Tumgik
#तोडण्यासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या
भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या
भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या Go to Source
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
5. ज्ञान, कर्म आणि भक्ती योग
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते.
गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्‍यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्‍यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्‍यांसाठी भक्तीयोग.
आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो.
सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो.
भक्तियोग हा शरणागतीचा मार्ग आहे. कॊणतीही लाट ही जशी समुद्राचाच भाग असते तसेच आपण परमात्म्याचेच अभिन्न अंग आहोत ही भावना भक्तियोगाचे अनुसरण करणार्‍यांमध्ये असते.
सुरुवातीला, या तिन्ही मार्गांसाठी वापरली जाणारी भाषा आणि त्यांचे आकलन हे भिन्न भासू शकते. मनावर विसंबून असलेल्या माणसाला जर जाणीवजागृतीचा मार्ग सांगितला तर या जागृतीसाठी कोणती कृती करायची याचा तो शोध घेत राहील.
अर्थात, प्रत्येकाला नेमका कसा अनुभव येतो याची काही अगदी काटेकोर समीकरणे नाहीत. उदाहरणार्थ, जेव्हा कर्म आणि सांख्य हे दोन मार्ग एकत्र येतात तेव्हा आपल्याला जाणीव होईल की सर्व कर्मांचे अंतिम गंतव्य हे एक मृगजळ आहे आणि आपण एखाद्या नाटकातील अभिनयाप्रमाणेच कर्म करताना त्यामध्ये गुंतून पडणार नाही.
जसे संपूर्ण विश्व हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन या कणांनी बनले आहे, त्याचप्रमाणे, आध्यात्मिक जगही या कर्म, सांख्य आणि भक्ती या तीन मार्गांनी साकारले आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, या सर्व मार्गांमध्ये अहंकारमुक्त आत्मसाक्षात्काराची क्षमता आहे.
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 17 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा पूर्णांक सात दशांश दराने विकसित होण्याचे संकेत आहेत. संयुक्त राष्ट्राने २०२३ च्या मध्यापर्यंत जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता’ या शीर्षकाखाली जारी केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग पाच पूर्णांक आठ दशांश राहील, तर महागाईचा दर साडे पाच टक्क्यांपर्यंत कमी होईल, असंही या अहवालात म्हटलं आहे. या वर्षात अमेरिकी अर्थव्यवस्था एक पूर्णांक एक दशांश टक्के, युरोपीय अर्थव्यवस्था शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्के, तर चिनी अर्थव्यवस्था चार पूर्णांक आठ दशांश टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
***
दूरसंचार सेवा प्रदाते - TSP यांनी जारी केलेले मुंबईतले ३० हजारापेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल क्रमांक दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. ग्राहकांच्या माहिती केंद्रातून पडताळणी केली असता, ६२ समूहांमध्ये एकाच छायाचित्राचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल क्रमांक घेण्यात आल्याचं आढळून आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टलचं उद्घाटन केल्यानंतर मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक एच. एस. जाखड यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली.
***
पंजाबमध्ये अमृतसरजवळ पाकिस्तानातून आलेल्या एका ड्रोनने अंमली पदार्थ टाकल्याचं निदर्शनास आलं आहे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. पाकिस्तानी सीमेलगतच्या कक्कड गावात या ड्रोनने घुसखोरी केल्याचं लक्षात येताच, सुरक्षा दलांनी गोळीबार केला, मात्र दोन पाकिटं टाकून हे ड्रोन दिसेनासं झालं. या दोन्ही पाकिटातून साडे १५ किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत एकशे आठ कोटी ५० लाख रुपये असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
गुन्हेगारी विश्व आणि दहशतवाद्यांचे संबंध तोडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएने आज पहाटे देशभरात शंभरहून अधिक ठिकाणी छापेमारी केली. विविध राज्यांमधील पोलिसांच्या मदतीने आज पहाटे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड राज्यात एकाच वेळी छापे घातल्याचं वृत्त आहे.
***
देशात गेल्या २४ तासात कोरोनाविषाणू संसर्ग झालेले नवे एक हजार २१ नवे रुग्ण आढळले तर दोन हजार ६६१ रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशात अकरा हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि रुग्ण बरे होण्याचा देशातला तर ९८ पूर्णांक एकोणाएंशी दशांश टक्के आहे.
