Tumgik
#४५०
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बांगलादेशातील कंटेनर डेपोला भीषण आग, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू, 450 हून अधिक होरपळले
बांगलादेशातील कंटेनर डेपोला भीषण आग, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू, 450 हून अधिक होरपळले
बांगलादेशातील कंटेनर डेपोला भीषण आग, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू, 450 हून अधिक होरपळले दक्षिणपूर्व बांगलादेशातील एका खाजगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 35 लोक ठार झाले आहेत आणि 450 हून अधिक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. शनिवारी रात्री चटगांव बंदरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या सीताकुंडू येथे कंटेनरला आग लागल्याची घटना घडली, असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 2 months
Text
सुनकाे भाउ स्थिर
काठमाडौ, ११ फागुन । नेपाली बजारमा शुक्रबार सुनको भाउ स्थिर रहेको छ भने चाँदीको भाउ घटेको छ ।  नेपाल सुन–चाँदी व्यवसायी महासंघका अनुसार शुक्रबार छापावाल सुनको भाउ प्रतितोला १ लाख १८ हजार रुपैयाँ कायम रहेको छ । यसैगरी, तेजावी सुनको भाउ तोलाको १ लाख १७ हजार ४५० रुपैयाँ कायम छ ।  यसअघि बिहीबार पनि सुन सोही मूल्यमा किनबेच भएको थियो ।  यता, आज चाँदीको भाउ भने प्रतितोला ५ रुपैयाँले घटेर १३ सय ९५…
View On WordPress
0 notes
itstacharya · 2 months
Text
सुनकाे भाउ स्थिर
काठमाडौ, ११ फागुन । नेपाली बजारमा शुक्रबार सुनको भाउ स्थिर रहेको छ भने चाँदीको भाउ घटेको छ ।  नेपाल सुन–चाँदी व्यवसायी महासंघका अनुसार शुक्रबार छापावाल सुनको भाउ प्रतितोला १ लाख १८ हजार रुपैयाँ कायम रहेको छ । यसैगरी, तेजावी सुनको भाउ तोलाको १ लाख १७ हजार ४५० रुपैयाँ कायम छ ।  यसअघि बिहीबार पनि सुन सोही मूल्यमा किनबेच भएको थियो ।  यता, आज चाँदीको भाउ भने प्रतितोला ५ रुपैयाँले घटेर १३ सय ९५…
View On WordPress
0 notes
chinimandi · 3 months
Text
Tumblr media
महाराष्ट्र सरकारने ऊस तोडणी मशीन्साठी अनुदानाची सोडत काढली आहे. पहिल्या पडताळण्यात ४५३ अर्जांनी निवड केली आहे. योजनेमध्ये ९,००० अधिक अर्ज आलेले आहेत, परंतु अनुदान मिळवणारे असलेल्या मशीन्साठीची संख्या ९००पर्यंतच राहील. राज्य सरकारने पहिल्या पडताळण्यात ४५० मशीन्साठी सोडत काढली आहे. अनुदान मिळवणार्या मशीन्साठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर, ३५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळविणार आहे.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -https://www.chinimandi.com/13-crore-sugarcane-bills-paid-by-kisan-veer-factory-in-marathi-2
0 notes
nigranidainik · 3 months
Text
सुनचाँदीको मूल्य बढ्यो
साताको अन्तिम दिन नेपाली बजारमा सुन र चाँदीको भूल्य बढेको छ । सुनको मूल्यमा  तोलामा ५०० रुपैयाँले बढेको हो  भने चाँदीको भाउ तोलामा ५ रुपैयाँले बढेको छ। नेपाल सुनचाँदी व्यवसायी महासँघका अनुसार शुक्रबार छापावाला सुन प्रतितोला १ लाख १८ हजार रुपैयाँ र तेजाबी सुन प्रतितोला १ लाख १७ हजार ४५० रुपैयाँमा खरिदबिक्री भइरहेको छ। बिहीबार छापावाला सुन प्रतितोला १ लाख १७ हजार ५०० रुपैयाँमा खरिदबिक्री भएको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात
लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात
आरक्षणावरुन सुरू रणधुमाळी थांबवा- काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी
आणि
साईबाबा संस्थानला दिवाळी सुटीत साडे सतरा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त
****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचं मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यांची दिनचर्या सुरळित सुरू आहे, असं बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्याची माहिती घेत आहेत. सरकारच्या सर्व यंत्रणा, विविध राज्य सरकार बचाव कार्यात सहभागी आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आवश्यक यंत्र सामुग्री प्राप्त व्हावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाची भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसवर आधारित मालमत्ता आणि यादी व्यवस्थापन प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणाच्या भविष्यातल्या गृहनिर्मिती आणि भूखंड हे व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेलं अतिक्रमण, आरक्षणनिहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मार्गस्त केलं. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यातही आजपासून यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत याचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे अव्वर सचिव कौस्तुभ गिरी तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली इथं दिल्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अभियानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींना माहिती दिली. ते म्हणाले -
घरकुल योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, उज्ज्वला योजना, अशा ५४ योजनांमध्ये ज लाभार्थी आहेत, लाभ मिळालेल्या योजना कशा राबवल्या जातात यासंबंधी चर्चा केली. समाधानकारक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम या जिल्ह्याचे अधिकारी करतायत. त्यानंतर लोकांमध्ये आलो. काही लाभार्थी बोलले. एकंदरीत ज्या योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या अभियानाचा औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या अभियानात आठ रथ असतील, असं त्यांनी सांगितलं. डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रथ आज ग्रामीण भागासाठी मार्गस्थ करण्यात आले.
****
दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीनं शासन आदेश काढला असून हा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात आज २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनाद्वारे या आदेशाची होळी करण्यात आली.
****
राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली रणधुमाळी सरकारनं थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मराठा- इतर मागास प्रवर्ग वाद सरकार प्रायोजित असल्याचा आरोप केला. या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागं भारतीय जनता पक्षाची शक्ती असल्याचं ते म्हणाले. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राजस्थान, छत्तिसगडला ४५० रुपयांना गॅस मिळतो मग महाराष्ट्रात येवढा महाग का, अशी विचारना त्यांनी केली. आरक्षणावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानला दिवाळीच्या सुटीमध्ये १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजारांहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. हा निधी रोख, धनादेश तसंच सोने, चांदीच्या स्वरुपात असल्याचं शिवा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं हाच पर्याय असल्याचं मत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपुरमध्ये `अॅग्रोव्हिजन` प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी देवव्रत बोलत होते. मुळात जमिनीची उगवण क्षमता लक्षात घेता निरनिराळ्या प्रयोगांचा विचार होणं अपेक्षित होतं. पण, अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांत मागच्या काळात झालेल्या प्रयोगांनी नापिकी अधिक आली, असं त्यांनी सांगितलं. रासायनिक शेतीमुळं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राची संरचना बदलावी लागेल असंही राज्यपाल देवव्रत यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारं पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जलसंपदा विभागाला लिहिलेलं पत्र समाजमाध्यमांवर सादर करताना त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हे पत्र कोणत्या कारणांमुळं लिहिलं गेलं, याचा राज्य सरकारनं तातडीनं खुलासा करावा. राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या ���स्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आलं.
****
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर २-० असा सहज विजय नोंदवला. पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात भारताचा प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि जपानच्या कोडाई नराओका दरम्यानचा सामना होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या परभणी-वसमत मार्गावर खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीत दुकानांतलं सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये शेतमालासह नजिकच्या एका हॉटेलमधलं सामान जळून खाक झालं.
****
गडचिरोली जिल्हा भयमुक्त होत असून, लॉयड मेटल्सबरोबरच जिंदाल आणि अंबुजा हे प्रमुख उद्योग देखील इथं मोठी गुंतवणूक करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा जिल्हा लवकरच राज्यात अव्वल स्थानी दिसेल, असा विश्वास त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी आज उद्योग विभागाशी संबंधित एक आढावा बैठकही घेतली.
****
यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना मारहाणीच्या घटनेनं संतप्त झालेल्या अभियंत्यांनी पुसद आणि यवतमाळ कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात काळ्या फिती लाऊन ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार भावना गवळी यांनी आंदोलक अभियंत्यांशी चर्चा केली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विभागीय कार्यालयानं पोलिसांशी पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला असून कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्यानं कामबंद आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनं दिला आहे.
****
0 notes
ratosuryan · 9 months
Text
लगातार ३ दिन घट्यो सुनको भाउ, आज कति छ ?
