Tumgik
#भारत बातम्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rupali Chakankar : मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण यात महिलांचा सहभाग नाही हे दुर्दैव; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली नाराजी
Rupali Chakankar : मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण यात महिलांचा सहभाग नाही हे दुर्दैव; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली नाराजी
Rupali Chakankar : मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण यात महिलांचा सहभाग नाही हे दुर्दैव; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली नाराजी महिलांच्या सुरक्षितेबरोबरच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घ्यावी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी या मंत्रिमंडळाने घ्यावी, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. खेड, पुणे : आता मंत्रिमंडळ स्थापन झाले, ही आनंदाची गोष्ट आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘माझी कुठलीही नाराजी नाही’ राजेंद्र पाटील यड्रावकर
‘माझी कुठलीही नाराजी नाही’ राजेंद्र पाटील यड्रावकर
‘माझी कुठलीही नाराजी नाही’ राजेंद्र पाटील यड्रावकर “मंत्री मंडळ बनत असताना, शिवसेना-भाजपाची आघाडी होती. नऊ-नऊ जणांचं मंत्रिमंडळ करायचं ठरलं असेल. तसं मंत्रिमंडळ बनलं असेल. माझी अशी कुठलीही नाराजी नाही” मुंबई: “मंत्री मंडळ बनत असताना, शिवसेना-भाजपाची आघाडी होती. नऊ-नऊ जणांचं मंत्रिमंडळ करायचं ठरलं असेल. तसं मंत्रिमंडळ बनलं असेल. माझी अशी कुठलीही नाराजी नाही. अपक्ष म्हणून 30 हजाराच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Vijay Kumar Gavit: विजय कुमार गावित यांची आतापर्यंतची कारकीर्द, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे होते चर्चेत
Vijay Kumar Gavit: विजय कुमार गावित यांची आतापर्यंतची कारकीर्द, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे होते चर्चेत
Vijay Kumar Gavit: विजय कुमार गावित यांची आतापर्यंतची कारकीर्द, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे होते चर्चेत डॉ. विजयकुमार गावित यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील नटावद या  गावी 22 जुलै 1955 साली झाला. वडील शिक्षकी पेशात होते. वडिलांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडून येत काँग्रेसला पराभव केले होते. विजयकुमार गावित हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत होते. विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांची शिंदे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sanjay Rathod : आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल
Sanjay Rathod : आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल
Sanjay Rathod : आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? राठोडांच्या मंत्रिपदावरून काँग्रेसचा सणसणीत सवाल काँग्रेसने फडणवीसांचा राठोडांवरून सरकारवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. आणि आता कुठे गेली तुमची नैतिकता फडणवीस साहेब? असा सणसणीत सवाल राठोडांच्या मंत्रिपदावरून विचारलाय.  मुंबई : गेल्या सव्वा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त सापडला आहे. मात्र शिंदे-फडणवीस…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
VIDEO : अखेरचा प्रवासही खडतर, नदीच्या पुरातून अंत्ययात्रा, ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ
VIDEO : अखेरचा प्रवासही खडतर, नदीच्या पुरातून अंत्ययात्रा, ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ
VIDEO : अखेरचा प्रवासही खडतर, नदीच्या पुरातून अंत्ययात्रा, ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ Solapur News : सोलापूरातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नदी पलीकडे असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाचे नागरीक अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करतात. अशीच एक मन सुन्नी करणारी घटना आज समोर आली आहे. Solapur News : सोलापूरातील अक्कलकोट तालुक्यातील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
BJP आणि Sanjay Rathod यांनी Banjara समाजाची माफी मागितली पाहिजे
BJP आणि Sanjay Rathod यांनी Banjara समाजाची माफी मागितली पाहिजे
BJP आणि Sanjay Rathod यांनी Banjara समाजाची माफी मागितली पाहिजे “शपथविधीकडे मी तीन पद्धतीने बघते. देर आये दुरुस्त आये. नवीन मंत्र्यांनी चांगलं काम करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा. 18 मंत्र्यांमध्ये एकही महिला मंत्र्याला संधी दिली नाही” मुंबई: “शपथविधीकडे मी तीन पद्धतीने बघते. देर आये दुरुस्त आये. नवीन मंत्र्यांनी चांगलं काम करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा. 18 मंत्र्यांमध्ये एकही महिला मंत्र्याला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद…
Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद…
Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद… चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीयं. राज्यात सध्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
HDFC Home Loan | 10 दिवसांत पुन्हा ग्राहकांना झटका, एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा व्याजदारात वाढ, गृहकर्जावरील ईएमआयचा हप्ता वाढला
HDFC Home Loan | 10 दिवसांत पुन्हा ग्राहकांना झटका, एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा व्याजदारात वाढ, गृहकर्जावरील ईएमआयचा हप्ता वाढला