***
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत १७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिल २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. या वाढीनंतर एका मजुराला प्रतिदिवस २३० रुपये मजुरी मिळेल. कानपूर इथे श्रम रोजगार उपायुक्त रमेश चंद्र यांनी आज ही माहिती दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम प्रथम २००६ मध्ये लागू करण्यात आला. या अंतर्गत १८ ते ६० वर्ष वयोगटातल्या अकुशल कामगारालाही रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. प्रत्येक वर्षी मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरी रकमेत केंद्र सरकारच्या वतीनं वाढ करण्यात येते असं रमेश चंद्र यांनी सांगितलं.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीतल्या सगळ्या टप्प्यामध्ये सरकारनं मुक्कामाच्या ठिकाणी निर्मल वारी म्हणून स्वच्छेतेची व्यवस्था केली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात ही माहिती दिली. कोविडच्या संकटानंतर वारीला जाणारे वारकरी कमी होतील असं भाकीत अनेकांनी केलं होतं. मात्र, मागच्या वारीत १५ लाख वारकऱ्यांनी हजेरी लावली आणि त्यातून हा वसा तरुण पिढीकडे पुढे चालला असल्याचं दिसून येतं, असं पाटील म्हणाले. प्रत्येक गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, वारी पुढे गेल्यानंतर गावामध्ये झाडं लावण्याचं आवाहन पुणे विद्यापीठानं केलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात उद्या पुण्यश्लोक अहिल्यादेव��� होळकर "स्त्री शक्ती समाधान शिबीरं’’ आयोजित करण्यात येत आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या सेनगाव तसंच वसमत तालुक्यातल्या औंढा नागनाथ इथं ही शिबीरं होणार आहेत.
//***********//
0 notes
loksutra · 2 years
Text
कतरिना कैफचा 'फोन भूत' येतोय 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडण्यासाठी, कधी रिलीज होणार हे जाणून घ्या
कतरिना कैफचा ‘फोन भूत’ येतोय ‘भूल भुलैया 2’ चा रेकॉर्ड तोडण्यासाठी, कधी रिलीज होणार हे जाणून घ्या
फोन भूत मनोरंजन बातम्या: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘फोन भूत’मुळे चर्चेत आहे. ‘फोन भूत’पूर्वी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया 2’ हा देखील याच शैलीचा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता कतरिना कैफच्या फोन भूत या चित्रपटाकडून निर्मात्यांना अनेक अपेक्षा आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर येत आहे, ज्याची चाहते खूप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
झाडावर आंबे तोडण्यासाठी गेला : शॉक लागून जीव गमावला
झाडावर आंबे तोडण्यासाठी गेला : शॉक लागून जीव गमावला
झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका युवकाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत युवक हा सकाळी सात वाजेच्या सुमारास आजोबांच्या घरी झाडावरील आंबे पाडण्यासाठी आला होता. तो शिडीच्या सहाय्याने एका लोखंडी पाईपने आंबे पाडत होता. त्यावेळी आंब्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी | जि.प. उपाध्यक्ष गणवीर यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी | जि.प. उपाध्यक्ष गणवीर यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील गोठणगाव जिप क्षेत्रांतर्गत येणार्‍या ग्राम डोंगरगाव येथील अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या उईके कुटुंबियांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष ईंजि. यशवंत गणवीर यांनी केशोरी रुग्णालयात भेट घेवून प्रकृतीची चौकशी केली. तालुक्यातील डोंगरगाव येथील उईके कुटुंबातील लोक तेंदुपत्ता तोडण्यासाठी 18 मे रोजी सकाळी 8 वाजता जंगलात गेले होते. दरम्यान बुधराम उईके, समीर उईके व विलास राजीराम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..' टोलवाटोलवी ' मध्ये सक्रिय महापालिकेला न्यायालयाचा आदेश अन..
नगर ब्रेकिंग..’ टोलवाटोलवी ‘ मध्ये सक्रिय महापालिकेला न्यायालयाचा आदेश अन..
शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी सतत टोलवाटोलवी करणारी अन नागरिकांना झुलवणारी महापालिका आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरच सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे.नगर शहरातील गौरी घुमट परिसरात आरक्षित जागेत बांधण्यात आलेली पक्की बांधकामे न्यायालयाच्या आदेशाने जमीनदोस्त करण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोलीस बंदोबस्तसह गौरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित अनेक वेळा आपण रद्दीत पडलेल्या वस्तूंना फारसे महत्त्व देत नाही, पण जेव्हा त्याचा उपयोग होतो, तेव्हा ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. जे लोक हस्तकलेमध्ये रस घेतात त्यांच्याकडे रद्दीत पडलेल्या गोष्टी नव्याने तयार करण्याचे कौशल्य असते. देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..' टोलवाटोलवी ' मध्ये सक्रिय महापालिकेला न्यायालयाचा आदेश अन..
नगर ब्रेकिंग..’ टोलवाटोलवी ‘ मध्ये सक्रिय महापालिकेला न्यायालयाचा आदेश अन..
शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी सतत टोलवाटोलवी करणारी अन नागरिकांना झुलवणारी महापालिका आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरच सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे.नगर शहरातील गौरी घुमट परिसरात आरक्षित जागेत बांधण्यात आलेली पक्की बांधकामे न्यायालयाच्या आदेशाने जमीनदोस्त करण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोलीस बंदोबस्तसह गौरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्यादिनांक :२८ जानेवारी  २०२३
ठळक बातम्या
विद्यार्थ्यांनी आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन 
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
सुकन्या कुलकर्णी, अलका कुबल यांच्यासह १५ जणांची चित्रपट परीक्षण समितीवर नियुक्ती
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ 
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं औरंगाबादमध्ये उत्साहात स्वागत
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंड सोबत उद्या अंतिम सामना
पुरुषाच्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय
आणि
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा जोडीला उपविजेतेपद
सविस्तर बातम्या
विद्यार्थ्यांनी भोवतालच्या दबावाला बळी पडू नये तसंच स्वतःला कमी न समजता आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचं सूक्ष्म नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. कॉपी सारख्या अनुचित प्रकारांचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. गैरप्रकारांचा आधार घेऊन भविष्य घडवता येत नाही, त्यामुळे यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट वापरु नका, असं पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्र आणि गॅझेटस्‌च्या आहारी न जाता त्यांचा हुशारीनं वापर करण्याचा सल्ल��� मोदी यांनी दिला. घरात तंत्रज्ञानमुक्त जागा तयार करुन विशिष्ट जागेतच टीव्ही, मोबाईल संगणक वापरले जावेत, यामुळे घरातल्या इतर भागात शांतता नांदू शकेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
चातुर्यपूर्ण आणि कठोर मेहनत करण्याआधी कामाला व्यवस्थित समजून घेण्याचा सल्ला त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला. ते म्हणाले –
हार्ड वर्क और स्मार्ट वर्क मे से कौनसा वर्क जरुरी हे । क्या अछे परीनामो के लिए दोने जरूरी हे।क्रिपया  अपना मार्गदर्शन दिजिऐ । धन्यवाद श्रीमान कुछ लोग होते है जो हार्ड वर्क ही करते रहते हैं कूछ लोग होते हैं जिनके जीवन मे हार्ड वर्क का नामोनिशान ही नही होता हे। कूछ लोग होते है जो हार्डली  स्मार्ट वर्क करते है और कुछ लोग होते है जो स्मार्टली हार्ड वर्क करते है। और इसलिए पहले काम को बारकाई से समझऐ ।
तणावापासून मुक्ती मिळेल, असा दृढनिश्चय केला, तर त्याचा फायदा होतो, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा कधीही करु नये असं सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम करत आपलेपणानं विद्यार्थ्यांशी वागावं असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
****
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचं बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३०वा वर्धापन दिन सोहळ्यात काल ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आणि अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक  पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या विधिज्ञ गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण यावेळी उपस्थित होते. महिला आयोगानं केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
