Tumgik
#देवांच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आज श्री.कृष्ण जन्मोत्सव ' जन्माष्टमी ' विष्णू देवांच्या ८ व्या अवताराची माहिती : भारत लाईव्ह मीडिया
आज श्री.कृष्ण जन्मोत्सव ‘ जन्माष्टमी ‘ विष्णू देवांच्या ८ व्या अवताराची माहिती : भारत लाईव्ह मीडिया
आज श्री.कृष्ण जन्मोत्सव ‘ जन्माष्टमी ‘ विष्णू देवांच्या ८ व्या अवताराची माहिती : भारत लाईव्ह मीडिया मुंबई : विशेष वृत्त , दरवर्षी भारत देशात आणि जगात ठीक ठिकाणी हिंदू धर्मीय लोक अति उत्साहाने श्री.कृष्ण जन्मोत्सव साजरा करीत असतात. आदल्या दिवशी दिवस तसेच रात्रभर अनेक भजन तसेच शास्त्रोक्त पद्धतीने श्री कृष्णाची आराधना करून त्यांच्या जन्म वेळेस आनंद साजरा केल्या जातो. हिंदू धर्मातील शास्त्रांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sagar-das-08 · 2 years
Photo
Tumblr media
#bhakti #spiritual #spirituality #bhagwan #hanuman #krishna या सर्व देवांच्या वर ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी, असंख्य भुजांचा परम आत्मा सत्पुरुष आहे. जो सत्यलोकात राहतो जेते सर्व लोक आणि इतर सर्व ब्रह्मांडांचा समावेश आहे आणि तेथे सत्भक्तीच्या भक्तीने आणि संपूर्ण गुरूंकडून प्राप्त झालेल्या सत्यनाम-सारनामा च्या जपानेच पोहोचता येते. याला पूर्ण मोक्ष म्हणतात. जाणून घेण्यासाठी अध्यात्मिक ग्रंथ ज्ञान गंगा अवश्य वाचा https://online.jagatgururampalji.org/book-order #SaintRampalJi #satlokashram https://www.instagram.com/p/CkPVj_BvCJV/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन - महासंवाद
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन – महासंवाद
गडचिरोली,(जिमाका)दि.13: महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा येथे प्राणहिता पुष्करचे आयोजन करण्यात आले असून दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजेपासून पवित्र स्नानाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्राणहिता नदीची पूजाअर्चा संपन्न झाली. प्रथम मंदिरातील देवांच्या मूर्त्यांना यावेळी स्नान घालण्यात आले. त्यानंतर आलेल्या हजारो भाविकांनी नदीत…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 2 years
Text
देवाची मूर्ती कोणत्या दिशेला पाहिजे? दिव्याची वात कोणत्या दिशेला हवी? देवपूजा करताना घ्यावयाची काळजी
देवाची मूर्ती कोणत्या दिशेला पाहिजे? दिव्याची वात कोणत्या दिशेला हवी? देवपूजा करताना घ्यावयाची काळजी
देवाच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे देवाची मूर्ती फुटलेली आहे तिची पूजा करावी का आम्हाला स्वतःला गंध लावताना तो कोणत्या बोटाने लावा देवाला गंध लावताना कोणता बोट वापरा व समईतील ज्योती ची दिशा कोणती असावी संबंधित किती ज्योती वापरावी हे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील देवाची मूर्ती कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावे भक्तहो आपल्या देवघरामध्ये सामर्थ्य आपण ठेवत असतो त्या देवांच्या मूर्तीचे तोंड…
View On WordPress
0 notes
fluidandstone · 3 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
एकट्या भिंती.
एकमेकींचा आधार घेत कश्याबश्या उभ्या अनेक असूनही, एकत्रपणे एकट्या भिंती. प्रकाशाचा आवंढा गिळत, अंधाराचे निश्वास सोडणाऱ्या, एकट्या भिंती.
देवांच्या तसबिरी देखील रिकाम्या, ओक्याबोक्या देवत्व कधीच भक्तांच्या शोधात निघून गेल्यासारख्या.
