आंघोळीनंतरही शरीराचे ‘हे’ पाच भाग राहतात अस्वच्छ; दुर्लक्ष केल्यास होईल मोठा अपाय
आंघोळीनंतरही शरीराचे ‘हे’ पाच भाग राहतात अस्वच्छ; दुर्लक्ष केल्यास होईल मोठा अपाय
आंघोळीनंतरही शरीराचे ‘हे’ पाच भाग राहतात अस्वच्छ; दुर्लक्ष केल्यास होईल मोठा अपाय
आंघोळ केल्यानंतरही शरीराचे अनेक अवयव घाण राहतात आणि ते नीट साफ न केल्याने अनेक शरीरा संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते.
Bathing Tips: आपल्या देशात दररोज आंघोळ करणे हा दिनचर्येमधील महत्वाचा भाग आहे. मात्र, जगात असे अनेक देश आहेत की त्यामधील लोक आठवडाभर आंघोळ करत नाहीत. आपल्या देशात आंघोळीला दररोजच्या…
View On WordPress
0 notes
'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'चे शो रद्द केल्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’चे शो रद्द केल्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे.
लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन शो रद्द केल्यानंतर जुग्जुग जीयो रिलीज: ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’चे शो रद्द झाल्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे.
,
View On WordPress
0 notes
Kiara Advani ने सिद्धार्थ सोबतच्या नात्यावर तोडले मौन !
#KiaraAdvani ने सिद्धार्थ सोबतच्या नात्यावर तोडले मौन ! #Bollywood #Music #Entertainment #BollyNews
Kiara Advani बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडती अभिनेत्री आहे. कियारा अडवाणीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जुग जुग जिओ’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. दरम्यान, कियारा अडवाणीने नुकतेच जुग जुग जिओच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तसेच कियारा अडवाणीने तिला रिलेशनशिपमध्ये राहायला कसे आवडते हे सांगितले आहे.
Kiara…
View On WordPress
0 notes
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कुराण शरीफ मध्ये प्रमाण आहे. कबीर साहेबच अल्लाह आहे!
मुस्लिम धर्मगुरू सांगतात, अल्लाह तर सातव्या आकाशामध्ये राहतात. अल्लाह तर निराकार आहे, परंतु कुराण शरीफ आणि कुराण मस्जिद मध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्या अल्लाह चे नाव "कबीर" आहे.
26 notes
·
View notes
इंग्रजीला दिवसभर स्पर्श केल्यानंतर म��ाठीला स्पर्श केला. खूप वेळ सायकलीचं हँडल धरून ठेवल्यानंतर ते सोडल्यावर जसं मोकळं वाटतं, तसंच हे.
तरीही माझी बोटं ते हँडल शोधत राहतात. पुन्हा ते हँडल गच्च पकडून धरायचा प्रयत्न करत राहतात.
मी शब्द शोधत राहतो, शब्दांना योग्य क्रमात लावायचे तर्क शोधत राहतो.
कधीतरी बोटांना समजेल की मोकळं राहिलेलं ही चालतं.
3 notes
·
View notes
मी तुझ्यावर प्रेम करते पण मित्र म्हणून
ती : “हे तू काय चालवलंय आहेस चिराग?” काय ऐकतेय हे मी सगळं? काय सांगतो आहेस तू सगळ्यांना कि, आपल्यात प्रेम संबंध आहेत? हे सगळं अती होण्या अगोदर मला स्पष्ट करायचे आहे की, "मी तुला कधीही त्या नजरेने पाहिलेलेच नाही" चिराग! तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तो दुर होणे खूप गरजेचे आहे. मी तुला नेहमीच म्हणत आलेली आहे की, आपल्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे पण ते प्रेम आहे असे मी कधीही म्हटलेली नाही. आता मला समजतंय की तू मात्र त्याचा वेगळा अर्थ घेतलेला आहे. मी कधीही मैत्री आणि प्रेमाच्या मधली मर्यादा रेषा ओलांडलेली नाही. कारण माझा मनामध्ये तुझ्याबद्दल मैत्रीच्या व्यतिरीक्त दुसरी कुठलीच भावना कधीही आलेली नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे कि, मला तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही.
मी मान्य करते की, माझ्याही मनात तुझ्या विषयी एक अनामिक ओढ आहे आणि आपला नातं निश्चितच मैत्री पलीकडचं आहे आणि त्या विषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. मैत्रीच्या खूप पुढे आपण आलेलो आहोत. तू खूप काही करतोस माझ्यासाठी जे कुणी मित्र पण नाही करू शकणार आणि मी पण तुझ्यासाठी करतेच कि मैत्रीच्याही पुढे जाऊन आणि ह्याची आपल्या दोघांना पण जाणीव आहे. मी कधीही विसरू शकणार नाही कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे आणि हे तुला पण कळतंय कि आपण आपल्या पुढील आयुष्यात देखील एकमेकांना विसरणे निव्वळ अशक्यच आहे.
चिराग, माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ते मित्र म्हणून, प्रियकर म्हणून मी तुझा कधीच विचार केलेला नाही आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना माझ्या मनात इथून पुढे कधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं नाही. तुझ्या मनात माझ्या विषयी ज्या भावना आहेत त्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या दोघांसाठीपण हा विषय खूप त्रासदायक होऊन बसेल. सध्या आपण आपल्या करियर वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू तुझ्या चांगल्या भविष्याचा विचार कर, मला विश्वास आहे की, तुला माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझावर खूप प्रेम करणारी मुलगी मिळेल. मी तुझ्यासाठी खरच योग्य नाहीये.