राज्य सरकारनं चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख या १५ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
आरे कारशेडमधील मर्यादेपेक्षा जास्त वृक्षतोड करण्याची मुंबई महापालिकेची नोटीस रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ८४ झाडे कापण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं १७७ झाडं तोडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. या कार्पोरेशनच्या अर्जानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं नोटीस जारी करुन जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्या नोटीसीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी जनहित याचिका दाखल करुन मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
****
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना, विधानसभा निवडणुकीनंतर झाली आहे तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही निवडणुकीपूर्वी करण्यात आली असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूरमध्ये काल पत्रकारां��ी ते बोलत होते. युतीनंतर होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरुन ही युती यशस्वी होणार असल्याचं दिसून येतं असल्याचं ते म्हणाले. आमची युती, २०२४ ची विधानसभा आणि तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
सांगली  जिल्ह्यात भिलवडी इथं उभारण्यात आलेल्या दुग्धोत्पादन आणि दुभत्या जनावरांसंबंधी संशोधन केलं जाणाऱ्या जनुकीय विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. चितळे डेअरी तर्फे उभारण्यात आलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठी ‘सेक्सेल सीमेन जेनेटिक’ प्रयोगशाळा म्हणून या प्रयोगशाळेनं लौकीक मिळवला आहे. दूध उत्पादन वाढीसह  सशक्त गाई आणि बैलांची उत्पत्तीसाठी या प्रयोगशाळेचं मोठं योगदान असणार आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं काल मुंबईत दिमाखदार सोहळ्यात उदघाटन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीतील तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील लोकप्रिय चित्रपट कलावंतासह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अप्पाथा’ या तामिळ चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं महोत्सव सुरु झाला.  शांघाय सहकार्य संघटनेसाठी भारताचं जी- २०चं अध्यक्षपद दर्शवण्यासाठी हा  चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि  संबंधित देशांमधल्या चित्रपटांचं वैविध्य आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली यांचे दर्शन घडवणं, चित्रपट विषयक भागीदारी उभारणं, कार्यक्रमांची देवाण-घेवाण, चित्रपट निर्मितीमधल्या युवा प्रतिभेची जोपासना आणि या अनोख्या प्रांतामधल्या संस्कृतीना जोडण्यासाठी दुवा म्हणून काम करणं हा, या महोत्सवाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागासाठी संकल्प चित्र - प्रतीक चिन्ह - लोगो तयार करण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर हे चिन्ह तयार करता यायला हवं तसंच हे चिन्ह विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड करता यायला हवं. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला काल औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या तीन दिवसीय संत समागमसाठी लाखो निरंकारी भाविक उपस्थित आहेत. निरंकारी मंडळाच्या वतीनं विश्वबंधुता, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत.
संत समागम या कार्यक्रमातून गीत आणि विचाररुपातून जो संदेश दिला जात आहे तोच भाव आणि तो च विचार वर्षानुवर्षे महाराष्ट्रातले सर्व संत देत आले आहेत असा संदेश ‘मेसेज टू मॅन काईंड’ या कार्यक्रमात बोलताना सुदीक्षा महाराज यांनी दिला. या समागमसाठी बिडकीन मधे ३०० एकर परिसरात लाखो भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद व्यवस्था आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या तीन दिवसा�� सत्संग, सेवादल रॅली, मोफत आरोग्य शिबीर तसंच सामुदायिक विवाह आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं काल औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केलं आणि या धम्मपदयात्रेत सहभाग घेतला. शहरातल्या जालना महामार्गावरुन मार्गक्रमण करत जात असलेल्या या धम्मयात्रेतल्या अस्थि कलशाला आणि भिक्खू संघाला अनुयायांनी मोठ्या संख्येनं ठिक ठिकाणी अभिवादन केलं. तसंच भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि बोधि पुजा करण्यात आली. शहरानजिक तीसगाव इथल्या बोधीसत्व ध्यान साधना केंद्रात ही धम्मयात्रा काल मुक्कामी होती. ११० बौद्ध भिक्खू संघ थायलंडची ही धम्मपद यात्रा परभणीहून निघाली असून मुंबईच्या चैत्यभूमीला जाणार आहे.
