Tumgik
#ठरणार
Text
पी. साईनाथ, नंदन निलेकणी, वरूण गांधी ठरणार जयपूर संमेलनाचे आकर्षण
पी. साईनाथ, नंदन निलेकणी, वरूण गांधी ठरणार जयपूर संमेलनाचे आकर्षण
पी. साईनाथ, नंदन निलेकणी, वरूण गांधी ठरणार जयपूर संमेलनाचे आकर्षण जयपूर – साहित्याच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी, प्रतिष्ठित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल 19 ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. जयपूरच्या गुलाबी शहरात १६ व्या आवृत्तीसाठी साहित्यिक, लेखक आणि मानवतावादी मान्यवरांचाचा सन्माननीय सहभाग असणार आहे. कथा-कादंबरी, इतिहास, चालू घडामोडी आणि राजकारण, एआय आणि तंत्रज्ञान, अनुवाद,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 1 year
Text
*दिपक मोहिते,*
*सूर्यातीर,*
*लोकसंख्या व तापमानातील वाढ ; सरकारसमोर मोठे आव्हान,*
*गेल्या आठवड्यापासून देशभरात सर्वत्र दोन संवेदनशील विषयावर चर्चा होत आहेत.आपल्या देशाने लोकसंख्यावाढीमध्ये चीनला मागे टाकले असून आपली लोकसंख्या १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.गेली अनेक वर्षे चीन लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर होता.चीनने गेल्या २० वर्षात आर्थिक सुधारणा व लोकसंख्या नियंत्रण,यावर लक्ष केंद्रित केले व अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले.तसेच वातावरणातील वाढते तापमान,ही चिंताजनक बाब असूनही आपले सरकार मात्र साखरझोपेत आहे.हवामान विभागाने यंदा तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्माघाताने मनुष्यहानी होईल,असा इशारा दिला आहे.त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था,यांनी नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करू नये,याविषयी प्रसिद्धीपत्रके जारी करण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.वास्तविक या ज्वलंत प्रश्नी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.पण ही दोन्ही सरकारे मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.*
*जागतिक लोकसंख्येत आपण अव्वल क्रमांकावर पोहोचलो असून हा प्रचंड वेग लक्षात घेता येत्या २५ वर्षात आपली लोकसंख्या १६० कोटीवर पोहोचेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरवर्षी आपल्या देशाची लोकसंख्या ७० ते ८० लाखांनी वाढत असते.लोकसंख्येचा हा वेग भयावह असून त्याचे परिणाम रोजगार,आरोग्य,शिक्षण व निवास,या चार मूलभूत गरजावर होत आहे.सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे बेरोजगार तरुण नैराश्येत सापडला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे हा तरुणही हाताला काम नसल्यामुळे आत्महत्येच्या मार्गावर जाऊ शकतो.*
*आपली लोकसंख्या ही अमेरिका,नेपाळ,जपान,*
*ब्राझील,पाकिस्तान व बांगला देश,या देशाच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे.२०११ च्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या १२५ कोटी इतकी होती.आज ती १४२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.चीनची लोकसंख्या त्यावेळी १३४ कोटी इतकी होती.गेल्या बारा वर्षात आपल्या लोकसंख्येत १७ कोटीने वाढ झाली तर चीनच्या लोकसंख्येत केवळ ८ कोटीची भर पडली.लोकसंख्यावाढीचा हा वेग भयावह असून भविष्यात तो नियंत्रणात ठेवणे,अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.जन्मदर वाढीचा वेग सतत वाढत आहे,तर मृत्युदरात घसरण होत आहे.जन्म व मृत्यूदरातील अंतर हे लोकसंख्या वाढीमागचे पहिले कारण आहे.स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात एकाही सरकारने या विषयी ठोस भूमिका घेतली नाही.काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांनी १९७० च्या दशकात कुटुंब नियोजन मोहीम राबवली होती,पण या मोहिमेच्या अमलबाजावणीमध्ये अतिरेकीपणा झाला व ती आवरती घ्यावी लागली.त्यानंतरच्या काळात ही मोहीम कायमची बासनात गुंडाळण्यात आली,ती आजतागायत." हम दो,हमारे दो," या मोहिमेचा उद्देश कळून न घेता त्याकाळी विरोधकांनीही राजकारण केले.त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.धार्मिक रूढीवादी लोक कुटुंब* *नियोजनाविरोधात असतात.त्यांच्या विरोधामुळे राज्यकर्ते बिथरतात,कारण मतांची गोळाबेरीज त्यांच्या*
*दृष्टीने महत्वाची असते.आज आपला देश महासत्ता म्हणून* *नावारूपाला येत असताना सरकारने लोकसंख्या वाढीचा हा वेग रोखण्यासाठी उपाययोजना करणे,आवश्यक आहे.कारण भविष्यात पायाभूत सुविधा व इतर समस्या आ वासून उभ्या ठाकणार आहेत.तसं झाल्यास आपल्या देशात हाहाकार उडेल.कोरोनाच्या काळात आपण खूप काही भोगलं आहे.रुग्णसंख्येचा चढता आलेख व सोयी-सुविधांचा अभाव यामुळे आपल्या सरकारची अक्षरशः दमछाक झाली.*