काठमाडौ, २४ साउन । सुनको भाउ लगातार तीनदिन घटेको छ । यो तीनदिनमा सुनको भाउ भने ५०० रुपैयाँले घट्न पुगेको छ । जसमा सोमबार, मंगलबार सुनको भाउ क्रमशः १०० र ३०० रुपैयाँले घटेको थियो । त्यसैगरी बुधबार १०० रुपैयाँले घटेको छ । नेपाल सुनचाँदी व्यवसायी महासंघका अनुसार बुधबार छापावाल सुन प्रतितोला १०० रुपैयाँले घटेर १ लाख १२ हजार रुपैयाँ कायम भएको छ । यसैगरी, तेजावी सुनको मूल्य तोलाको १ लाख ११ हजार ४५०…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 1 year
Link
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२४ ५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget 2023-2024).
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ९ : राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mithilanchaltoday · 2 years
Text
नयाँ एथर ४५० एक्स र ४५० प्लसको तेस्रो जेनेरेसन सार्वजनिक
नयाँ एथर ४५० एक्स र ४५० प्लसको तेस्रो जेनेरेसन सार्वजनिक
काठमाडौं । इलेक्ट्रिक टू ह्विलर निर्माता कम्पनी एथर इनर्जीले आफ्नो लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कुट एथर ४५० एक्स र ४५० प्लसको तेस्रो जेनेरेसन सार्वजनिक गरेको छ। कम्पनीले एथर ४५० एक्स तेस्रो जेनेरेसन १ लाख ३९ हजार ९ भारु (एक्स शोरुम, दिल्ली) र एथर ४५० प्लस तेस्रो जेनेरेसन १ लाख १७ हजार ४९६ भारु (एक्स शोरुम, दिल्ली) मूल्यमा सार्वजनिक गरेको ड्राइभस्पार्कले उल्लेख गरेको छ। कम्पनीले आफ्नो नयाँ इलेक्ट्रिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ghumakkarworld · 3 years
Text
RISHIKESH YATRA
                                                    ऋषिकेश यात्रा
       ऋषिकेश गंगा गंगा नदी किनारे बसा एक खूबसूरत शहर है। जो उत्तराखंड राज्य के देहरादून जिले की फक खूबसूरत तहसील है। यह शहर योग के लिए बहुत प्रशिद्ध जगह है जो दुनिया भर में जनि जाती है। इस जगह को दुनिया की योग राजधानी भी कहा जाता है। जो अपनी एक अलग ही पहचान बनाये हुए है यहां लक्छ्मण झूला, राम झूला आकर्षण के केंद्र है यहां अगर आप शांतिप्रिय है और मन को शांति के साथ कुछ समय अलग बिताना चाहते है। यहां गंगा नदी किनारे बहुत आश्रम बने हुए है जो आपके रुकने के लिए बहुत ही सूंदर जगह है जहां आपको हर सुविधाओं के सरे  उपलब्ध है। यहां के आश्रम दुनियां भर में फेमस है जहां हर तरह की शांति  अहसास होता है। और साथ ही गंगा नदी तो है ही जहां बैठकर घंटो बिता सकते है और गंगा नदी की निर्मल धारा एक अलग ही अहसास कराती है। जहां घूमने के लिए बहुत सारा जगह है। ऋषिकेश को उत्तराखंड राज्य में स्थित चारों धाम का प्रवेश द्वार माना जाता है। यहां के आश्रम दुनिया भर में प्रशिद्ध है जो लोगों को ओर ध्यान और मन की शांति के लिए अपनी और आकर्षित करते है।
                                                     ऋषिकेश के आकर्षण
१ -लक्छ्मण झूला:-गंगा नदी के एक किनारे से दूसरे किनारे को जोड़ता हुआ एक प्रमुख आकर्षण का केंद्र है इसे १९९६ में बनवाया गया था। झूले का प्रमुख आकर्षण झूले के बीच में पहुंचने पर झूला हिलता हुआ प्रतीत होता है। ४५० फ़ीट लम्बे इस झूला के किनारे पर लक्षमण और रघुनाथ मंदिर बने है। झूले पर खड़े होकर लोग खूबसूरत नजारों का आनंद ले सकते है लक्छ्मण झूला के ही समानान्तर ही राम झूला बना  हुआ है। यह झूला शिवानंद और स्वर्ग आश्रम के बीच में बना हुआ है। इसी कारण राम झूला को शिवानन्द झूला के भी नाम से जाना जाता है।
२-त्रवेणी घाट:- यहां त्रिवेणी घाट एक प्रमुख घाट है जहां गंगा नदी में बहुत से श्रद्धालु प्रात काल में करते है। इसी स्थान से गंगा नदी दाई और मूड़ जाती है। यहां होने  वाली आरती प्रतिदिन होती है यह नजारा इतना अद्भुत होता है कि इसे देखने यहां बहुत पर्यटक आते है।
३-नील कंठ मंदिर:-यह मंदिर ऋषिकेश से १४ किमी दुरी पर स्वर्ग आश्रम की पहाड़ी की चोटी पर स्थित है। कहा जाता है कि समुद्र मंथन से प्राप्त हलाहल विष को भगवान शिव ने अपने कंठ में धारण कर लिया था जिस कारण उनका कंठ नीला पड़ गया और भगवान शिव नीलकंठ कहलाये। और यह स्थान नीलकंठ कहलाया।