****
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात उभारण्यात येणाऱ्या मसिआ ऑटो कंपोनंट क्लस्टर इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या क्लस्टर मध्ये २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून याचा फायदा जवळपास दीड हजार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधामुळे आई वडील आणि भावांनी मिळून २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याचं काल उघडकीला आलं.  शुभांगी जनार्दन जोगदंड असं या मृत तरुणीचं नाव असून नांदेड तालुक्यातल्या महिपाल पिंपरी इथली ही तरुणी नांदेड शहरात आयुर्वेदिक महाविद्यालयात बी ए एम एसचं शिक्षण घेत होती. गावात राहणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी तिचा विवाह दुसरीकडे जुळवला, मात्र मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाकडून विवाहासाठी नकार देण्यात आला. लग्न मोडल्यानंतर समाजात बदनामी झाल्याच्या भावनेतून शुभांगीचे आई -वडील आणि भाऊ आदींनी तिची चार दिवसांपूर्वी गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह शेतात नेऊन जाळल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
****
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडच्या संघासोबत उद्या अंतिम सामना होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडच्या संघानं निर्धारीत २० षटकांत नऊ बाद १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या संघांनं पंधराव्या षटकातच दोन गडी गमावत हे आव्हान पूर्ण  केलं.
उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला तीन धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
पुरुषाच्या क्रिकेट स्पर्धेत, रांचीत झालेल्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात काल न्यूझीलंडनं भारताचा २१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं विजयासाठी भारतासमोर १७७ धावांचं उद्दिष्ट ठेवलं. मात्र भारतीय संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५५ धावाचं करु शकला.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत काल भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला.
सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. तिनं आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच स्पर्धेत मेलबर्नमधून केली होती.
****
परभणी जिल्ह्यात फुकटगाव ते कान्हेगाव या रस्त्यावर रेल्वे मार्गाच्या ठिकाणी भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पुढील पाच महिने बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळवलं आहे. या मार्गावरची वाहतूक गणपूर फाट्यामार्गे वळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप पुकारला होता. या संपात सर्व संघटना सहभागी झाल्यामुळे २००० पेक्षा जास्त शाखांमधून रोखीचे किंवा धनादेश वठणावळीचे कुठलेही व्यवहार काल होऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक शाखेसमोर महाबँकच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
रोहित शर्मा शार्दुल ठाकूरवर चिडला तेव्हा त्याला धडा शिकवायचा होता अजिंक्य रहाणेने सांगितली गब्बा कसोटीची घटना
रोहित शर्मा शार्दुल ठाकूरवर चिडला तेव्हा त्याला धडा शिकवायचा होता अजिंक्य रहाणेने सांगितली गब्बा कसोटीची घटना
शार्दुल ठाकूरने अनेक प्रसंगी सिद्ध केले आहे की तो केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही चमकदार कामगिरी करू शकतो. भागीदारी तोडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलने फलंदाजी करतानाही भारताला संकटातून बाहेर काढले आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील तिन्ही अर्धशतके निर्णायक काळात आली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले कसोटी अर्धशतक कोण विसरू शकेल. त्याच्या आणि वॉशिंग्टन सुंदरच्या संस्मरणीय भागीदारीमुळे भारताला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Investing in gold: The Safest and Most Profitable!
Investing In Gold | भारतात कोरोनाचा विळखा:
जगभरात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोनासारखा जीवघेणा आजार ने देशात प्रवेश केला. रोज हजारोने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. जनसंपर्कातून संसर्ग होत असल्याने संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. कारण कोरोनाला प्रतिबंध करण्याचा या शिवाय दुसरा मार्ग नव्हता.
लोकडाऊनचा दुष्परिणाम:
लोकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त झाल्याने यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने, उद्योगधंदे, दळणवळण इ. सारं काही बंद झाले. त्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. लोकांचे रोजगार गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार निम्यावर आले एकूणच नागरिकांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर ढासळली. या काळात सोने वगळताआधार वाटणारे गुंतवणुकीचे सर्व पर्याय निरुपयोगी ठरले. शेअर बाजार कोसळला, रिअल इस्टीटचे व्यवहार थंडावले, बँकांच्या व्याजदरात घट झाली. याला अपवाद होता फक्त सोन्याचा. सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे अडचणींच्या काळात घरातील #gold, अनेकांच्या उपयोगी ठरले.
सोन्याची झळाळी वाढली:   
सोन्याच्या भावाने या काळात उचांक गाठला. त्यामुळे लोकांनी सोने तारण ठेऊन अथवा विक्री करून सोन्याचे रूपांतर पैशात करून घेतले. सोन्याच्या वाढत्या  भावामुळे नागरिकांना चांगला परतावा मिळाला. सोन्याचे महत्व, विश्वासाहर्ता, सुरक्षितता, मूल्य, तरलता हे सार काही पुन्हा एकदा अधोरलिखित झालं. त्यामुळे आजकाल भाव वाढलेले असूनही सोन्यात गुंतवणुकीकडे लोकांचे कल दिवसेंदिवस वाढतो आहे.  