**भविष्यात लोकसंख्येचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करणार आहे,तसेच वातावरणातील वाढते तापमान देखील त्रासदायक ठरणार आहे.आज दक्षिण आशिया खंडातील देश या दोन समस्यांमुळे अनेक संकटाना तोंड देत आहेत,पण त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात या देशाची सरकारे संवेदनशील नाहीत.वाढत्या तापमानाचे परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे.*
*युरोपियन देशात लोकसंख्येचा वेग आपल्या देशाच्या तुलनेत अल्प आहे.पण ऑस्ट्रेलिया,फ्रांस,जपान,*
*अमेरीका व रशिया ही बलाढ्य राष्ट्रे ग्लोबल वॉर्मिंगच्या चक्रव्युव्हात अडकले आहेत.दर सहा महिन्यांनी या देशात एकामागोमाग वादळे आदळत* *आहेत,भूस्खलन,बर्फ वितळणे,अशा घटना या देशाच्या पाचवीला पूजल्या आहेत.यामागे जंगलाचे क्षेत्र कमी होणे,वातावरणात होणारे प्रदूषण व तिवरांची होत असलेली बेसुमार कत्तल,अशी कारणे आहेत.आपला देशही यामध्ये मागे नाही.जंगल व डोंगरमाथे उजाड करण्यात आपणही अव्वल क्रमांकावर आहोत.शहरी भागातील वनसंपदा तर बांधकाम व्यवसायाने केंव्हाच खाऊन टाकली आहेत.शहरी भागातील जमिनी संपुष्टात आल्यामुळे आता या व्यवसायाने*
*ग्रामीण भागाकडे*
*मोर्चा वळवला आहे.ग्रामीण भागात होणारी वृक्षाची बेसुमार कत्तल व समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी प्रकल्प,त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत.जगभरातील देशांनी भविष्यात निर्माण होणारा हा धोका ओळखला असून या ज्वलंत विषयावर चर्चा-विनिमय करण्यासाठी परिषदा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.आपण मात्र वर्षातून एक दिवस,पर्यावरण दिन साजरा करण्यात धन्यता मानत असतो.*
*अजूनही वेळ गेलेली नाही,कुटुंब नियोजन व जंगल बचाव,या महत्वाच्या मोहिमाना सरकारने संजीवनी दिल्यास फार नाही,पण लोकांमध्ये निदान जनजागृती होऊन,त्याचे फायदे-तोटे कळू शकतील.विशेष करून समुद्रकिनारी उभारण्यात येणारे विनाशकारी अणू ऊर्जा प्रकल्प,*
*विविध रेल्वे व द्रुतगती मार्गासाठी झाडांची होणारी कत्तल,सरकारने रोखावी. दुर्देवाने सरकारच या कत्तलीला हिरवा कंदील दाखवत असते.सरकारने पर्यावरण संवर्धन व संरक्षण जपण्यासाठी हरित लवाद स्थापन केले आहे.पण लवाद " पैसे भरा व झाडे तोडा ," अशी भूमिका घेत असते.एक झाड तोडल्यास दहा झाडे लावण्याचे बंधन आहे,पण त्याचे पालन होत नाही.सरकारच जेंव्हा वृक्ष कत्तलीसाठी वारेमाप परवानग्या देत असेल,तेथे काय अपेक्षा करायच्या ?मात्र या दोन्ही ज्वलंत विषयी आपण वेळीच सावध झालो नाही तर भविष्यात आपल्यासमोर दुःखाचे डोंगर उभे राहतील व त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.*
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
4 notes · View notes
airnews-arngbad · 18 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे.
शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमधून शिवसेना उमेदवार म्हणून दुसरा अर्ज;ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंत मुदत.
चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट-जालन्यात २७, बीड ४१ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
आणि
आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या १० जणांना गडचिरोली इथं अटक.
****
लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. सातारा इथले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कराड इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत, कलम ३७०, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, आदी मुद्यांवर भाष्य केलं.
विरोधकांकडून बनावट चित्रफिती पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी त्यापासून सावध राहावं, तसंच अशा प्रकारांवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं.
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी आज सोलापुरात सभा घेतली. संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार जरी विरोधकांकडून चालू असेल तरी त्यास धक्का लागू देणार नसल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.
पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज सभा होत आहे.
तर उद्या माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस अधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांनीही या पूर्वतयारीचा आज आढावा घेतला.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज ठाणे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर या फेरीत सहभागी झाले होते. 
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्रं दाखल केली. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला.
