठी  होऊ शकते. ओल्या  कचर्याचे  खत   किंवा   बायो  गॅस  म्हणून  उपयोग  आणि  सौर  ऊर्जेचा  जास्तीत   जास्त   वापर  यावरही प्रत्येकाने  जमेल  तसा  अंमल  करायला  हवा. खरं  तर   आपल्यापैकी  प्रत्येकालाच   निसर्ग   आवडतो.  त्यामुळे आपली  जीवनशैली  निसर्गानुकूल  करणे   आपले  कर्तव्यच   आहे,मात्र  जाहिराती, बाजार   आणि   आपल्या  आजूबाजूचे  लोक  यांचा  इतका दबाव   असतो   कि   इच्छा  असूनही   आपण  प्रयत्न  करीत नाही, मात्र   आता  आपल्याला    विवेकाने   वागायला   लागेल.कायचुकीचे    आणि   काय  बरोबर  हे   आपल्यालाच   ठरवायचे  आहे. खरे तर  अगदी  धिम्या गतीने  का  होईना   पण   पर्यावरणविषयक   जागृती  होते  आहे  सोशल  मिडियावर  शहरी शेती   किंवा   शाश्वत  जीवनपध्दती   असे   समूह   तयार  होत  आहेत, दुष्काळाविरूध्द  लढणारे  नाम फाउंडेशनचे  काम  सगळ्यांसमोर  आहेच तेव्हा  प्रत्येकाने  आपला  खारीचा  वाटा  उचलायला  हवा. 
 गेली  25-30मी छत्तीसगडमधे राहते  आहे,  इथल्या  लोकांमधे  कृत्रिमता नव्हतीच  कारण  निसर्गही   त्यांच्यापासून  वेगळा  नव्हता  त्यांची  खाद्यसंस्कृती,  नृत्ये,  गाणी  सण  सारं  काही  निसर्गाच्या  जोडीनच,त्यांची  एक   छोटीशी  परंपरा  च  छत्तीसगडी   लोकांबद्दल  बरेच  काही  सांगून जाते. नवीन पीक   आले  कि  पहिल्या भाताच्या   काही   लोब्यांचे  दांडे   एकमेकात  गुंफून  वेगवेगळ्या  भौमितिक रचना   केल्या   जातात   त्या   घरासमोरच्या   आडव्रा  बांबूवर  लावल्या   जातात,  पक्षी  त्यावर बसून   खाली लोंबत   असलेले   दाणे   खातात , पहिला   घास पक्षांसाठी  अशी  सुंदर  परंपरा   आहे. इथल्या  प्रत्येक   गावात  4, 5 तरी  तलाव  असतातच  आणि  आत्ता  काही वर्षंपर्यंत  गावकरीच  ते  स्वच्छ  करीत  मात्र  गेल्या  काही  वर्षांत  परिस्थिती  खूपच  बदलली  आणि  दुष्काळाच्या झळांनी  हे  राज्यही  होरपळून  निघाले.
खरं  तर  निसर्गाशी  मैत्री  करत  जगणे  फारसे  कठीण नाही असे  मला  वाटते, कारण विविधतेने  नटलेल्या  आपल्या देशात  धान्ये, फळे, भाज्या  यांची  जैवविविधता  तर  प्रचंड  आहेच  पण आपल्याकडील   हस्तकला, विणकामाच्या  विविध  पध्दती, चित्रकला, भित्तीचित्रकला, भूमिअलंकरण, हे सारेच  इतके  संपन्न  आहे  कि  यांचा  योग्य उपयोग  करून  आपण  आपले  जीवन  तर  सुंदर  करणारच  शिवाय  या  हस्तकारागिरांचीही  स्थिती  सुधारेल  आणि  हे  सारं  पर्यावरणाचे  काहीही  नुकसान  न करता. आपण  जितके  निसर्गाजवळ  जातो  किंवा  आपली  जीवनपध्दती  निसर्गाला  अनुकूल  करतो  तितके  आपण  आतून शांत  होत  जातो  आपल्या  गरजा  आपोआप  कमी  होत  जातात,  आपल्या  ऋषी,मुनींनीसांगितलेलं  अध्यात्म  हेचनाही का?
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
ई-कॉमर्स कायद्यात सोशल मीडिया शॉपिंगचा समावेश?  सरकारकडून योजनेसाठी प्रयत्न : ग्राहकांच्या सुरक्षेचा होणार विचार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली फेसबुक, इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट आणि व्हॉट्सऍपद्वारे विक्री करणाऱया सुविधा आणि उत्पादनांना ई-कॉमर्स कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी सरकार योजना तयार करत आहे. हा कायदा ई-कॉमर्स पोर्टलवर खरेदी किंवा विक्री करणाऱया ग्राहकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया वेबसाईटसवर खरेदीवरून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनसह इतर पोर्टलवर आलेल्या तक्रारीद्वारे सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. ग्राहक व्यवहारांचा ई-कॉमर्स वेबसाईटस् आणि ऍप्सवर ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मंत्रालय नवीन नियम बनवणार आहे. फेसबुक मार्केटप्लॅस, इन्स्टाग्रामचे शॉपेबल पोस्ट आणि व्हॉट्सऍप बिझनेस हे भारतात तेजीसह वाढत असल्यामुळे या सोशल मीडियालाही कायद्यामध्ये सहभागी करण्याचा सरकारकडून विचार सुरू आहे. सोशल नेटवर्कवर मोठय़ाप्रमाणात वस्तू आणि सेवांची विक्री होत आहे. सोशल नेटवर्क पीयर-टू-पीयरद्वारे विक्री आणि खरेदीला चालणा देत आहे. यात काही ब्राँड स्टोरफ्रँट तयार करत आहेत, ज्यात ग्राहकांना साहित्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे या सोशल मीडियालाही ई-कॉमर्स वेबसाईट आणि अन्य मार्केटप्लॅसच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच या नेटवर्कवर खरेदी आणि विक्रीमध्ये फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर सरकार यावरही योजना तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. सोशल मीडियाचे मोठे वापरकर्ते… व्हॉट्सऍपचे भारतात 40 कोटीपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत, फेसबुकचे सुमारे 25 कोटी तर इन्स्टाग्रामचा जगभरात दूसरा सर्वात मोठा युजर्स बेस भारताला म्हटले जाते. तसेच ग्राहक संरक्षण कायदा फक्त अशंतः ऑनलाईन फसवणुकीच्या समस्यांना दूर करू शकतो, असे एका अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे. #tarunbharat_official #tbdsocialmedia #ecommerce #socialmediashopping #facebook #instagram #whatsapp #pintrest (at New Delhi) https://www.instagram.com/p/B6KWnYHB24g/?igshid=iwoqlnxjjeeb
0 notes