Tumgik
#प्लास्टिक बंदी
marathinewslive · 2 years
Text
भूकेने व्याकूळ हत्ती चक्क प्लॅस्टिक खाऊ, व्हायरल व्हिडिओ कोणत्याही नेटकरी संतापले | हत्ती प्लॅस्टिक खाताना हृदयद्रावक व्हिडिओ दाखवतो भुकेलेला हत्ती प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत इंटरनेटला राग येतो prp 93
भूकेने व्याकूळ हत्ती चक्क प्लॅस्टिक खाऊ, व्हायरल व्हिडिओ कोणत्याही नेटकरी संतापले | हत्ती प्लॅस्टिक खाताना हृदयद्रावक व्हिडिओ दाखवतो भुकेलेला हत्ती प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत इंटरनेटला राग येतो prp 93
हत्ती खाणारे प्लास्टिक: प्लॅस्टिक प्रदूषणाचा प्रश्न पर्यायच नाही तर पर्यावरणाच्या गंभीर चिंतेचा विषय आहे. समुद्रात तसेच संपूर्णपणे राहाणारी नागरिकांची दुर्दशा पाहण्यासाठी हजारो व्हिडिओ आणि फोटोज इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि हे गुण वाढले आहे. आता या यादीत एका हत्तीचा संतापजनक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. IFS अधिकारी सुश नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: शिंदे-फडणवीस सरकारने प्लास्टिक कोटिंग वस्तूंवर बंदी घातली, एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले
महाराष्ट्र: शिंदे-फडणवीस सरकारने प्लास्टिक कोटिंग वस्तूंवर बंदी घातली, एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प्लॅस्टिक कोटिंग आणि लॅमिनेशन असलेली डिश, प्लेट्स, कप, ग्लास इत्यादी कागदी वस्तू म्हणून विकल्या जात आहेत. त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो) महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात धडक कारवाई
धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात धडक कारवाई
धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात धडक कारवाई धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात शुक्रवारी धडक कारवाई करुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल केला जप्त करण्यात आला. शुक्रवारी आठ जुलै रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त नांदुर्डीकर धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात शुक्रवारी धडक कारवाई करुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल केला जप्त करण्यात आला. शुक्रवारी आठ जुलै रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त नांदुर्डीकर मॅडम…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी - सचिव प्रविण दराडे
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी – सचिव प्रविण दराडे
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी - सचिव प्रविण दराडे
विघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी – सचिव प्रविण दराडे
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत…
View On WordPress
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media Tumblr media
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
घनकचरा व्यवस्थापनाची गरज ; पर्यावरणाची स्थिती गंभीर,
जगभरातील सर्व देशांना घातक " कचऱ्याची विल्हेवाट," या विषयाने ग्रासले आहे.घनकचरा साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे,आजवर एकाही देशाला शक्य झाले नाही.अशा परिस्थितीत आता वैद्यकीय कचरा वाढू लागल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.कचऱ्याची हाताळणी व विल्हेवाट लावण्यासाठी १९९८ साली कायदा करण्यात आला,या कायद्यानुसार कचऱ्यावर देखरेख व अंकुश ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे.राज्यात ही जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर असते.पण दुर्देवाने या मंडळाचे अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत.त्यामुळे आपल्या देशातही पर्यावरणाची समस्या अधिक जटील बनत चालली आहे.वैद्यकीय व प्लास्टिक कचरा सतत वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कचरा वाढत असल्यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा व गंभीर होत चालला आहे.संपूर्ण जगात दरवर्षी १२५ कोटी टन कचरा निर्माण होतो.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम यंत्रणेची आवश्यकता आहे,पण तशी यंत्रणा एकाही देशाकडे नाही.अशा या कचऱ्यामुळे जगात पर्यावरणाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.
निसर्गात कोणताही कचरा नसतो,भूतलावर जो कचरा जमा होतो,तो मानवाकडून होत असतो.हा कचरा मानवी जीवनाला किती हानिकारक आहे,हे माहीत असून पण आपण या गंभीर समस्येची दखल घेत नाही.हल्ली सरकारने प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर बंदी आणली आहे.पण या बंदीला धाब्यावर बसवत आपण सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहोत.या प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावणे शक्य नसते.त्यामुळे सरकारने यावर कठोर कारवाई करणे,अनिवार्य आहे.केवळ वापरावर बंदी आणून हा प्रश्न सुटणार नाही,तर सरकारने प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या हुडकून काढून त्यांना सील ठोकले पाहिजे तसेच जबर दंडही आकारला पाहिजे.अशाप्रकारची कारवाई झाली तरच प्लास्टिक पिशव्या हद्दपार होऊ शकतात.बाजारात या पिशव्या उपलब्ध होत असल्यामुळे भाजीविक्रेते,दुकानदार व नागरिक या पिशव्यांचा वापर करतात.त्यामुळे उत्पादनावर बंदी आणली कि वापरावर आपोआप बंदी येईल व ही समस्या हळूहळू निकाली निघू शकेल.कचऱ्याच्या समस्येने जगातील प्रत्येक देश त्रस्त आहे,कारण ही समस्या पर्यावरणाशी निगडित आहे.त्यामुळे अनेक विकसित देशांनी कचरा व्यवस्थापन,स्वच्छतेची साक्षरता व उपाययोजना अशा त्रिसूत्री कार्यक्रमावर भर दिला आहे.आपल्या देशातही ही समस्या पराकोटीला पोहोचली आहे.त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.लोकांमध्ये या विषयी जागृती व्हावी,यासाठी वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर कचरा निर्मूलन, ही चळवळ होण्याची गरज आहे.कचरा हा दोन प्रकारचा असतो संद्रिय व असेंद्रिय कचरा.घर,स्वयंपाकगृह,
जनावरांचा गोठा व लग्नाचा हॉल,यामध्ये तयार होत असतो.खरकटे,शेण,मलमूत्र,निर्माल्य,गवत,
पालापाचोळा,खराब झालेले धान्य,अशा सेंद्रिय पदार्थामुळे कचरा निर्माण होतो.तर कचऱ्यामध्ये उद्योग,कारखाने व हॉस्पिटल्स यामधील रबरी व फायबरचे साहित्य,फुटलेल्या काचा,हॉस्पिटल्समध्ये जमणाऱ्या बोळे, सुई-सिरिंग्ज,आतडे,
गर्भपिशवी व प्लास्टर इ.टाकाऊ वस्तूंचा समावेश असतो.वैद्यकीय कचरा हा अत्यंत घातक असून त्याची विल्हेवाट त्वरेने लावण्याची गरज असते.कचरा कुजला कि त्याचे परिणाम गंभीर होत असतात, गॅस्ट्रो,कावीळ व मलेरिया सारख्या आजाराचा प्रादुर्भाव होत असतो.घनकचरा व्यवस्थापनाची नितांत गरज असून महानगरपालिका,
नगरपरिषदा,नगरपंचायत,यांनी आपल्या हद्दीत डंपिंग ग्राउंड,कचऱ्यातून खत निर्मिती,यावर भर दिला आहे.ग्रामीण भागात मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावणे,यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.त्यासाठी सरकारने जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीना आर्थिक सहाय्य देणे गरजेचे आहे.सध्या ग्रामपंचायती आपापल्या हद्दीतील कचरा उचलते व गावाच्या वेशीवर नेऊन टाकते.कालांतराने हा कचरा कुजतो व आसपासच्या प्रचंड दुर्गंधी पसरते.त्यामुळे ग्रामीण भागात श्वसनाचे रोग पसरत आहेत.
मानवाने आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे " स्वच्छतेकडून समृद्धीकडे," ही संकल्पना बासनात गुंडाळली आहे.संत गाडगे महाराजांच्या कार्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे.सरकार आपल्या परीने प्रयत्नशील असून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान,निर्मल भारत अभियान व पर्यावरण संतुलीत समृद्ध
ग्रामयोजना,असे उपक्रम राबवत असते.पण अशा उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असतो.दुर्देवाने तसे होत नाही.केंद्र सरकारने आता " स्वच्छ भारत," हा उपक्रम हाती घेतला आहे.हा उपक्रम आपल्या देशाला समृद्ध बनवणारा आहे,पण त्याला जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळू शकला नाही.त्यामुळे हा उपक्रम देखील आता फारसा राबवण्यात येत नाही.आज अनेक शहरात डंपिंग ग्राऊंडची समस्या " जैसे थे," स्थितीत आहे.नागरी वस्तीमध्ये डम्पिंग उभारण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असतो.परिसरात पसरणारी दुर्गंधी,प्रदूषण व निर्माण होणारे आजार,यामुळे डम्पिंग ग्राऊंडला लोकांचा विरोध होत असतो.त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा, कचऱ्यातून खतनिर्मिती,प्लास्टिक पिशव्यांचा उत्पादनावर बंदी व कचरा निर्मूलन मोहिमेत प्रत्यक्ष जनतेचा सहभाग,अशी चार सूत्री कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य पालघर जिल्ह्यात कचऱ्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.येथील समुद्रकिनारे अस्वच्छ झाले असून कारखान्यातील रासायनिक सांडपाणी व प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रातील मत्स्यधनावरही आता परिणाम होऊ लागला आहे.यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे.
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      प्लास्टिक आवरण आणि प्लास्टिकचा थर चिकटवलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा राज्य शासनाचा निर्णय
·      राज्यसभेत गदारोळ करणारे १९ खासदार चालू आठवड्याच्या उर्वरित काळासाठी निलंबित  
·      शिवसेना आणि धनुष्यबाण यावर ठाकरे तसंच शिंदे गटाच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयात येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे २ हजार १३५ रुग्ण, मराठवाड्यात ९३ बाधित तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू
·      औरंगाबाद, लातूर, परभणी, आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसह, राज्यातल्या नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी, येत्या पाच ऑगस्टला आरक्षण सोडत
·      पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात, मराठवाड्याच्या अनेक भागात पाऊस  
आणि
·      भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज तिसरा एक दिवसीय क्रिकेट सामना
****
सविस्तर बातम्या
प्लास्टिक आवरण आणि प्लास्टिकचा थर चिकटवलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनानं एक जुलै २०२२ पासून एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घातली आहे. प्रतिबंधित वस्तूंमध्ये, कागदी किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या प्लास्टिक कोटेड किंवा प्लास्टिक लॅमिनेटेड डिश, कप, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादीच्या वापरावर तसंच उत्पादनावर, आता राज्यात बंदी असणार आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊलं उचलण्यात आलं आहे.
****
राज्यसभेतल्या १९ खासदारांना चालू आठवड्याच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे सात, द्रमुकचे सहा, टीआरएसचे तीन, कम्युनिस्ट पक्षाचे तीन, यांच्यासह १९ जणांचा समावेश आहे. महागाई तसंच वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या मुद्यावरून विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी काल आक्रमक होत हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं, सदनाचं काम काल वारंवार बाधित ��ालं. उपसभापतींनी कठोरपणे इशारा देऊनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, लोकसभेत महागाई आणि जीएसटीच्या मुद्यावरून विरोधकांनी काल दोन वेळा सभात्याग केला.
****
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालय - ईडी कडून केल्या जात असलेल्या चौकशीच्या विरोधात, दिल्लीत विजय चौक परिसरात आंदोलन करणारे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना, पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. काळा पैसा वैध केल्या प्रकरणी ईडीनं काल दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांची चौकशी केली. या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी संसद भवन परिसर ते विजय चौकापर्यंत मोर्चा क���ढला.
मुंबईतही मंत्रालय परिसरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती चौकात माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
****
शिवसेना आणि धनुष्यबाण यावर ठाकरे तसंच शिंदे गटाच्या दाव्यावर आता सर्वोच्च न्यायालयात येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना आठ ऑगस्टपर्यंत आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या दाव्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेत, अशाप्रकारे कागदपत्रांची मागणी करणं, हा न्यायालयाच्या ‘जैसे थे आदेशाचा भंग होत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर न्यायालयानं एक ऑगस्टला अन्य प्रकरणांवरील सुनावणींसोबत या विषयावरही सुनावणी घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे.
****
केंद्र सरकारनं १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातल्या लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा मोफत द्यायला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातल्या हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीसह राज्यात अनेक जिल्ह्यांत नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथले तरुण अभियंते गोविंद काळे यांनी नागरिकांना मोफत बूस्टर डोस योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.
Byte
नमस्कार, माझं नाव गोविंद काळे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस माझे आधी झालेले आहेत. आता तिसरा बुस्टर डोस घेतलेला आहे. सरकारने आपल्यासाठी फ्री बुस्टर डोस उपलब्ध करुन दीलेला आहे, तुम्ही तो घ्यावा अशी माझी विनंती.  