****
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
इतर मागास वर्ग जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसंच अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अनुक्रमे राजभाऊ वाजे तसंच भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केले. नाशिक इथून गेल्या शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेना उमेदवार नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंतची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होणार आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आज नऊ उमेदवारांनी माघार घेतली, आता या मतदार संघातून २७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातून आज १४ उमेदवारांनी माघार घेतली, आता ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून आज सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता या मतदार संघातून ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना चिन्हांचं वाटपही आज करण्यात आलं.
****
इंदूर इथले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत, आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त आहे.
****
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हंगामी फ्लूच्या प्रार्दुभावावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांबरोबर आज आढावा बैठक घेतली. कोणत्याही राज्यात फ्ल्यूच्या साथीची परिस्थिती आढळून आलेली नाही. मात्र अमेरिकेत विविध राज्यांमधून दुधाळ पशू आणि दुधामध्ये एविअन फ्ल्यूचे विषाणू आढळल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी दूध व्यवस्थित उकळावं आणि मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवावेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी नाशिकमधील सहाही विधानसभा मतदार संघातल्या वाहतूक तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. एखाद्या वाहनात ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास सहायक खर्च निरीक्षकांना तातडीनं माहिती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. धुळे लोकसभा मतदार संघात येत्या २० मे ला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी ही पाहणी केली. बैठे आणि फिरत्या पथकांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावं तसंच येणाऱ्या वाहनांची दक्षतेनं तपासणी करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जलतरण पटू शुभम वनमाळी यांनी पालघरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथं निवडणूक भरारी पथकानं १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वात पथकानं ही कारवाई केली. नियमित तपासणी दरम्यान नेवासा - श्रीरामपूर रोडवर येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. 
****
यवतमाळ शहरालगतच्या जामवाडी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं लागलेल्या भीषण आगीत सहचालक गोपाल पवार यांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकानं वेळेप्रसंगी उडी मारल्यानं तो बचावला. पुलगाव इथून हरसूलकडं जाणारा डीझल चा टँकर वळणावर पलटला, त्यानंतर त्यातील डीझल ने पेट घेतला. त्यामुळं दारव्हा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
गडचिरोलीमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर अहेरी पोलिसांनी आज छापा टाकला. याप्रकरणी १० जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून ४ मोबाईल फोन आणि सुमारे साडे नऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स चा सामना दिल्ली कॅप्टिल्स बरोबर कोलकाता ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता वाजता सुरु होईल.
****
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. दा.धों.काचोळे लिखित 'मराठा समाज शास्त्रीय वास्तव या पुस्तकाचं आज प्रसिद्ध विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, डॉ कांबळे यांनी बोलतांना, हे पुस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक परिवर्तनाच्या मार्गावर टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल असल्याचं नमूद केलं. काचोळे यांचं हे प्रकाशित झालेलं सत्तरावं पुस्तक आहे.
****
राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० उष्माघाताचे रुग्ण आहेत.
****
0 notes
pustakansh · 1 month
Text
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 'माझी आत्मकथा'
‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 2 months
Text
होली मिलन रंगारंग उत्सवात राजस्थानी संस्कृतीला मिळणार उजाळा-सुरेंद्र चेचानी Holi Milan is a colourful festival which brings light to Rajasthani culture - Surendra Chechani
जालना/प्रतिनिधी-महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन जालना, मारवाडी संमेलन व मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 23 मार्च रोजी जालना येथे दहा वर्षानंतर आयोजित ‘पधारो म्हारे देश’ हा होली मिलन महोत्सव राजस्थानी संस्कृतीला उजाळा देणारा ठरणार असून, समाज बांधवांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद लुटावा, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने मारवाडी संमेलनचे जालना शहर अध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 months
Text
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे निवडणूक तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा काही महिन्यांपासून व्यस्त आहे. दरम्यान, १५ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मतदार आतापर्यंत ३० लाख ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नवमतदारांची संख्या ४१ हजारांच्या घरात आहे. यात २० ते २९ वयोगटातील युवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
वरुड-मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेमचेंजर ठरेल
मुंबई, दि. 15 : संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन वरुड-मोर्शी येथे  अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
nashikfast · 6 months
Text
पहिल्याच दिवशी "या" चित्रपटाने केली कोट्यावधीची कमाई
मुंबई : हेमंत ढोमे लिखित – दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट शुक्रवारी (दि. २४) रिलीज झाला आहे. झिम्मा २ ची गेल्या महिन्याभरापासुन सगळीकडे चर्चा होती. अखेर झिम्मा २ काल हाऊसफुल्ल गर्दीत सुरु झाला आहे. झिम्मा २ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कोट्यावधी कमाई केली आहे. पहिल्य��च दिवशी कमाईचे आकडे बघता झिम्मा २ प्रेक्षकांना आवडला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. झिम्मा २ ने पहिल्याच दिवशी बॉक्स…
View On WordPress
0 notes
kevaclinics · 7 months
Text
कोयंबटूरमधील उत्तम त्वचा व वेलची केअर केवा स्किन अँड हेअर केअर क्लिनिक
आपल्याला कोयंबटूरमध्ये सर्वोत्तम त्वचा व हेअर केअर ची सेवा हवी असल्यास, तर Keva Skin अँड Hair Care Clinic हा आपल्यासाठी उत्तम निवड. त्वचा व वेलची केअरसाठीच्या विविध उपचारांसाठी आम्ही आपल्या सेवेत येतो.