सोन्याची गुंतवणूक उत्तम कशी ?
गुंतवणूक कोणतीही असो; त्याची कसोटी तीन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे, परतावा (रिटर्न्स), जोखीम (रिस्क) आणि कालावधी(पिरियड). शेअर, म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक धोका पत्करला लावणारी आहे. या पार्शवभूमीवर सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. यासाठी काही मुद्दे विचारात घेता येतील.
केव्हाही सुरक्षित गुंतवणूक. नफा थोडाफार कमी अधिक मिळाला तरी नुकसान, तोटा काहीच नाही. म्हणून सोन्याला केव्हाही अधिक मागणी असते.
कच्चे तेल, डॉलर, बँक यांच्यापेक्षा सोन्याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पहिले जात आहे.
जेव्हा जगात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, संकटे येतात तेव्हा लगेच शेअर बाजार कोसळतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सोने तेजीत येते. म्हणून त्याला 'सेफ हेवन' मालमत्ता असेही म्हणतात.
महागाई हेज' म्हणून सोने ओळखले जाते. जशी महागाई वाढते तसे सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे आजच्या भावाने खरेदी केलेले सोने उद्याच्या चलन मूल्यावर विकू शकता. म्हणजे चलन अवमूल्यनाचे नुकसान भरून निघते.
महागाईच्या काळात सोनं ही रोख रकमेपेक्षा अधिक स्थिर गुंतवणूक आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. दीर्घ कालावधीत खूप उच्च उत्पन्न मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा विशिष्ट अल्प कालावधीत, उत्कृष्ट परतावा देणारी ही गुंतवणूक आहे.
मूल्यवान मालमत्ता असलेल्या सोन्याने त्याचे मूल्य कायम राखल्याने अतिशय स्थिर परत्याव्यासह ही एक स्थिर गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.
सोन्यात गुंतवणुकीचे विविध मार्ग :
सोन्यात गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत. आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार प्रत्येकाला योग्य पर्यायाची निवड करता येऊ शकते.
 सोनं चलनीकरण योजना:आपल्याकडील सोने बँकेत जमा करून त्याची वजनानुसार एफडी बनवायची. आपल्याला हव्या त्या कालावधीची मुदतीनंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असेल त्यानुसार पैसे अथवा सोने परत केले जाते. यात दागिने परत मिळत नाही त्याऐवजी सोने मिळते.
सुवर्ण म्युच्युअल फंड: यात सोन्याचे खाणकाम आणि उत्पादनात गुंतलेल्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली जाते.
गोल्ड इटीएफ (एक्सचेंज ट्रेंड फंड): स्टॉक एक्सचेंजवर युनिट रूपाने घेता - विकता येणारे सोने म्हणजे गोल्ड इटीएफ. डीम्यात खात्यातून ऑनलाईन हे व्यवहार करता येतात.
डिजिटल सोने: यात सोन घेणाऱ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होत जाते आणि जेव्हा प्रत्यक्ष सोने हातात हव��� असते तेव्हा मजुरी खर्च घेऊन सोने घरपोच दिले जाते. सोन्याचा दर थोडा कमी असतो आणि फक्त 24 कॅरेट सोनेच घेता येते.
प्रत्यक्षात सोने खरेदी: यात वेढे, कॉइन, बार, बिस्किट रूपाने चोवीस कॅरेट सोने खरेदी करतात. पुढे गरजेच्या वेळी दागिने करतानाही याचा उपयोग होतो. ही संपत्तीतील प्रत्यक्ष वाढ आपल्या बजेटनुसार केव्हाही पैसे गुंतवण्याचा सर्वात सोपा सुरक्षित व फायदेशीर मार्ग.