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २ हजार १३५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ३७ हजार १८१ झाली आहे. काल या संसर्गानं १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ०८० एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल २ हजार ५६५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ७५ हजार नऊ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. लातूर १९, बीड १८, जालना १७, तर नांदेड जिल्ह्यात सात नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद, लातूर, परभणी, आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसह, राज्यातल्या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, येत्या पाच ऑगस्टला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश, राज्य निवडणूक आयोगानं काल दिले आहे. यानुसार अनुसूचित जाती-महिला, अनुसूचित जमाती-महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला यांच्या आरक्षित जागांसाठी, ही सोडत काढली जाईल. त्यावर सहा ते १२ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या दहा नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, भोक़र, मुदखेड, हदगाव, कंधार, उमरी या सर्व नगर परिषदांच्या आरक्षण सोडत परवा गुरुवारी काढल्या जाणार आहेत.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या नागरिकांनी आपल्या घरावर तसंच प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, तसंच शैक्षणिक संस्थांनी कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवून या महोत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवण्याचं आवाहन, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे.
****
गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी बीड जिल्ह्यात परळी इथं चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सरस्वती वाघमोडे असं पीडित महिलेचं नाव असून, तिने दिलेल्या तक्रारीवरून, पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, गर्भपात करणारा डॉ. स्वामी आणि प्रज्ञा कावळे या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई केल्याची माहिती, परळीचे पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी दिली. ते म्हणाले...
 सदरच्या प्रकरणांमध्ये सदर पिडीत महिलेचे सासरचे लोक व तो डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आलेली आहेत. चार आरोपी आहेत. त्यातील दोन आरोपी ताब्यात आहेत. आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक चाटे साहेब करत आहेत.
****
औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात काल कपात करण्यात आली. धरणाच्या अठरा दरवाजातून आता २२ हजार ४०५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्यातून आता ५५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ३० हजार ४३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्याच्यावर पोहोचला आहे.
****
मराठवाड्यातल्या अनेक भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात दिवसभर पवसाची संततधार सुरु होती. खुलताबाद तालुक्यातल्या कसाबखेडा परीसरात कालजोरदार पाऊस झाला. या गावाजवळील पुल वाहून गेल्यानं सहा गावांचा संपर्क तुटला आहे.
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं, नदीनाले ओसंडून वाहत आहेत. इस्लापुर, जलधारा, शिवणी, आप्पारावपेठ या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे इस्लापुर ते किनवट रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे काल प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरु करण्यात आला.
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातला तिरु मध्यम प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.
जालना, हिंगोली, बीड जिल्ह्यातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तेर इथल्या संत गोरोबाकाका संस्थानच्या विश्वस्त मंडळात वाद निर्माण झाल्यामुळे उस्मानाबाद इथल्या सहधर्मादाय आयुक्तांनी संस्थानवर प्रशासकाची केलेली नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केली आहे. काही विश्वस्तांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडून आलेली कार्यकारिणी संस्थानचा कारभार पाहण्यास पात्र राहील, असं न्यायालयानं सांगितलं आहे.