त्या एकट्या भिंतींना जाणवलं असेल का रे तुमचं अचानक येणं? तुमचं आपलेपण ओळखून, तुमच्या नजरेचं मोरपिस फिरल्याने सुखावल्या असतील नक्कीच दुडदुडत्या पावलाने चालताना, आधारासाठी बिलंगलात ते आठवलं असेल तुमच्या स्पर्शासाठी आसुसल्या असतिल, एकदा हळुवारपणे कुरवाळायला हवं होतत
आता उतरवून घ्यायला हव्यात रे त्या एकट्या भिंती स्क्रॅप सुद्धा घेऊन जातात म्हणे, जे वापरात येऊ शकेल एखाद्या गरीबाच्या नव्या घरात म्हणजे एखाद्या पैलतिराचे वेध लागलेल्या आप्ताचा व्हेंटिलेटर सपोर्ट अलगद काढून, त्याच्या ऑर्गन डोनेशन चा मार्ग मोकळा करून, मुक्त करावं तसं
नुसत्या कल्पनेनंच मोहरतील त्या एकट्या भिंती!
- अपर्णा (२०२०)
0 notes
bhuvneshkumawat · 4 years
Photo
Tumblr media
Today Pooja shri Mahalaxmi Temple kolhapur Maharashtra India. २४.१०.२०२० आजची श्री महालक्ष्मी ची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबा फक्त देव मानव यांचीच नव्हे तर अगदी दैत्यांची सुद्धा माता आहे म्हणूनच हे सर्वजण तिला आदराने नमन करतात अशा परिस्थितीत मार्ग चुकलेल्या आपल्या मुलांसाठी आईला जसे प्रसंगी कणखर व्हावे लागते एरवीचे सोज्वळ रूप टाकून उग्र रूप घ्यावे लागते, तसेच महिषासुरा सारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करूणामय जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला अशी आख्यायिका आहे त्याला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनी ची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते जगदंबा महिषासुरमर्दिनी आपल्या मनातल्या कामक्रोधादी विकारांचा संहार करून निर्मळ सोज्वळ भक्तीचे दान देवो हाच जगदंबा चरणी जोगवा. श्री मातृ चरणारविंददस्य दास प्रसन्न सशक्तिक https://www.instagram.com/p/CGubfaXFvQo/?igshid=99spya8eflj4
0 notes
vrushalibhagde · 4 years
Photo
Tumblr media
🌹 शुभ आषाढी एकादशी 🌹 🍀 #आषाढी_एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची #वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. (करोना व्हायरसमुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच वारकरी पंढरपुरात येणार नाहीत)अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरु आहे. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात. 🍀हे सगळे असले तरीही या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे ते समजून घ्यायला हवे. या एकादशीला #देवशयनी_एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात ये��ार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात #विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. 🍀आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस 'सुगीची' उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते. 🌹हरे कृष्ण! सुप्रभातं!! #bhagwadgeeta #geetagyaan #geeta #srimadbhagwadgita #lordkrishnasmessage #essenceofgita #gitavideo #harekrishna #shrikris https://www.instagram.com/p/CCFPeY5HNew/?igshid=1675glbp23xh1
0 notes
nitinkandharkar · 5 years
Text
वाड्याची ओळख....
उमरग्यातील आमची गल्ली म्हणजे 10 ते 12 फुटाचा रस्ता. विठोबाचे मंदिर ते मशीद अशी आमची गल्ली! खरोसेकरच्या घरापासून डावे वळण, गणू डॉक्टरच्या घरापासून उजवे वळण, मग पाटलाच्या वाड्यानंतर आमचा वाडा. त्यानंतर पुढे मारवाडयाचा बंद वाडा मग मशीद. संपली गल्ली! समोरच्या बाजुनेेही सगळे वाडेच! गल्लीत ब्राम्हण आणि लिंगायत समाजाची जास्त घरे होती. त्यामुळे मराठी मिश्रीत कानडी किंवा कानडी मिश्रीत मराठीमध्ये संवाद साधायला मजा यायची... 