४-गंगा किनारे बने आश्रम:-यहां गंगा किनारे बहुत आश्रम बने हुए है जिसमे सबसे पुराना स्वर्ग आश्रम है जिसे स्वामी विशुद्धानन्द ने स्थापित किया था। स्वामी विशुद्धानन्द जी को काली कमली वाले नाम से भी जाना जाता है। आश्रमों के किनारे बहुत रेस्टोरेंट बने हुए है जिसमे केवल शाकाहारी भोजन ही मिलता है
५-रिवर राफ्टिंग:- यहां गंगा नदी में रिवर राफ्टिंग भी की जाती है।
६-परमार्थ निकेतन
७-मुनि के रेती
८-धनराज गिरी
९-हनुमान टेम्पल
१०-भरत मंदिर
११-वशिष्ठ गुफा
१२- गीता भवन
१३-मोहनचट्टी
१४-कैलाश निकेतन मंदिर  
------------------------------------------------------------------------------
                                              Rishikesh Yatra
       Rishikesh Ganga is a beautiful city situated on the banks of river Ganges. Which is a beautiful tehsil of Dehradun district of Uttarakhand state. This city is a very well-known place for yoga, which is popular all over the world. This place is also called the yoga capital of the world. Laxman Jhula, Ram Jhula is the center of attraction here, which is maintaining its own identity, if you are peace loving and want to spend some time apart with peace of mind. There is a lot of ashram on the banks of river Ganges, which is a very beautiful place for you to stay, where you have all the facilities available. The ashram here is famous all over the world where every kind of peace is felt. And at the same time, the river Ganges is where you can sit and spend hours and the serene stream of the river Ganges gives a different feeling. Where there is plenty of space to roam. Rishikesh is considered to be the gateway to the four dhams located in the state of Uttarakhand. The ashram of this place is famous all over the world, which attracts people for attention and peace of mind.
                                                    Rishikesh Attractions
1-Lakshman Jhula: - A major center of attraction connecting one side of the Ganges River to the other, it was built in 1979. The swing appears to be moving when the swing reaches the center of the swing. Laxman and Raghunath temples are built on the edge of this swing, 750 feet long. People can enjoy beautiful views by standing on the swing, Ram Jhula is made parallel to Lakshman Jhula. This swing is made between Shivanand and Swarga Ashram. For this reason, Ram Jhula is also known as Shivanand Jhula.
2-Triveni Ghat: - Here Triveni Ghat is a major ghat where many devotees do the Ganga river in the morning. From this place the river Ganges flows to Dai and Mud. Aarti to be held here is a sight that is so amazing that many tourists come here to see it.
3-Neel Kantha Temple: -This temple is situated on the top of the hill of Swarg Ashram, 14 km away from Rishikesh. It is said that Lord Shiva carried the poison of saliva derived from the churning of the sea in his throat, due to which his throat became blue and Lord Shiva called Neelkanth. And this place was called Neelkanth.
४ Ashram built on the banks of the Ganges: - There is a lot of ashram here on the banks of the Ganges, in which the oldest is the Ashram, which was established by Swami Vishuddhanand. Swami Vishuddhanand ji is also known by the name Kali Kamali. There are many restaurants on the banks of the ashram, in which only vegetarian food is available.