कोयंबटूरमध्ये असलेल्या आमच्या क्लिनिकमध्ये, आपल्या त्वचेच्या प्रत्येक गोष्टीची वागणूक केली जाते आणि आपल्याला उत्तमत्वाच्या उपचारांची गरज असल्यास, त्यासाठी आम्ही येथे आहोत.
लेझर वेल रिमूवल उपचार हा आमच्या क्लिनिकच्या विशेषत्वापैकी एक आहे. ह्या उपचाराद्वारे आपल्याला चोळीच्या वेळ अधिक दिवस न घेता त्वचा चोखळता येईल.
आपल्या क्लिनिकचा पत्ता आहे: No. 93, 1st Floor Sri, Narasimha Chambers, Thiruvenkatasamy Rd W, R.S. Puram, Coimbatore, Tamil Nadu 641002. येथे आल्यानंतर आपल्याला आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या स्वाभाविक सौंदर्याची अनुभूती होईल.
आम्ही कोयंबटूरमध्ये सर्वोत्तमत्वाच्या सेवा प्रदान करण्याचा वाचा धरतो आणि आपल्या प्रत्येक ग्राहकांना त्याच्या त्वचेच्या आणि केसांच्या स्वाभाविक सौंदर्याची अनुभूती होईल, ह्याची आम्ही खात्री करतो.
आपल्याला सर्वोत्तम त्वचा व वेलची केअरसाठीच्या सेवा ची गरज असल्यास, Keva Skin अँड Hair Care Clinic ही आपल्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्याची अनुभूती अनुभवा. 
Keva Skin & Hair Clinic
No. 93,1st Floor, Sri Narasimma chambers, T.V Samy Road - west R.S Puram, Coimbatore 641 002.
0422-4618369
+91 9500093905
Keva Hair Care
No: 424k, Third Floor, Red Rose Towers, D B Road,
RS Puram, Coimbatore - 641 002 0422-4618370
+91-9585525905
[email protected] https://kevaclinics.blogspot.com/2023/10/blog-post_4.html
https://g.co/kgs/NrmBbNhttps://g.co/kgs/Dq4AwLhttp://kevaclinic.com/
0 notes
Text
समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला कसा होणार, राज्यातल्या इतक्या जिल्ह्यांना ठरणार लाभदायी
समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला कसा होणार, राज्यातल्या इतक्या जिल्ह्यांना ठरणार लाभदायी
समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला कसा होणार, राज्यातल्या इतक्या जिल्ह्यांना ठरणार लाभदायी मुंबई : महाराष्ट्राच्या दोन टोकांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु झालाय. येत्या काही महिन्यात दुसरा टप्पाही सुरु होणाराय. हा महामार्ग कसा आहे. यावर किती एक्झिट पाँईट आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांत जायचं असेल,तर समृद्धी महामार्ग कसा फायद्याचा ठरणाराय. महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या…
View On WordPress
0 notes
newjobupdate27 · 8 months
Text
Tumblr media
ONGC Apprentice Update 2023 - जाणून घ्या संपूर्ण माहिती
ONGC Apprentice 2023 - ONGC मार्फत 2500 जागांची शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघाली होती. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती. त्यानंतर विभागाने यामध्ये मुदतवाढ देऊन आता 30 सप्टेंबर पर्यंत केली आहे. आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांना ONGC कडून एक ई-मेल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांनी उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म व्यतिरिक्त Extra माहिती भरण्यासाठी सांगितले आहे. उमेदवारांना extra माहिती ही 03 ऑक्टोबर 2023 च्या पूर्वी भरून देणे गरजेचे आहे. यामध्ये जे उमेदवार माहिती भरून देणार तेच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.
Read more
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार गतीने काम करत राहणार-हिंगोली इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या बुधवारी स्वनिधी से समृद्धी मेळावा-३३ हजार पथविक्रेत्यांना कर्जवाटपाचं नियोजन.
उदगीर इथं खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद.
आणि
६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची बक्षीसं समारंभपूर्व प्रदान.
****
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार सकारात्मक काम करत असून, आगामी काळातही आपलं सरकार याच गतीने काम करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज हिंगोली इथं शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. रामलीला मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत २२ ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम झाले, त्या अंतर्गत पाच कोटी ६५ लाख नागरिकांना थेट लाभ मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात १३ लाख २७ हजार लाभार्थ्यांची नोंद झाली, हे हिंगोली प्रशासनाचं मोठं यश असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ते म्हणाले...