****
0 notes
kokannow · 2 years
Text
प्लास्टिक बंदी बाबत कुडाळ न प मध्ये सकारात्मक चर्चा
प्लास्टिक बंदी बाबत कुडाळ न प मध्ये सकारात्मक चर्चा
व्यापारी-न प प्रशासन बैठकीत अनेक निर्णय शहर प्लास्टिकमुक्त करण्यावर सर्वांचे एकमत रोहन नाईक । कुडाळ : केंद्र सरकारने १ जुलैपासून काही एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत कुडाळ नगरपंचायत मध्ये आज  बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी  नगरपंचायत प्रशासन आणि  व्यापारी यांच्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
countryinsidenews · 2 years
Text
झारखण्ड ब्यूरो /रोटरी गिरिडीह ग्रेटर और नगर निगम के सयुंक्त तत्वाधान में गुरुवार को शहरी क्षेत्र में प्लास्टिक जागरूकता रैली निकाला गया
झारखण्ड ब्यूरो /रोटरी गिरिडीह ग्रेटर और नगर निगम के सयुंक्त तत्वाधान में गुरुवार को शहरी क्षेत्र में प्लास्टिक जागरूकता रैली निकाला गया
शिप्रा की रिपोर्ट /रोटरी गिरिडीह ग्रेटर और नगर निगम के सयुंक्त तत्वाधान में गुरुवार को शहरी क्षेत्र में प्लास्टिक जागरूकता रैली निकाला गया। यह रैली शहर के टॉवर चौक से बड़ा चौक तक के सभी दुकानो ओर ठेला दुकानदारों को प्लास्टिक का उपयोग नहीं करने की अपील की। रैली के दौरान प्लास्टिक बंदी के बाद भी प्लास्टिक का उपयोग कर रहे प्रतिष्ठान और ठेला दुकानदारों के बीच 500 कपड़े थैले का वितरण किया गया। रैली के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
मनपाच्या पथकाकडून १ क्विंटल प्लॉस्टिक जप्त
Tumblr media
नांदेड : महानगरपालिकेच्या पथकाने अचानक छापा घालून किसान फॅशन मॉल व डिमार्ट येथून जवळपास १ क्विंटल प्लॉस्टिक जप्त केले़या दोन्ही व्यावसायीक प्रतिष्ठानांकडून १० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. गेल्या काही महिन्यात मनपाने मोठ्या व्यावसायीकांवर ही कारवाई केली आहे. शासनाने एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे़ या निर्णयाची दि़ १ जुलैपासून शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात कारवाईसाठी महापालिकेचे विविध पथक सक्रिय झाले आहेत. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली असून मनपाच्या पथकाने दि. ४ जुलै रोजी आयटीआय कॉर्नर येथील किसान फॅशन मॉल आणि बिग बाजार येथील डीमार्ट या दोन मोठ्या व्यावसायीकांच्या प्रतिष्ठानवर छापा टाकला. यावेळी पथकाने शासनाकडून प्रतिबंधीत असलेले जवळपास १ क्विंटल प्लास्टिक येथून जप्त केले़शासन आदेशाचा भंग केल्यामुळे किसान मॉल आणि डीमार्ट या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये असा १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर राडा-रोडा टाकून उपद्रवकारक कृत्य करणा-या सात नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडून साडेचार हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढे सुध्दा शहरात प्लॉस्टिक वापरणारे व्यावसायीक प्रतिष्ठान, नागरीक यांच्यावर सुध्दा कार्यवाही केली जाणार आहे. रस्त्यावर राडा रोडा अर्थात बांधका साहित्य व इतर साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-यांविरुध्द कार्यवाही होणार आहे. ही कारवाई मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण, रमेश चवरे, डॉ.रईसोद्दीन, मुख्य स्वच्छता निरिक्षक वसीम तडवी, स्वच्छता निरिक्षक मोहन लांडगे, संजय जगतकर, शेख नईम, किशन वाघमारे, किशन तारु, विजय वाघमारे यांनी केली आहे. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात शुक्रवारपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. पर्यायी उत्पादनाचा अभाव असल्याने ही बंदी घालू नये अशी मागणी उत्पादकांकडून करण्यात आली होती मात्र अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एअर बड, प्लास्टिकचे झेंडे, फुग्याचे प्लास्टिक स्टिक, आईस्क्रीम स्टिक,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात शुक्रवारपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. पर्यायी उत्पादनाचा अभाव असल्याने ही बंदी घालू नये अशी मागणी उत्पादकांकडून करण्यात आली होती मात्र अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एअर बड, प्लास्टिकचे झेंडे, फुग्याचे प्लास्टिक स्टिक, आईस्क्रीम स्टिक,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, राज्य सरकारचा निर्णय
आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, राज्य सरकारचा निर्णय
आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकार ने आज पासून प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. प्लास्टिकच्या वापर बाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण विभागासोबत बैठक केल्यानंतर शिंदे यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या सिंगल -यूज … राज्य सरकार ने आज पासून प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली…
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात आता सिंगल युज प्लास्टिकवर बंदी, पहा कोणत्या वस्तू होणार बंद ?
राज्यात शुक्रवारपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. पर्यायी उत्पादनाचा अभाव असल्याने ही बंदी घालू नये अशी मागणी उत्पादकांकडून करण्यात आली होती मात्र अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एअर बड, प्लास्टिकचे झेंडे, फुग्याचे प्लास्टिक स्टिक, आईस्क्रीम स्टिक,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुंबई, दि. 26 : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुंबई, दि. 26 : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून…
View On WordPress
0 notes