आमच्या वाड्याच्या दर्शनी भागात दगडी भिंतीतील दोन दारे व वरती या टोकापासून त्या टोकापर्यंत गॅलरी. वाड्याचे मुख्य लाकडी भक्कम दार, कडी कोयंडे, पितळेच्या फिरक्या, मागे जाडजुड लाकडी आगळ. रोज रात्री हे दार आगळ लावून बंद करणे व रोज पहाटे उघडणे हे काम आई करायची. क्वचित रात्री आम्ही दार लावायचो, पण भल्या पहाटे कधीच उघडले नाही! या दाराच्या बाजूला डावीकडे रस्त्यावरच एक दोन्ही बाजूने पायर्‍या असलेला बैठकीत जाण्यासाठी छोटा दगडी ओटा आणि त्यावर पितळी कडीचे सागवानी दार. या ओट्यावर तात्या (आजोबा) रोज सकाळी पेपर वाचत बसायचे. कधी कधी आम्हीही त्यांच्यासोबत बसायचो. या दाराच्या दोन्ही बाजुला सळ्या लावलेल्या व रंगीत काच असलेल्या सारख्याच दोन खिडक्या. बैठकीत मोठा सागवानी टेबल, सागवानी खुर्च्या, वकिलीची अनेक पुस्तके असलेली अनेक सागवानी कपाटे, भिंतीतही काही कपाटे, खाली कार्पेट, त्यावर भिंतीला लागून तक्के ठेवलेले. या कपाटाच्या रांगातुनच आत ढेळजात जायला दार. भिंतीवर पणजोबा रामराव व सुशीला आत्या यांचे फोटो, या फोटोंच्या मधोमध एक मोठे चावीवाले टक टक करणारे आणि तासाचे खणखणीत टोले देणारे घड्याळ, ज्याला आप्पा  (चुलत आजोबा) आठ दिवसातुन एकदा चावी द्यायचे आणि ऑईलिंग करायचे. बैठकीला वरती जवसाचे तेल पाजलेले तुकतुकीत सागवानी खण! बैठकीच्या बाजूला कार ठेवायचे गॅरेज होते, तिथे दादांची निळ्या रंगाची हिल्मन कार पार्क व्हायची.  
मुख्य दारातून आत गेले की दोन्ही बाजूला अडीच फुट उंच ढेळज. या दोन्ही ढेळजांना खाली चपलांसाठी कोनाडे. डावीकडच्या ढेळजातून बैठकीत जाण्यासाठी पायर्‍या. उजवीकडच्या ढेळजात सतरंजी तक्क्या टाकून सजवलेली बैठक. पुढे मोठे शहाबादी फरशीने अच्छादलेले आंगण, त्यात सुबक असे तुळशी वृंदावन! इथे थाटात तुळशीचे लग्न लागायचे. ढेळजात, ओसरीवर, बाल्कनीत दिवे लावले जायचे. बरेच लोक यायचे. सर्वांना पाच प्रकारच्या उसळीचा प्रसाद दिला जायचा...
अंगणात कोपर्‍यात एक हौद आणि पाणी साठवण्यासाठी मोठी पितळेची भांडी ठेवलेली असत. आमचे आंघोळ करणे, मस्ती करणे, सायकल चालवणे व क्रिकेट खेळणे इथेच अंगणात चालायचे...
ढेळजातून अंगणात जातांना वरच्या खोलीला आधार म्हणून एक मोठा लोखंडी गर्डर दोन दगडी पिलरवर आडवा टाकलेला होता. या पिलरवरच्या खाचेत वर्षानुवर्ष कबुतराची घरे होती. अंगणातून ओसरीवर समोरच्या पायर्‍यावरुन गेले की तिथे दोघेजण आरामात झोपतील एवढा मोठा लोखंडी साखळ्यांना अडकवलेला सागवानी मजबुत झोपाळा. आल्या गेल्यांचे आकर्षण होता हा झोपाळा!
अंगणातून डावीकडे ओसरीवर जायला दुसर्‍या पायर्‍या व एक ओटा. या ओट्यावरुनच डावीकडे वर जायचा मोठ्या पायर्‍याचा अरुंद दगडी जीना, त्याखाली फडताळ. तिथेच उखळ  आणि जाते रोवलेले. या जीन्याच्या कोनाड्यात फोन ठेवलेला असायचा. उजवीकडे ‘ L ‘ आकाराची लाकडी खणांची व अनेक लाकडी खांब असलेली ओसरी. ओसरीच्या भिंती हिरव्या रंगाच्या मुलतान मातीने पोतलेल्या. या ओसरीवर किती जेवणाच्या पंगती उठल्या असतील हे सांगणे कठीण आहे. डाव्या बाजूला फडताळाजवळ कोठीघर. त्यालाच आम्ही आईची खोली म्हणत असू! या खोलीला ओसरीवर उघडणारी एक खिडकी. या खिडकीसमोर ओसरीच्या सरीला (लाकडी बीम) पाळणा टांगायची सोय. दादा, त्यांची भावंडे, आम्ही सर्व भावंडे आणि नंतर आमच्या पुढची पीढी या सर्वांना या पाळण्याने झुलविले आहे...
उजव्या बाजूला स्वैपाक घर. हे स्वैपाकघर आधी खाली खोल होते. उजेडासाठी फक्त एक सोबणे (झरोका) होते. मोठा भाऊ दिलीपने इंजिनिअर झाल्यानंतर त्यात भर टाकून ते ओसरीच्या लेवलला केले होते व कडप्प्याचा ओटा करुन त्यातल्या त्यात मॉडर्न केले होते. यालगत उजव्या हाताला परत एक मोठी खोली. या खोलीत ओट्यावर मोठे शिसमचे देवघर, त्यात पंचधातूच्या राम सीता लक्ष्मणच्या मोठ्या मुर्त्या व इतर देवांच्या मुर्त्या होत्या. त्याकाळी गावात राम मंदिर नव्हते. त्यामुळे रामनवमीला याच मुर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी गावातील लोक यायचे. रामनवमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी व्हायची. या देवघरावर छता���ा झरोका होता. यालगत आणखी एक स्वैपाकघर, तिथे मातीच्या चुली होत्या. या स्वैपाकघरातच एक न्हाणीघर होते. मागच्या अंगणातील न्हाणीघर बनेपर्यंत याचाच अंघोळीसाठी वापर व्हायचा. दोन्ही स्वैपाकघरातून मागच्या वाड्यात जाण्यासाठी रस्ता होता. या स्वैपाकघराला ओसरीवर आणि मागच्या वाड्याकडे उघडणार्‍या खिडक्या होत्या. यातील ओसरीवर उघडणार्‍या खिडकीत बसून रोज सकाळी चुलीवर मातीच्या भांड्यात तापवलेले दुध आम्ही प्यायचो...
ओसरीवरुन पायर्‍याने वरती गेले की डावीकडे एक मोठी खोली. या खोलीत मोठे रेडिओ होते, म्हणून या खोलीला रेडिओची माडी हे नाव पडले. हीच आमची सार्वजनिक बेडरूम! त्याकाळी वेगवेगळी बेडरुम हा प्रकार नसायचा. एवढे मोठे घर असून सर्वजण एकाच खोलीत झोपायचे. गाद्या सतरंज्या टाकलेल्या असायच्या. कोणी कसेही झोपायचे. गप्पा, गाणी, हास्य विनोद, खेळ चालायचे.  
याच्या बाजुला खालच्या लोखंडी गर्डरवर विसावलेली आणखी एक खोली होती. ती आम्ही अभ्यासाला वापरत असू. या खोलीतून अंगणाच्या बाजूने बाल्कनी होती. बाल्कनी आणि खोली यामध्ये लाकडी पार्टीशन होते. खोलीत एक लाकडी कपाट असंख्य पुस्तकांनी भरलेले होते. कितीतरी मोठ्या लेखकांची पुस्तके त्यात होती! या दोन्ही खोल्यांना मिळून रस्त्याकडे लाकडाचे कोरीव काम व लोखंडी जाळ्या बसवलेली एक लांबलचक पण सुबक बाल्कनी होती. उन्हाळ्यात आमची चुलत, मावस, आत्ते भावंडे आली की याच बाल्कनीत एका खाली एक गादी टाकून आम्ही खेळायचो, झोपायचो!
रेडिओच्या माडीतून तिसर्‍या मजल्यावर (गच्चीवर) जायचा लाकडी जीना होता. या जीन्यात बसून आम्ही कितीतरी पुस्तके वाचली, अभ्यास केला. ही गच्ची म्हणजे रेडिओची माडी व तिच्या बाजूच्या खोलीवरचे छत होते. गच्चीला सिमेंटचा गिलावा केलेला होता. चारी बाजूने जाडजुड कठडे होते. त्यापैकी तिन बाजूने कठड्यावर फरशी होती व पत्र्याच्या माडीकडच्या बाजूला कठड्याला वरती गोलाकर दिलेला होता. अंगणाकडच्या बाजूला लोखंडी रेलिंग लावलेले होते. बर्‍याचदा आईने तेल तिखट मीठ, मेतकुट, शेंगदाणे घालून कालवून दिलेले मुरमुरे या फरशी लावलेल्या कठड्यावर बसून हाताने फोडलेल्या कांद्यासोबत आम्ही खायचो आणि मावळत्या सुर्याचा आनंद घ्यायचो...
उन्हाळ्यात गच्चीवर झोपायचो. ट्रांझिस्टरवर ऑल इंडिया रेडीओवर गाणी ऐकत कितीतरी रात्री आम्ही सतरंजी टाकून चांदण्याकडे पहात झोपलो. कोजागीरी पौर्णिमेला बदाम केसराचे दुध याच गच्चीवर प्यायचो.    
खालच्या पायर्‍यावरुन वर सरळ गेले की समोर पत्र्याची माडी. तिच्या उजवीकडे ओसरीच्या वर ओसरीच्याच आकारात पत्र्याने अच्छादलेला अंगणाकडे उघडा व्हरांडा. अंगणाच्या बाजूने याला लाकडी रेलिंग होते. यात भल्या मोठ्या कामट्याच्या शेणाने सारवलेल्या धान्याच्या कोठ्या होत्या. या खोलीतून मागच्या वाड्यात जायचे दार होते. समोरच्या पत्र्याच्या माडीतून सरळ पुढे आणखी एक खोली होती. या तीनही पत्र्याच्या माडीत उन्हाळ्यात आंबे पिकायला ठेवलेले असायचे. कितीतरी प्रकारचे आंबे आणि अमर्याद आंबे! कुणी आले की टोपल्यात आंबे खाली आणायचे आणि खायचे. असा कार्यक्रम उन्हाळाभर चालायचा!
स्वैपाक घरातून मागच्या वाड्यात म्हणजे परस भागात गेले की गुरांचा गोठा होता. अनेक गायी आणि म्हशी होत्या. वासरांबरोबर खेळायला आम्हाला खूप आवडायचे. ग्लासात साखर टाकून त्या ग्लासात गड्याकडुन गायीचे धारोष्ण दुध काढून प्यायचे भाग्य आम्हाला लाभले! गोठ्याच्या डाव्या बाजूला एक मोठे जुन्या पद्धतीचे न्हाणीघर होते. पण ते कधीच न्हाणीघर म्हणून वापरात आले नाही. त्यात जाळायची लाकडे आणि गोवर्‍या ठेवलेल्या असायच्या. याला लागून फुलांनी बहरलेले प्राजक्ताचे झाड होते. डावीकडे दग़डाने बांधलेले आड होते. त्या काळी या आडातलेच पाणी भाडेकरुं सहीत सर्वांना पुरायचे. आडाच्या बाजुला एक पडकी खोली होती. तिचा वापर कचराकुंडी म्हणुनच व्हायचा. या खोलीसमोरच बादलीवाले संडास! रात्री बेरात्री 'परसाकडे' जाणे म्हणजे दिव्यच!
गोठ्यालगत वर जायच्या पायर्‍या होत्या. आम्ही मागच्या वाड्यातील या गच्चीवर भरपूर खेळायचो! बहीणी व त्यांच्या मैत्रिणींचे भातुकलीचे खेळ याच गच्चीवर चालायचे. याच्या खाली दोन खोल्या आणि त्यानंतर एक आंगण होते. समोर खाली तीन खोल्या आणि वरती दोन खोल्या होत्या. या दोन्ही भागांना जोडणारी व आंगणाला संरक्षण देणारी एक दगडी भिंत होती. अलिकडच्या गच्चीवरून पलिकडच्या वरच्या माडीत आम्ही तोल सावरत या भिंतीवरुन जायचो. या भिंतीबाहेर वरच्या माडीत जायला शहाबादी फरशी लावलेला जीना होता. या जीन्याखाली एका बाजूला बाथरूम आणि दुसर्‍या बाजूला संडास होते. या मागच्या वाड्यातील सर्व खोल्यात भाडेकरु रहायचे. एकदम मागच्या कोपर्‍यात बाहेरच्या बोळीत जाण्यासाठी मोठे दार होते. या दाराने जनावरे व भाडेकरुंची वहीवाट असायची.