5-River Rafting: - River Rafting is also done here in the river Ganges.
Answer: Parmarth Niketan
Om-muni ki Reti
Answer: Dhanraj fell
९-Hanuman Temple
10-Bharat Temple
11-Vasistha Cave
12- Geeta Bhawan
13-Mohanchatti
14-Kailash Niketan Temple
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू, तब्बल ४५० जण जखमी
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू, तब्बल ४५० जण जखमी
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू, तब्बल ४५० जण जखमी बांगलादेशमधील चितगॉंग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून साधारण ४५० जण जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. हेही वाचा >> “स्वतःच्या…
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 2 months
Text
घट्याे सुन-चाँदीको भाउ, खरिदबिक्री मूल्य कति छ ?
काठमाडौं, १० फागुन । नेपाली बजारमा बिहीबार सुन–चाँदी दुवैको भाउ घटेको छ ।   नेपाल सुन–चाँदी व्यवसायी महासंघका अनुसार आज छापावाल सुनको भाउ प्रतितोला ४०० रुपैयाँले घटेर १ लाख १८ हजार रुपैयाँ कायम भएको छ ।    यसैगरी, तेजावी सुनको भाउ तोलाको १ लाख १७ हजार ४५० रुपैयाँ कायम भएको छ ।    यसअघि बुधबार छापावाल सुनको भाउ १ लाख १८ हजार ४०० रुपैयाँ र तेजावी सुनको भाउ १ लाख १७ हजार ८५० रुपैयाँ कायम रहेको थियो…
View On WordPress
0 notes
itstacharya · 2 months
Text
घट्याे सुन-चाँदीको भाउ, खरिदबिक्री मूल्य कति छ ?
काठमाडौं, १० फागुन । नेपाली बजारमा बिहीबार सुन–चाँदी दुवैको भाउ घटेको छ ।   नेपाल सुन–चाँदी व्यवसायी महासंघका अनुसार आज छापावाल सुनको भाउ प्रतितोला ४०० रुपैयाँले घटेर १ लाख १८ हजार रुपैयाँ कायम भएको छ ।    यसैगरी, तेजावी सुनको भाउ तोलाको १ लाख १७ हजार ४५० रुपैयाँ कायम भएको छ ।    यसअघि बुधबार छापावाल सुनको भाउ १ लाख १८ हजार ४०० रुपैयाँ र तेजावी सुनको भाउ १ लाख १७ हजार ८५० रुपैयाँ कायम रहेको थियो…
View On WordPress
0 notes
padcorp123 · 4 years
Text
grain processing equipment
PadCorp is one of the grain processing equipment companies to find solutions for the problems of small farmers and provides Farming tools and equipments like spray pump, rice mill, solar water pump and electric grass cutting    
Tumblr media
पॅडकॉर्प हि शेतीची ४५० हून अधिक उत्पादने देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी आहे .पॅडकॉर्पची उत्पादने वापरायला अतिशय दणकट असतात. यामुळे मेटेंनन्सचा खर्च देखील कमी येतो .लहान शेतकऱ्यांना अतिशय माफक दरात आणि उच्च गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा देणारी पॅडकॉर्प कंपनी शेतकऱ्यांसाठी खरी वरदानदाई आहे.
डिलरशिपसाठी आजच संपर्क करा ९३७३९०४०४९
padgilwar.com
1 note · View note
nigranidainik · 7 months
Text
जिराको मूल्य आकासियो
काठमाडौँ ।  एक वर्षको अवधिमा बजारमा जिराको मूल्य तेब्बरले बढेको छ । गत वर्ष प्रतिकेजी ४५० रुपियाँ रहेको जिराको मूल्य एक वर्षको अवधिमा आठ सय रुपियाँले बढेर हाल बजारमा एक हजार २५० रुपियाँदेखि एक हजार चार सय रुपियाँको हाराहारीमा पुगेको छ । जिरा आन्तरिक उत्पादन नभई बाहिरी मुलुकबाट आयात हुने गर्छ । भारतमा जिराको मूल्य बढ्दा त्यसको प्रभाव स्थानीय बजारमा पर्न गएको हो । पाँच/छ महिनादेखि लगातार जिराको…
Tumblr media
View On WordPress
0 notes