मलाही माझे काही ध्येय आहेत आणि ते साध्य करायचे आहेत, प्रेम हे त्यापैकी एक नाहीये. मला फक्त माझे करियर सध्या महत्वाचे आहे. म्हणूनच म्हणतेय की, तू आत्ताच्या आत्ता या विषयाला पूर्णविराम दे म्हणजे आपल्यातील मैत्रीचे नाते तसेच आबादीत राहिल. मला तू मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तुझा सारखा इतका छान मित्र गमवू इच्छित नाही. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण हि मैत्री कायम ठेवूयात एवढंच मला तुला सांगायचंय.
चिराग : (सगळं शांतपणे ऐकत होता, मधेच त्याला रडू आवरणे कठीण झालं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी आपली वाट शोधात गालावरून घसरत जमीन गाठली, त्याच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक चित्र सरकत होती ज्यामधील एक चित्र जरा जास्त स्पष्ट होतं गेलं त्यात ते दोघे पावसामध्ये एका छत्रीखाली एकमेकांचा हात धरून चालत आहेत आणि तिचे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडतात, आय लव्ह यु चिराग!)
त्याक्षणी चिराग भानावर येतो आणि ताडकन उठून चालू लागतो, ती आवाज देते चिराग थांब पण तो तसाच चालत राहतो. आता त्याला फक्त जुबीन नौटियालच्या प्रसिद्ध गाण्यातील ओळी ऐकू येत राहतात...
कत्ल बाजार में हो चुका हू
फिर भी तू मेरा कातिल नहीं है
बेवफा तेरा मासूम चेहरा
भूल जाने के काबिल नहीं है
भूल जाने के काबिल नहीं है
2 notes
·
View notes
आत्म्याचा आवाज
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र ��ाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा ���ाय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note
·
View note
स्वर्गात गेलेल्या आत्मा परत मृत्यू लोकात येतात. जन्म मरणापासून त्यांची सुटका नाही. तसेच 84 लक्ष योनीभोग कुत्रा डुक्कर गाय म्हैस, स्वर्ग आणि नरक या चक्रामध्ये धक्के खात राहतात.
मोक्ष साधना प्राप्त करणे साठी Google करा संत रामपाल जी
1 note
·
View note
हक्कसोड पत्र म्हणजे काय? मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर समान अधिकार असून सुद्धा संपत्तीपासून दूर का राहतात?
0 notes
आज कुणातरी नेत्यांच्या गद्दारीवर तरी बोलावे महाशय
इथे आज प्रचारितलेल्या,बावळ्यावर तरी बोलावे महाशयविकलेल्या बंद पात्रातल्या हवेवर तरी बोलावेमहाशय
जिथे रोजचे निर्णीत होतात गरिबांचे घांस हीअमीरांच्या ह्या दयाळूपणावर तरी बोलावे महाशय
मीठ देशाचे खातात नि विदेशांचे गौरव करतातह्या अशा नादान जालिम दोषांवर तरी बोलावे महाशय
अपेक्षित जे राहतात,साक्ष शूरविरांकडूनअशांच्या धुर्ततेच्या दातृत्वावर तरी बोलावे महाशय
कुणी चारा कुणी पेट्रोल कुणी कांदा…
View On WordPress
0 notes
अशोक सराफ: 'धनंजय माने आमच्या मनात राहतात'
अशोक सराफ: ‘धनंजय माने आमच्या मनात राहतात’
अशोक सराफ: ‘धनंजय माने आमच्या मनात राहतात’
पराग फाटक
अशी ही बनवाबनवी या सिनेमाला 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ आणि ‘इस्राईलला गेलेला मित्र वारला, त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपयेही वारले’. या दोन वाक्यांनी आणि पर्यायाने ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाने पोट धरून हसवलं.
दर शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपटातील पात्रांचे कपडे, स्टाइल ट्रेडिंग होऊ लागतात.…
View On WordPress
0 notes
'जुग जुग जिओ' या चित्रपटाबाबत आलिया भट्टने हे सांगितले
‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाबाबत आलिया भट्टने हे सांगितले
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राज मेहता यांचा चित्रपट.लांब राहतात‘ शुक्रवार, 24 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सर्व स्टार्सनीही या चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे, अभिनेत्री आलिया भट्ट तिने तिची सासू नीतू कपूरच्या ‘जुग…
View On WordPress
0 notes
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कुराण शरीफ मध्ये प्रमाण आहे. कबीर साहेबच अल्लाह आहे!
मुस्लिम धर्मगुरू सांगतात, अल्लाह तर सातव्या आकाशामध्ये राहतात. अल्लाह तर निराकार आहे, परंतु कुराण शरीफ आणि कुराण मस्जिद मध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्या अल्लाह चे नाव "कबीर" आहे.
0 notes
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कुराण शरीफ मध्ये प्रमाण आहे. कबीर साहेबच अल्लाह आहे!
मुस्लिम धर्मगुरू सांगतात, अल्लाह तर सातव्या आकाशामध्ये राहतात. अल्लाह तर निराकार आहे, परंतु कुराण शरीफ आणि कुराण मस्जिद मध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्या अल्लाह चे नाव "कबीर" आहे.
0 notes
AlKabir_Islamic
SaintRampalJi
कुराण शरीफ मध्ये प्रमाण आहे. कबीर साहेबच अल्लाह आहे!
मुस्लिम धर्मगुरू सांगतात, अल्लाह तर सातव्या आकाशामध्ये राहतात. अल्लाह तर निराकार आहे, परंतु कुराण शरीफ आणि कुराण मस्जिद मध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्या अल्लाह चे नाव "कबीर" आहे.
1 note
·
View note
Congress: आज हजेरीपरेड, मुंबई काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष
मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता आमदार एकसंघ राहण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आज, बुधवारी मुंबईत आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत कोण कोण आमदार हजर राहतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर…
View On WordPress
0 notes