HDFC Home Loan | 10 दिवसांत पुन्हा ग्राहकांना झटका, एचडीएफसीकडून दुसऱ्यांदा व्याजदारात वाढ, गृहकर्जावरील ईएमआयचा हप्ता वाढला HDFC Home Loan | खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक हाउसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) चे गृहकर्ज पुन्हा एकदा महाग झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना झटका बसला आहे. HDFC Home Loan | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता विविध बँकांनी कर्जावरील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Supriya Sule on Sanjay Rathod : संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आनंदच: सुप्रिया सुळे
Supriya Sule on Sanjay Rathod : संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आनंदच: सुप्रिया सुळे
Supriya Sule on Sanjay Rathod : संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आनंदच: सुप्रिया सुळे Supriya Sule on Sanjay Rathod: शिंदे सरकारच्या मंत्री मंत्रीमंडळाचा विस्ताराला ४० दिवसांनंतर मुहूर्त मिळाला. यात संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळाले. मात्र, त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेतला जात आहे. असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांना मंत्री पद मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Veergatha Awards 2022: वीरगाथा प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’ विजेत्यांच्या नावांची घोषणा! संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार सत्कार
Veergatha Awards 2022: वीरगाथा प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’ विजेत्यांच्या नावांची घोषणा! संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार सत्कार
Veergatha Awards 2022: वीरगाथा प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’ विजेत्यांच्या नावांची घोषणा! संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार सत्कार आदिशाला यावर्षी मिळणारा हा दुसरा पुरस्कार असणार आहे. यापूर्वी 26 जानेवरी रोजी तिच्या चित्राचा सुपर 25 मध्ये समावेश करण्यात आला होता आणि त्यासाठी तिला पुरस्कारही देण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Royal Enfield : हंटर 350 च्या व्हेरिएंटमध्ये गोंधळला आहात? जाणून घ्या रेट्रो अन्‌ मेट्रोमधील फरक
Royal Enfield : हंटर 350 च्या व्हेरिएंटमध्ये गोंधळला आहात? जाणून घ्या रेट्रो अन्‌ मेट्रोमधील फरक
Royal Enfield : हंटर 350 च्या व्हेरिएंटमध्ये गोंधळला आहात? जाणून घ्या रेट्रो अन्‌ मेट्रोमधील फरक Royal Enfield : रॉयल एनफिल्ड हंटर 350 ने भारतीय दुचाकी मार्केटमध्ये धूम माजवली आहे. ही लेटेस्ट बाईक आपली किंमत आणि फीचर्सबद्दल ग्राहकांमध्ये एकच चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घ्या… मुंबई : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) आपली सर्वात बजेट बाईक हंटर 350 (Hunter 350) लाँच केली आहे. कंपनीने रेट्रो आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Four-Six चा पाऊस, दणदणीत स्ट्राइक रेट, कायरन पोलार्ड OUT कधी होणार?
Four-Six चा पाऊस, दणदणीत स्ट्राइक रेट, कायरन पोलार्ड OUT कधी होणार?
Four-Six चा पाऊस, दणदणीत स्ट्राइक रेट, कायरन पोलार्ड OUT कधी होणार? क्रिकेटचा फॉर्मेट जितका छोटा, कायरन पोलार्ड (kieron pollard) तितकाच धोकादायक खेळाडू. पोलार्डच वय वाढत चाललय, पण त्याच्या फलंदाजीची धार अजून कमी झालेली नाही. जगातील जवळपास प्रत्येक लीग मध्ये या खेळाडूने आपली छाप उमटवलीय. मुंबई: क्रिकेटचा फॉर्मेट जितका छोटा, कायरन पोलार्ड (kieron pollard) तितकाच धोकादायक खेळाडू. पोलार्डच वय वाढत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका Maharashtra Cabinet Expansion : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय?
Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय?
Agricultural Department : शेतकऱ्यांनो अनुदानाचा लाभ घ्या अन् पिकांची किडीपासून संरक्षण करा, नेमकी योजना काय? खरीप हंगामातील पिकांवर कीडरोगराईची काय अवस्था आहे याचा अभ्यास आता कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यासाठी कृषी क्षेत्रात कामगंध सापळे हे गरजेचे असतात. मात्र, त्यासाठी शेतकरी फारसे अनुकूल नाहीत. त्या���ुळे अभ्यासासाठी नमुने कसे घ्यावेत हा प्रश्न आहे. कापसामध्ये तर कामगंध सापळे हे असणे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार
JDU-भाजप युती तुटली, CM नितीश राज्यपालांकडे देणार राजीनामा; नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार Bihar: बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. जनता दल युनायटेडच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेतील आणि राजीनामा सादर करतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. … Bihar: बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान”; मंत्रीमंडळ विस्तारावर तृप्ती देसाईंची टीका
“हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान”; मंत्रीमंडळ विस्तारावर तृप्ती देसाईंची टीका
“हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान”; मंत्रीमंडळ विस्तारावर तृप्ती देसाईंची टीका संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रीपदावरुनही देसाईंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यसरकारच्या स्थापनेनंतर जवळजवळ ४० दिवसानंतर मंत्रीमंडळ करण्यात आला. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या…
View On WordPress
0 notes