मला अभिमान ‍वाटतो. बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले. या हिंगोली जिल्ह्यात तेरा लाख सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. काही लोकांना इथे मिळेल, काही लोकांना थेट मिळेल, म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख आणि लोकप्रिय झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलतांना मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास व्यक्त केला. आपण फक्त आरक्षण देऊन आपण थांबलो नाही, तर मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठीचे सर्व पुरावे मागासवर्गीय आयोगाकडून जमा केल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे नाशिक इथं घेण्यात आलेल्या आदिवासी कारागीर मेळाव्यात त्या बोलत होत्या. आदिवासी बांधवांनी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ आदिवासी कारागिरांना जीआय प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आयकर विभागानं अॅडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी ऑनलाईन संपर्क अभियान सुरु केलं आहे. जमा केलेल्या कराची रक्कम आर्थिक व्यवहाराशी सुसंगत नसलेल्या व्यक्ती आणि संस्थांना आयकर विभागाद्वारे ई-मेल आणि एसएमएस पाठवून याबाबत सूचित करण्यात येत आहे. देय कर आणि अग्रिम कराची व्यवस्थित पडताळणी करून यावर्षीचा अॅडव्हान्स टॅक्स १५ मार्च पर्यंत जमा करण्याचं आवाहन आयकर विभागामार्फत करण्य़ात येत आहे.
****
पथविक्रेत्यांच्या घरी समृद्धी यावी यासाठी स्वनिधी से समृद्धी मेळावा उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा मेळावा येत्या १३ मार्च रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार असून यामध्ये ३३ हजार पथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज आणि परिचय पत्र वितरीत करण्यात येणार आहे. या प्रसंगी केंद्र सरकारच्या आठ योजनांसह राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे ३० स्टॉल उभारले जाणार आहेत. कर्ज मिळण्यास सुलभता यावी म्हणून या मैदानावर लोन मेला देखील आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, वेरूळ इथं अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या कुंडात साऊंड अँड लाईट शोचं उद्घाटन उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला होळकरांचे वंशज उपस्थित राहणार असून हा मराठवाड्यातील पहिला उपक्रम असल्याची माहिती डॉ कराड यांनी दिली. शहरातील मजनू हिल इथं “चमकणारे उद्यान” येत्या तीन महिन्यात उभारलं जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं दहा कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील प्रत्येक घरावर मनपा क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. तसंच पैठण रस्त्यावर महानुभव आश्रमासमोरील १५ एकर जमिनीवर लवकरच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार असल्याची माहितीही डॉ कराड यांनी दिली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते अनंत महादेवन यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा मंगळवारी राज्यातल्या रेल्वेशी निगडित ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण तसंच उद्घाटन होणार आहे. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, बडनेरा इथलं रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. दहा वंदे भारत रेल्वेंना पंतप्रधान दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं सुरु असलेल्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरचा रणजित पाटील, पुण्याचा निखिल कदम आणि साकेत यादव यांनी सुवर्णपदकं पटकावली. लातूरच्या आकाश गदेनं रौप्यपदकं पटकावलं. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. 
दोन महाराष्ट्र केसरी आणि एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने महिलांच्या ७६ किलो वजन गटात कोल्हापूरच्या वेदिका सासणेचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावलं आहे.
****
धाराशिव इथं नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण आज करण्यात आलं. या सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता शिवराज राक्षे आणि उपविजेता हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला महिंद्रा स्कॉर्पियो तर उपविजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांना महिंद्रा ट्रॅक्टर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. या स्पर्धेतील इतर २० गटातील विजेत्यांना पारितोषिक म्हणून बुलेट तसंच शाईन दुचाकी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली इथं आज एकोणिसावं राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. प्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात प्राचार्य डॉ गोपाळराव कदम यांना लोकसंवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्तानं होत असलेल्या कथाकथन, कविसंमेलनाला साहित्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात सध्या ११ टँकर आणि ५४ विंधन विहीरी आणि विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईच्या संकंटांचा सामना करण्यासाठी टँकर आणि विंधन विहीरी आणि विहीरींच्या अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
****
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीपर उपाययोजना राबवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांनी आज कन्नड तहसील कार्यालयात लोकसभा निवडणूक - २०२४ संदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कन्नड तालुक्यातल्या जलसंधारण कामाची स्वामी यांनी माहिती घेतली. आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेने विकसित केलेल्या जलतारा आराखड्याचं स्वामी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
****
0 notes
journalist27 · 10 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
घाऊक घोडेबाजाराने ठरवला प्रचलित पक्षांतरबंदी कायदा कुचकामी,
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचीही छकले झाली.आता कदाचित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचीही तशीच गत होण्याची शक्यता आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काम करण्याच्या शैलीवर पक्षात प्रचंड नाराजी आहे.हीच नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.काँग्रेसचे आमदार जर भाजपच्या गळाला लागले तर राज्यात विरोधी पक्ष पूर्णपणे नामशेष होणार आहे आणि भाजपला हेच अपेक्षित आहे.तसं झाल्यास इतिहासात त्याची नोंद होईल.भाजप हाच प्रयोग इतर राज्यातही करेल,त्यासाठी महाराष्ट्र रोलमॉडेल
ठरणार आहे.
या सर्व उलाढालीमुळे भाजप वगळता इतर सारे पक्ष गलितगात्र झाले आहेत.भाजपला रोखण्यासाठी जी वज्रमुठ बांधण्यात आली होती,त्या वज्रमुठीतील एकेक बोट आता निखळत चालले आहे.पक्षांतरबंदी कायद्याची कशी चाळण झाली,हे या निमित्ताने आपण अनुभवले.लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष असणे गरजेचे असते.विरोधी पक्षामुळे सरकारवर वचक राहतो.पण गेल्या ९ वर्षात राजकीय पक्षच संपवण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपला वेसण घालणार कोण ? नितीमत्ता,साधनशुचिता,
संस्कार व संस्कृती यास तिलांजली देत राज्यकर्त्यांनी जे काही चालवले आहे,ते विनाशाकडे नेणारे आहे.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात घडणाऱ्या या घडामोडी सर्वसामान्यजनाच्या मनाला पटणाऱ्या नाहीत,पण ते आज उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काही करू शकत नाही.मतदाराने एकदा मत दिले कि त्याला राजकारण्यांच्या दरबारी शून्य किंमत असते.विशिष्ट विचारसरणी,चारित्र्यवान,
संस्कारी व समाजाप्रती कळवळा असलेला लोकप्रतिनिधी
आता दुर्मिळ झाला आहे." वैयक्तिक स्वार्थ," हा प्रत्येकाचा अजेंडा बनला आहे." माझं काय,? " या प्रश्नाचे उत्तर हे " सत्तेसाठी कायपन," या दोन शब्दात त्यांना सापडले आहे.त्यामुळे त्यांनी " घाऊक घोडेबाजार," ही लोकशाही व्यवस्थेला घातक असणारी संकल्पना स्विकारली आहे.वैयक्तिक स्वार्थापुढे पक्षनिष्ठा,पक्षाचे धोरण व विश्वासार्हता,सारं काही नगण्य ठरलं आहे.
१९८५ साली ५२ व्या घटनांदुरुस्ती अन्वये पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.१९६७ मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एका दिवसात तीन वेळा पक्षांतर केले.त्यानंतर पक्षांतरबंदी कायद्याची मागणी होण्यास ���ुरुवात झाली.हा कायदा करताना राजकीय भ्रष्टाचाराला पायबंद बसावा,असा उद्देश होता.मात्र या कायद्यातून पळवाट काढण्यात राजकारणी यशस्वी ठरले आहेत.शिंदे व अजित पवार या दोन्ही गटांनी यामधील महत्वाच्या तरतुदीचा आधार घेत घाऊक पक्षांतर केले.त्यामुळे या कायद्याचा आता फेरविचार होणे गरजेचे आहे.ज्या आमदारांनी पक्षांतर केले,त्यांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.खंडपीठाने याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे,असा निर्णय दिला आहे.आमदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो,त्याने पाच वर्षे त्याच पक्षात राहणे,अपेक्षित असते.पण तसं होत नव्हतं,म्हणून हा कायदा करण्यात आला.पण आज तो कायदा कुचकामी ठरला आहे.जो प्रतिनिधी मतदाराच्या मताची अवहेलना करतो,त्यास " माघारी बोलावणे," अशी महत्वाची तरतूद या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असावी,अशी जनतेची मागणी आहे.अशाप्रकारची तरतूद झाली तरच हा " घाऊक घोडेबाजार," थांबू शकेल.
या घाऊक घोडेबाजारामुळे राज्य अस्थिर तर होतेच,पण राज्याच्या विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.पण लोकप्रतिनिधींना त्याची चाड नाही.आज लोकप्रतिनिधी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत," मंत्रिपदाचा हव्यास," त्यांना पक्षांतरासारख्या उलाढाली करायला लावतात.पण मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे काय ? याचा त्यांना विसर पडत असतो.आपली लोकशाही व्यवस्था,ही ब्रिटिशांच्या लोकशाही व्यवस्थेवर आधारीत आहे.आता ७५ वर्षानंतर त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे.हल्ली अस्तिवात असलेले कायदे बदलत्या काळानुसार बदलले पाहिजेत.कायद्यात ज्या काही तरतुदी करण्यात येतात,त्यामध्ये पळवाटा असता कामा नयेत.पक्षांतरबंदी कायदा लागू करताना उद्देश चांगला होता,पण त्यामधील पळवाटामुळे स्वार्थी राजकारण्यांचे चांगलेच फावले व मूळ उद्देश बाजूला पडला.या कायद्याची मोडतोड करण्याकामी राजकीय पक्षांनी कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही.गेल्या तीस वर्षात देशात हजारो पक्षांतरे झाली,मग हा कायदा उपयोगी कसा ?
म्हणून आता या कायद्याचा फेरविचार करण्याची गरज आहे.शिंदे गटाचे १६ आमदार याना अपात्र ठरवण्याचे प्रकरण विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे.त्यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यावर लवकरच सुनावणी होत आहे.दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून ते काय निर्णय देतात,याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.हे १६ आमदार अपात्र ठरतील व सरकारवर गंडांतर येईल,अशा भितीमधून अजित पवार गटांचे हे घाऊक पक्षांतर आकाराला आले आहे.या घडामोडी लक्षात घेता,हा कायदा किती कुचकामी ठरला आहे,ते अधोरेखेरीत करतो.
पक्षांतर करताना दोन तृतीयांश सदस्य संख्या असावी लागते.ती गोळा करण्यासाठी जे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात,ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.त्यामुळे सध्या " खोके," ही नवी संस्कृती उदयाला आली आहे.तुमच्या-आमच्या मतापेक्षा " खोके," ची किंमत कितीतरी पटीने अधिक आहे.
गेल्या काही वर्षात गोवा व आपल्या राज्यात अनेक वेळा पक्षांतर झाले,त्यावर नियंत्रण आणण्यासाठी याविषयी नवीन विधेयक आणावे,अशी मागणी काही सामाजिक संस्थांनी मागणी आहे.अशा या घाऊक पक्षांतराला लोकही वैतागले आहेत,आपल्या मताला किंमत न देणाऱ्या स्वार्थी लोकप्रतिनिधींना धडा शिकवणे,आवश्यक आहे.अशा निर्णयाप्रत ते आले आहेत.असे प्रकार वारंवार घडत राहिले तर आपली लोकशाहीच धोक्यात येईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.ज्यांना पक्षाची मते व धोरणे पटत नाही,अशा आमदार व खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन निवडणुकीला पुन्हा उभे राहावे व पुन्हा मतदारांचा कौल मिळवावा आणि मग पक्षांतर करावे,अशी उपाययोजना करावी.अन्यथा सध्या जे काही चाललंय ते अराजकाला आमंत्रण देणारे ठरेल.पक्षशिस्त व बांधिलकी,हे दोन शब्द आता नामशेष झाले आहेत.त्यामुळे हा पक्षांतर कायदा संमत होताना समाजवादी खा.दिवंगत मधू लिमये यांनी विरोध करताना या कायद्याची गरजच नाही,प्रत्येकाने आपल्या सदसदविवेकबुद्धीनुसार पक्षशिस्त पाळावी,असे आवाहन केले होते.आताची स्थिती नेमकी उलटी असून आता पक्षनिष्ठा बासनात गुंडाळून लोकप्रतिनिधी घाऊक पक्षांतर करू लागले आहेत.त्यामुळे भविष्यात आपली लोकशाही व्यवस्था अडचणीत येण्याची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात आहे.
0 notes
nandedlive · 11 months
Text
वाटचाल नव्या विकासपर्वाकडे...
Tumblr media
तूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा वास्तवदर्शी आणि सत्याची झालर असलेला इतिहास कोणी लिहीला आहे की नाही, ठावे नाही. परंतु अशा इतिहासाची पाने जेव्हा केव्हा लिहीली जातील, त्यावेळी सध्याच्या राज्य सरकारचे नाव नोंदवावे लागणार आहे. या संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेणारे आधुनिक भगीरथ म्हणूनही या सरकारचा उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत, कलेपासून कलेवरापर्यंत आणि ���ंन्यासापासून पदन्यासापर्यंत जीवनातील प्रत्येक क्षेत्र गढूळ होत चालले आहे की काय अशी शंका यावी असे वातावरण भवतालात असताना अशा स्थितीतही जगण्याची गणितं शोधण्यासाठी अंधाराशी चाललेल्या लढाईत सर्वसामान्य माणसांची ताकद वाढेल असा उजेड सध्याच्या भाजप- शिवसेनेच्या युती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आणला आहे. मुळात लातूर जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती ओळख पुसून टाकण्यासाठी हे राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना येत्या २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास पावणेचार लाख कुटुंबांना नळजोडणी मिळणार आहे. यासाठी जवळपास ५४८ कोटी रुपयांच्या ९३५ योजनांना सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्णही झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणीद्वारे पेयजलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. नळ पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या आदिवासी गावे, वाड्या, पाडे येथील कुटुंबांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाड्या यांनाही या योजनेतून नळजोडणी देण्यात येते आहे, हे विशेष. वर उल्लेख केल्याप्रमाणे, जिल्ह्यात या मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ९३५ योजनांपैकी लातूर तालुक्यासाठी १३५ योजना असून या तालुक्यातील ६५,८९२ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. पाणी हा जगण्याचा मूलमंत्र आहे. त्याच्याशिवाय जगता येत नाही. जगणेही शक्य नाही. याची जाणीव ठेवून लातूर जिल्ह्याचा रखरख असलेला जलनकाशा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे एक हिरवेगार स्वप्नच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत दिसते. कुठेही चर्चा नाही. कामाचा गवगवा नाही. राज्य शासनाने पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत या जिल्ह्यात वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७५ टक्के – म्हणजेच सुमारे ७५,००० रु. पर्यंत – अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट ३७५ शेततळ्यांचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्रधारण कमाल मर्यादा नाही, याचाही येथे उल्लेख करायला हवा. लातूर जिल्ह्यातील उद्योगधंदे, कृषितंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विजेसारख्या मूलभूत सुविधेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानुसार सामाजिक जाणिवेचे भान ठेवून राज्य सरकारने जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे धोरण अंगीकारलेले असले तरी सौरऊर्जा निर्मितीवरही शासनाने अधिक भर दिलेला आहे. जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी खाजगी जमीन भाडेपट्ट्याने घेतली जाणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतक-यांना प्रति हेक्टरी दरवर्षी ७५,००० रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत शंभरेक प्रस्ताव सादर झाले असून त्याद्वारे सुमारे १,४३७.७३ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणा-या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून १६०.११ मेगावॅट विद्युत निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने परंपरागत कृषिविकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत जिल्ह्यातील ३०० हेक्टरवर सेंद्रीय शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १५ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, ३ वर्षांत प्रत्येकी १० लाखांचे अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे. या सरकारने परंपरागत कृषिविकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने १० लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून, यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी. जी. एस. प्रमाणीकरण, डीबीटी द्वारे शेतक-यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टरप्रमाणे पहिल्या आणि तिस-या वर्षी प्रत्येकी १६,५००, दुस-या वर्षी १७,००० रु. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही स्वप्ने साकार करण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीनधारण क्षमता, बैलांची कमी झालेली संख्या, शेतीकामासाठी कमी झालेली मजुरांची संख्या व वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये व फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण आखले आहे. या जिल्ह्यातील २१७५ शेतक-यांना या अंतर्गत विविध अवजारे आणि यंत्रांसाठी जवळपास १० कोटी १ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिटस् आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये, तसेच अन्य बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प किंवा अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांना ५० टक्के, तर इतर शेतक-यांना ४० टक्के अनुदान दिले जाते. वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरणात जंगले नष्ट होत असतानाच राज्य सरकारने राज्यात बांबूक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आहेतच. लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर मात करावयाचे असेल तर बांबूक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणा-या वृक्षांमध्ये बांबूचा समावेश आहे. त्यामुळे वृक्षाच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बांबू केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून रोजगारनिर्मितीचे साधनही असल्यामुळे औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबूपासून विविध वस्तू, फर्निचर बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तयार बांबूंची खरेदी करून बचत गटांच्या सुमारे ३०० महिला या बांबूपासून विविध साहित्य, फर्निचरची निर्मिती करतात. त्यामुळे शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना ६ हजार रुपयांची मदत केली आहे. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घातली असून आता शेतक-यांना दरवर्षी प्रति शेतकरी १२ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे, ही या सरकारची मोठी उपलब्धी मानावी लागेल. विविध निराधार योजनांमधूनही शासनाने वयोवृद्ध निराधारांच्या हाती जगण्याचे बळ दिले आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट प्रकल्प राबविण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील १४ उपप्रकल्पांसाठी जवळपास २२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी युनिट व दाळ मिल आदी उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून लातूर जिल्ह्यातील ७ कोटी ४७ लाखांच्या १०८ प्रकल्पांना या सरकारने मंजुरी देऊन एका नव्या क्रांतीकडे पाऊले टाकली आहेत. या योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या ३४ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. समाजातील महिला घटकांचा विचारही राज्य सरकारने प्राधान्याने केला असून महिला सन्मान योजना त्याकरिता शासनाने आणली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन – आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि अन्य सर्व बसेसमधून प्रवास करणा-या महिलांना या योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. एका नव्या विकासपर्वाकडे लातूर जिल्ह्याची वाटचाल राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सुरू आहे. विकासाकडे बघण्याचा हा मानवीय आणि समग्रतावादी दृष्टिकोन झाला. अख्ख्या जगण्याचे वारूळ होऊन माणसांचे समूहच्या समूह कोसळताना आपण कोरोनाकाळात पाहिले. परंतु आता मनाला आधार देणारे राज्य शासन विविध विकास योजना आणून या जिल्ह्यात विकासाची नवी पाऊले उमटवू पाहत आहे. यही है जिंदगी, कुछ ख्वाब, चन्द उम्मीदें… इन्हीं खिलौनों से तुम भी बदल सको तो चलो... – असे हे शासन पाठीवर थाप टाकून म्हणत आहे. नव्या जागरणाच्या अशा मांदियाळीचे आपण स्वागतच करायला हवे! -जयप्रकाश दगडे, ज्येष्ठ पत्रकार, लातूर Read the full article
0 notes
karmadlive · 1 year
Text
बाजार समितीचे सभापती, उपसभापती आज ठरणार
Tumblr media
View On WordPress
0 notes