ही वाड्याची थोडक्यात रचना! 
हा वाडा त्या काळात तात्यांनी बांधला होता. यातले बरेच साह���त्य हैद्राबादहून आणले होते असे म्हणतात. पुढे दादांनी वाड्यात काही सोयी करुन घेतल्या.  पण वाड्याची  वैभव  आणि   भव्यता कायम टिकून राहीली. प्रवीण वकिल झाल्यावरही काही वर्ष या वाड्यातच वास्तव्य होते. पण 1993 च्या भुकंपात वाड्याचे खूप नुकसान झाले आणि वाडा सोडावा लागला. छ. शिवाजी कॉलेजसमोर बांधलेल्या नवीन घरात शिफ्ट व्हावे लागले.....
आमचं सर्वांचं लहानपण, तरुणपण या वाड्यातच गेलं. तिथल्या लहानपणीच्या अनेक आठवणी, गमती जमती आहेत.....
पुन्हा कधीतरी.......
नितीन कंधारकर 
औरंगाबद.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Deep Prajwalan Mantra शुभं करोति
Deep Prajwalan Mantra शुभं करोति
Deep Prajwalan Mantra शुभं करोति दिव्या दिव्या दिपत्कार, कानीं कुंडलें मोतीहार | दिव्याला पाहून नमस्कार | दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी | माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी ||२|| शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ||१||   दिव्या दिव्या दिपत्कार, कानीं कुंडलें मोतीहार | दिव्याला पाहून नमस्कार | दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी | माझा…
View On WordPress
0 notes
sagar-das-08 · 2 years
Photo
Tumblr media
#भक्ति_से_भगवान_तक या सर्व देवांच्या वर ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी, असंख्य भुजांचा परम आत्मा सत्पुरुष आहे. जो सत्यलोकात राहतो जेते सर्व लोक आणि इतर सर्व ब्रह्मांडांचा समावेश आहे आणि तेथे सत्भक्तीच्या भक्तीने आणि संपूर्ण गुरूंकडून प्राप्त झालेल्या सत्यनाम-सारनामा च्या जपानेच पोहोचता येते. याला पूर्ण मोक्ष म्हणतात. अधिक माहिती साठी आध्यात्मिक पुस्तक ज्ञान गंगा आणि जीने की राह खालील दिलेल्या link वरून प्राप्त करा https://online.jagatgururampalji.org/book-order (at Goa) https://www.instagram.com/p/CkOblFwPXEb/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
abeldevgadkar · 7 years
Text
जनजाग्रुती🙏
*नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:* *शिर्डी साईबाबा* प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड + सोने ३२ करोड, + गुंतवणूक ४२७ करोड. *सिद्धीविनायक, मुंबई:* पैसे - २०० करोड , FD : १२५ करोड. *लालबागचा राजा:* १८ करोड कमाई फक्त गणपतीच्या १० दिवसातली. गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी /मजूर मी स्वतः पाहिलेत अन *त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने 5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.* *फक्त 3 देवस्थानांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे.* 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला. स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी-चोळी-पोषाख करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात!! *मग ह्या गरीबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायक देवस्थानांना मी 'भिकारी' का म्हणू नये?* मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला. एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का? *मुळात एवढा पैसा आला कोठून? देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिरांच्या विश्वस्तांनी कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?* *लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडणार आहे?* ही तर फक्त ३ देवस्थानांची नावे होती. आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल??? अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरे आहेत आपल्या देशात, राज्यात. त्यांचे पैसे किती? मुळात म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात? दोन मिनिट असं मानलं कि भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही. अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे, गावातले सोडा नुसते मंदिरा शेजारचेच रस्ते पह��, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती! माझ्या इथं ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला. *पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशांच्या खऱ्या मालकांना, गरीब शेतकऱ्यांना १०० टक्के मिळवून देईन हे मात्र नक्की.* - नाना पाटेकर *पटलं तर पूढे forward करा आणि देशाला जागं करा.* 🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳
1 note · View note
theinvisibleindian · 4 years
Text
यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण - 'चाळीतील बाप्पा'
यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण – ‘चाळीतील बाप्पा’
गणेशोत्सव 2020 |दरवर्षीचा गणेशोत्सव म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. उत्साहाचे वातावरण, जल्लोष, मोदक, देवांच्या आरत्या, सकाळपासुन रात्री दहापर्यंत चालु असणारे साऊंड्स, गर्दी या सगळ्यात आपण हरवुन जायचो. पण यंदा कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. गणपती उत्सवावर ही याचं सावट आलं. त्यामुळे नेहमी असणारा उत्साह,जल्लोष यंदा थांबला. पण मुंबईच्या पराग सावंत यांच्या डोक्यात मात्र या निरुत्साही…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
कोरोनामुळे हे सगळं रद्द
मुंबई : कोरोनाचा देशातील आणि राज्यातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. परिणामी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले असून सार्वजनिक कार्यक्रम जसे की, देवांच्या यात्रा, उरूस, उत्सव धार्मिक कार्यक्रम,  क्रीडा स्पर्धा याही रद्द…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
#श्री_वराह_जयंती... आज #भाद्रपद_शुद्ध_तृतीया- #सृष्टीपालक_भगवान_महाविष्णूंनी पृथ्वीला संकटापासून वाचविण्यासाठी, भक्तांचे उद्धारासाठी अनेक अवतार घेतलेले आहेत. #श्री_वराह_अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. भाद्रपद शुद्ध तृतीयेला महाविष्णूंनी हा अवतार घेतला. याबाबत वराह पुराणात पुढील गोष्ट आहे. #महर्षी_कश्यप आणि #दिती यांच्या वंशामध्ये हिरण्याक्ष नावाचा क्रूर दैत्य जन्माला आला होता. त्याच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. त्याने पृथ्वीला क्षीरसागरात बुडवून टाकले होते. या दैत्याच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार घेऊन वध केला. व पृथ्वीला अंतराळात पुनर्स्थापित करून विश्वशांती प्रस्थापित केली. ✿ #नमो_नारायण!! ✿
0 notes
देवमराठी ऊच्चारभाषाशास्त्र
स्वर्गातील मराठा देवांच्या ऊच्चारभाषाशास्त्र आधारीत प्राचीन िवश्वभाषेची ओळख
God Marathi Phonetics
The Phonetics of Language of Heavenly Maratha Gods and goddesses
An introduction to the God’s phonetics (phonetics = पाहून अन् नीट नेटक एैकण्याची टेकनीक एैक, खीस, खास पेशकश शिक = First you see and than learn how to properly listen to any sound by learning the special hearing technique and than to present yourself in a very proper & elegant style). A Real World Book Forever From The Heaven. O! Earth Habitats, Learn Gods’ & goddesses’ own Maratha Language & Grammar. After Learning / knowing to the Gods Own Language, Anyone Can Understand, and Any Unknown Foreign Language of This Universe Simply by Listening Phonics of any world language spoken in any part of world. After Referring to the Book, No Need To Purchase or Refer or learn Any Other Languages Dictionaries Books or Borrow Any Transliteration / Transcription Services Any More. Thus Save Your Lot of Money, Energy, Headache & Invaluable Time. Since The Book, Also Teaches You the Gods / goddesses, Own Universal Single & Only One Phonetic Maratha/ Marathi Language, Made For our only One Universe. So Just Throw Away All Worlds Demonic (Danavic) Languages Dictionaries Books and All Foreign Languages Learning Books into Dustbin. Do Not Attend Foreign Languages Learning Courses. SINCE GODS’/goddesses’ OWN LANGUAGE HAS ARRIVED FOR OUR ONLY ONE UNIVERSE. The Universe is One, so the Language Is One, Accommodating All Worlds Languages, All Scripts and At the Same Time. The world is already having one common God’s Maratha language platform paved by The Maratha God Sunil Maruti Palaskar since the universe time begins. The same Maratha language is carried over the entire universe by the clones of God Sunil Maruti Palaskar popularly called as Dev or God Maratha warriors. Since ancient time the Maratha warriors were the rulers of this planet, number of another planets, universe since crores of years, they all used the Sunil Maruti Palaskar’s phonetics.  Author Sunil M Palaskar
0 notes