सुवर्ण संचय योजना: आपल्या नेहमीच्या सराफाकडे वर्षभर दरमहा ठराविक रक्कम भरायची. वर्षानंतर शेवटी एक महिन्याचा बोनस मिळून जी रक्कम जमा होईल त्या रकमेचे सोने घ्यायचे दरमहा थोड्या बचतीतून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे
सोने दागिने रुपात खरेदी: सोन्याचे दागिने खरेदी करण्यात दोन फायदे आहेत. एक गुंतवणूक होते आणि दुसरा दागिने वापरण्याची हौस होते.
सोन्याच्या दागिन्यांचे महत्व:
आपल्याकडे लग्न कार्यात विशेष प्रसंगात दागिन्यांचे फार महत्त्व आहे. दागिना हे स्त्रीधन मानतात आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते.  ही परंपरा प्रत्येक जण आपल्या परीने जपतात. दसरा दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया तसेच गुरुपुष्यामृत योग यासारख्या सुमुहूर्तावर सोनेखरेदी करून टाकली जाते. काळानुरूप बदललेल्या फॅशन नुसार नवे दागिन्यांची हौसही यामुळे पूर्ण करता येते.  आज-काल बिनघटीच्या दागिन्यांमुळे हा पर्याय अधिकच लोकप्रिय झाला. दागिना हा स्त्रीचा आवडीचा, हौसेचा, प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा भाग समजला जातो. ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती असल्याने कुटुंबाला कधी आर्थिक अडचण आली तरी आपली हीच संपत्ती तेव्हा उपयोगी पडेल हा आत्मविश्वास तिच्या मनात असतो.  म्हणून दागिन्याची हौस आणि बचतीतून केलेली गुंतवणूक अशा दोन्ही अर्थाने सोन्याच्या दागिन्यांकडे पाहिले जाते.
गोल्ड लोन / सोन्याच्या कर्जाचे फायदे:
गरजेला उपयोगी पडते तेव्हा गुंतवणुकीचे खऱ्या अर्थाने सोने होते. आर्थिक अडचणीच्या वेळी बँक कर्जाच्या विविध प्रकारातील सर्वात सोपा, सुलभ व तत्पर मार्ग म्हणजे गोल्ड लोन.  केवळ आधार कार्ड दाखवून सोन्यावर कर्ज मिळू शकते.  या कर्जावरील व्याजदर ही इतर गरजेच्या तुलनेत कमी असतात सोने कर्ज घेतेवेळी तुमची कुठल्याही प्रकारे बँक हिस्ट्री पाहिली जात नाही. हे कर्ज कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी न आकारता तात्काळ मिळू शकते.  यात तुम्हाला इन्कम प्रूफही दाखवण्याची गरज नाही. दरमहा केवळ व्याजाची रक्कम देऊन आणि पाहिजे त्या वेळेस मुद्दलाची रक्कम चुकती करून आपले तारण ठेवलेले सोने परत मिळवू शकता. लॉकडाउनच्या काळात या सोने कर्जाने किती कुटुंबांचे घर सावरले आहे.  
2 notes · View notes
darshaknews · 2 years
Text
Covid-19: कोरोनाचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम! UN एजन्सी म्हणाली - 2024 पर्यंत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही | कोविड-19: कोरोनाचा जागतिक पर्यटनावर खोलवर परिणाम झाला आहे, असे यूएन एजन्सीने म्हटले आहे
Covid-19: कोरोनाचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम! UN एजन्सी म्हणाली – 2024 पर्यंत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही | कोविड-19: कोरोनाचा जागतिक पर्यटनावर खोलवर परिणाम झाला आहे, असे यूएन एजन्सीने म्हटले आहे
पर्यटन क्षेत्र: जगभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांनी देशासह जागतिक अर्थव्यवस्थेलाही उद्ध्वस्त केले आहे. या महामारीचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावर घातलेले निर्बंध पाहता, पर्यटन क्षेत्र लवकरच रुळावर येईल, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. खरं तर, जागतिक पर्यटन संघटनेने मंगळवारी सांगितले की 2024 पर्यंत पर्यटन क्षेत्र…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - महासंवाद
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – महासंवाद
मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - महासंवाद
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – महासंवाद
मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samarthnews · 3 years
Text
५० लाख रुपयांची लाच घेताना नगरसेवकाला अटक
५० लाख रुपयांची लाच घेताना नगरसेवकाला अटक
ठाणे : अनधिकृत दुकाने तोडण्यासाठी महापालिकेकडे केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती (वय ६२) यांना बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे  या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes