Tumgik
#वर्षांनंतर
Text
Sawai Gandharva Mahotsav : पुण्यात आजपासून रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'; तीन वर्षांनंतर मिळणार संगीत मेजवानी
Sawai Gandharva Mahotsav : पुण्यात आजपासून रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; तीन वर्षांनंतर मिळणार संगीत मेजवानी
Sawai Gandharva Mahotsav : पुण्यात आजपासून रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; तीन वर्षांनंतर मिळणार संगीत मेजवानी Sawai Gandharva Mahotsav : कोरोनामुळे तब्बल तीन वर्ष होऊ न शकलेला पुण्यातील मानाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज पासून या सोहळ्याला सुरुवात होणार असून पुढील चार दिवस शास्त्रीय संगीताची रेलचेल पुणेकर अनुभवणार आहेत. Sawai Gandharva Mahotsav : कोरोनामुळे…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सत्ताधारी ७० वर्षांनी पोलीस चित्ता; पीएम मोदींना विकासदिवशी ग्रेट भेट | तब्बल ७० वर्षांनी भारतात दिसणार चित्ता; PM मोदींना वाढदिवसानिमित्त मोठी भेट मिळणार आहे
सत्ताधारी ७० वर्षांनी पोलीस चित्ता; पीएम मोदींना विकासदिवशी ग्रेट भेट | तब्बल ७० वर्षांनी भारतात दिसणार चित्ता; PM मोदींना वाढदिवसानिमित्त मोठी भेट मिळणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस: देशाचे नरेंद्र मोदी जून १७ सप्टेंबर रोजी आहे. यंदाचा उभाचा भाग खास आहे. शोध कारण म्हणजे सुमारे सात दशकांनंतर चित्त्यांची एक टीम भारतीय या दिवशी अधिकारावर उतरणार आहे. ७० वर्षांनंतर नामिबियातून आठ चित्ते लोक आहेत. माहितीनुसार, चित्त प्रथम कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येत आहे. त्याच दिवशी हेलिकॉप्टर मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
एचएस प्रणॉय मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत हरला, भारताची मोहीम क्वालालंपूर संपली; हाँगकाँगच्या एनजी का लाँग एंगसने 4 वर्षांनंतर त्याचा पराभव केला
एचएस प्रणॉय मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत हरला, भारताची मोहीम क्वालालंपूर संपली; हाँगकाँगच्या एनजी का लाँग एंगसने 4 वर्षांनंतर त्याचा पराभव केला
स्टार भारतीय शटलर एचएस प्रणॉयची मलेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेत चमकदार कामगिरीची मोहीम शनिवार 9 जुलै 2022 रोजी क्वालालंपूर येथे हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसकडून पराभूत झाल्यामुळे संपुष्टात आली. हाँगकाँगचा शटलर एनजी का लाँग एंगसने 4 वर्षांनंतर एचएस प्रणॉयविरुद्ध विजय मिळवला आहे. एनजी का लाँग एंगसने यापूर्वी 19 सप्टेंबर 2018 रोजी चायना ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत एचएस प्रणॉयचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद���दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
bhavesh6 · 1 month
Text
वेळेनुसार चालत राहा आणि यशस्वी बना!
सर्व मित्रांनी वाचावा असा लेख. जे काम दिले ते प्रामाणिकपणे करा. कोणाच्याही नादि लागु नका. 👇*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते, ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography नं कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं, Kodak कंपनीचं अक्षरश: दिवाळं निघालं. सर्व कामगार रस्त्यावर आले…**HMT (घड्याळ)**BAJAJ (स्कुटर)**DYNORA…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रस्तावित नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांसाठी लाभदायक-कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही.
उद्या प्रबोधिनी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं भाविकांची गर्दी.
धाराशिव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ.
आणि
हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला लागलेल्या आगीत अभ्यागत कक्षाचं नुकसान. 
****
प्रस्तावित नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसह प्रामाणिक कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याची ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आज मंत्रालयात कृषीविषयक प्रस्तावित कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. नविन कायद्यानुसार बोगस खते आणि बियाणे प्रकरणी उत्पादक कंपन्यांवर कारवाईची तरतूद असणार आहे. यामध्ये विक्रेत्यांना साक्षीदार म्हणून घेण्यात येणार असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही, असं मुंडे यांनी सांगितलं.  या ब��ठकीला उपस्थित असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी राज्यात खतांचे आणि बियाणांचे कोणतेही लिंकिंग होता कामा नये, तसंच या कायद्याबाबत कंपनीच्या प्रमुखांशीही बैठक घेण्यात यावी अशी सूचना केली.
****
राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं “बाल स्नेही” पुरस्कार वितरण सोहळ्यात तटकरे बोलत होत्या. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी निधीसाठी बँकांवर अवलंबून न राहता नवीन स्रोत शोधावेत, असं आवाहन रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते आज मुंबईत फिक्की आणि भारतीय बँकिंग संघटना यांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. नव्या जोखमींबरोबरच नव्या संधी आपल्यासमोर असून त्याचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
विकास योजना राबवताना त्या ठिकाणची परिस्थिती आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आठव्या जल प्रभाव संमेलनात बोलत होते. जलसंसाधनांच्या संबंधित नवीन योजना राबवताना नवीन तंत्रज्ञान राबवण्याच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला.
****
नव्यानं विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इंफाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सोडवण्यासाठी बचाव कार्याला आणखी वेग देण्यात आला आहे. या बोगद्यात नव्याने टाकण्यात आलेल्या सहा इंची व्यासाच्या नळीतून भाजी पोळीसह शिजवलेलं ताजं अन्न, फळं आणि औषधं पुरवण्यात येत आहेत. या कर्मचाऱ्यांसोबत कॅमेऱ्याद्वारे थेट संवाद होत असल्याने, त्यांना मानसिक आधार मिळत असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या विविध कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या पहाटे विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन तसंच जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं आजपासून तीन दिवस महाआरोग्य शिबीरं घेण्यात येत आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं ७२ वर्षांनंतर होत असलेलं ९७ वा वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. हे संमेलन दोन,तीन आणि चार फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं घेण्यात येणार आहे. २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या पुरोगामी विचारवंत ज्येष्ठ कथालेखिका विधिज्ज्ञ उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.  
****
धाराशिव इथं आज " विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते एल.ई.डी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. जिल्ह्यात १२ एलईडी व्हॅन दररोज २ गावात योजनांचा प्रचार, प्रसिद्धी, शासकीय योजना आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
धाराशिव जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला कव्हर करण्यासाठी जवळजवळ बारा चित्ररथ ज्याला व्हॅन म्हणुया उपलब्ध झालेलेआहेत. यामध्ये मेरी कहानी, मेरी जुबानी, हे जे लाभार्थी आहेत विशेषत: आवास योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, यामध्ये ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे.त्याचे अनुभव कथन करणार आहे. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आपल्या मार्फत या विशेष कॅम्पेन आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.
****
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्या २३ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेत विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आदिवासी भागातील किनवट तालुक्यात योजनांची माहिती दिली जात आहे. आता ग्रामीण भागातही हा संकल्प रथ उद्या��ासून पोहोचणार आहे. दरम्यान आज किनवट तालुक्यातील इस्लापूर आणि इरेगाव इथं संकल्प रथाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांनी ही माहिती दिली...
या मोहिमेची सुरुवात २८ नोव्हेंबरपासून होणार आहे. आणि येत्या २६ जानेवारी २०२३ पर्यंत ही मोहिम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील ७८० ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या सर्व ग्रामीण भागात, महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रामध्ये ही यात्रा संपूर्ण प्रवास करणार आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला आज आग लागली. यामुळं जिल्हा परिषदेचा अभ्यागत कक्ष पेटला. यात फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग दुपारी आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचा ५ एकरांवरील ऊस जळाला. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. कुलदीप टाक असं ऊस जळालेल्या शेतकऱ्याचं नांव आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसांत ६२ कोटी तीन लाख रूपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विक्री करावा असं, आवाहन सभापती जयदत्त नरवडे आणि सचिव हरिभाऊ सवणे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
****
मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महामंडळाच्या नामफलकावर यावेळी काळं फासण्यात आलं.
****
धाराशिव इथं महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियानाचा शुभारंभ केला.
****
0 notes
cinenama · 6 months
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १०:- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
zee48tass · 10 months
Text
'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत…, किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली…
'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत…, किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली…
जिनिलिया लवकरच ट्रायल पिरिएड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती तब्बल १० वर्षांनंतर हिंदी सिनेमा मध्ये काम करताना दिसणार आहे.तमन्ना भाटिया ने तब्बल १८ वर्षांनंतर नो किसींग पॉलिसी मोडली आहे. तर नुकतेच काजोल ने द ट्रायल मध्येही किसिंग सीन दिला आहे. मात्र वेड चित्रपटात रितेश देशमुख सोबत किसिंग सीन देणारी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखने ऑनस्क्रीन किसिंग सीन देणार नसल्याचे म्हटले आहे. जिनिलिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
अनेक वर्षांनंतर ऑस्करमध्ये भारताने बाजी मारली!!संपूर्ण भारतीयांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे! Congratulations @alwaysramcharan sir Best original Song “Natu Natu”(RRR) @rrrmovie Best documentary Short film “The Elephant whisperers” @theelephantwhisperers #rrrsongs #movies #shortfilms #tollywood #ramcharan #artforall #ramojifilmcity #artist #actor #oscar #nileshartist (at Oscar Awards) https://www.instagram.com/p/CpuY4ErsFPY/?igshid=NGJjMDIxMWI=
1 note · View note
Text
Ram Charan: लग्नाच्या १० वर्षांनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार होणारा बाबा
Ram Charan: लग्नाच्या १० वर्षांनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार होणारा बाबा
Ram Charan: लग्नाच्या १० वर्षांनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार होणारा बाबा Upasana Kamineni: राम चरण आणि त्याच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Upasana Kamineni: राम चरण आणि त्याच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
gondia23 · 1 year
Text
navbharat group
https://gondiatoday.com/divine-tales/marle-divine-story-of-lord-shivane-sudamala-unknown-story/#google_vignette
Tumblr media
तुम्हाला माहीत आहे का…. श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र सुदामा याचेही असे रूप होते ज्यामुळे भोलेनाथला त्याचा वध करावा लागला होता. यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे पण इतिहासाची पाने उलटली तर हे सत्य समोर येते… पण विचार करण्याची बाब आहे… त्यांनी असे का केले….
खरं तर…. सुदामा आणि विराजा दोघेही स्वर्गातील गोलोकात राहत असत… तर सुदामा विराजावर प्रेम करत असे पण विराजाचे कृष्णावर प्रेम होते…. एकदा विरजा आणि कृष्ण एकमेकांमध्ये तल्लीन झाले होते, तेवढ्यात राधा तिथे आली.
मग काय व्हायचं….. विराजाला श्रीकृष्णासोबत पाहून राधाने विराजाला गोलोकातून पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला…. इतकेच नाही तर काही कारणांमुळे त्याने सुदामाला पृथ्वीवर राहण्याचा शापही दिला. त्यामुळे त्याला स्वर्गातून पृथ्वीवर यावे लागले.
काही वर्षांनंतर, जेव्हा शापाची फळी येण्याची ��ेळ आली, तेव्हा दैत्य राजा डंभच्या घरी सुदामाचा जन्म झाला, त्याचे नाव शंखचूड होते आणि विराज धर्मध्वजाच्या ठिकाणी तुळशीच्या रूपात जन्मला.
यानंतर राजदंब राक्षसाचा तुळशीशी विवाह झाला. माता तुळशीशी विवाह करून शंखचूर्ण आपल्या राजधानीत परतला. कृपया सांगा, शंखचूर्णाला ब्रह्माजीकडून वरदान मिळाले होते की जोपर्यंत तुळशी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही. यासोबतच त्यांना शंखाच्या सुरक्षेसाठी संरक्षक कवचही देण्यात आले होते.
तर कालांतराने शंखचूर्ण हळूहळू प्रत्येक युद्ध जिंकत होता… त्यानंतर तो तिन्ही जगाचा स्वामी झाला. शंखचुर्णाच्या क्रूर अत्याचाराने व्यथित झालेल्या देवतांनी ब्रह्मदेवाकडे उपाय मागितला.
0 notes
karmadlive · 1 year
Text
औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला
तब्बल तीन वर्षांनंतर तयार झालेल्या औरंगाबादेतील एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील पहिली बस मिळविण्याची शर्यत नाशिक विभागाने जिंकली. ही पहिली बस मिळविण्यासाठी औरंगाबाद विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. नव्या बससाठी औरंगाबादकरांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून नवीन चेसीस नसल्याने नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
आयुष्य संपवण्याचा विचार करत होती प्रसिद्ध अभिनेत्री, राहुल गांधींनी वाचवले प्राण, 10 वर्षांनंतर खुलासा - divya spandana reveals rahul gandhi helped her when she was struggling with thoughts of ending life
Updated on: Mar 30, 2023 | 1:47 PM
दिव्या स्पंदना यांनी 2012 मध्ये युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2013 मध्ये कर्नाटकमधील मांड्या लोकसभेच्या जागेसाठी झालेली पोटनिवडणूक त्यांनी लढवली आणि त्यात त्यांना यशही मिळालं होतं.
Tumblr media
Rahul Gandhi and Divya Spandana Image Credit source: Instagram बेंगळुरू : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर ओडिया अभिनेत्री रुचिस्मिता गुरूने क्षुल्लक कारणावरून टोकाचं पाऊल उचललं. फिल्म इंडस्ट्रीतून अशा धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच आता कन्नड अभिनेत्री आणि माजी लोकसभा खासदार दिव्या स्पंदना यांनी त्यांचा स्वत:चा अनुभव सांगितला आहे. दिव्या यांनी सांगितलं की जेव्हा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना भावनिक आधार दिला होता. एका कन्नड टीव्ही टॉक शोमध्ये त्यांनी हा प्रसंग सांगितला. Read the full article
0 notes
gtplnewsakola · 1 year
Text
तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिसेस वर्ल्ड विजेतेपद, जम्मू-काश��मीरमधील सरगम ​​कौशल ठरली यंदाची मिसेस वर्ल्ड
तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिसेस वर्ल्ड विजेतेपद, जम्मू-काश्मीरमधील सरगम ​​कौशल ठरली यंदाची मिसेस वर्ल्ड
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला दि. 18 डिसेंबर :- भारताच्या सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय तरुणी सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड विजेतेपद पटकावले आहे.2001 मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
कोविड पार्श्वभूमीवर आज देशभरात वैद्यकीय यंत्रणेच्या सज्जतेची सराव चाचणी
वन्यजीव संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
जनतेचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार असमर्थ-खासदार शरद पवार यांची टीका
नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे शासकीय यंत्रणेला निर्देश
राज्यात कालही अवकाळी पाऊस; अकोल्यात मंदिराची शेड कोसळून सात जण ठार
ई पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
काँग्रेस पक्षाच्या जयभारत सत्याग्रहाला आज ठाणे इथून प्रारंभ
मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण अंतिम टप्प्यात
आणि
प्रियांशू राजावतला फ्रान्समधल्या ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद
****
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आज देशभरात वैद्यकीय यंत्रणेच्या सज्जतेची सराव चाचणी -मॉक ड्रील करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हरयाणात झज्जर इथं एम्स रुग्णालयात या सरावाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दरम्यान संबंधित रुग्णालयात खाटा, औषधं, प्राणवायूची उपलब्धता, याची प्रात्यक्षिकं घेण्यात येतील. देशभरात अशी प्रात्यक्षिकं घेण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत केली होती.
दरम्यान, वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, केरळ आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. हरियाणा सरकारनं सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोविड चाचणी देखील बंधनकारक केली आहे.
महाराष्ट्रात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या साडेचार हजाराच्या वर गेली आहे. राज्यात काल ७८८ नव्या रूग्णांची नोंद झाली, ५६० रुग्ण बरे झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.
****
वन्यजीव संरक्षण हा वैश्विक मुद्दा असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल कर्नाटकात म्हैसुरू इथं, व्याघ्र प्रकल्पाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडी `इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स`, या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं. हा वाघांच्या संरक्षणाचा एक प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवाप्रित्यर्थ खास नाण्याचं अनावरणही त्यांनी केलं. देशाचं वनक्षेत्र दोन हजार २२० चौरस किलोमीटर झालं असून, वाघांची संख्या तीन हजार १६७ वर पोहोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशात चित्त्यांचा जन्म होतो, ही बाब देशातली जैव विविधता वृद्धिंगत होत असल्याचं द्योतक आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, काल सकाळी पंतप्रधानांनी बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. त्यांनी यावेळी ऑस्कर पुरस्कार प्राप्त माहितीपट `द एलिफंट व्हिस्परर्स` चे कलाकार बोम्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांची शिकार तसंच प्राण्यांच्या अवयवाची तस्करी रोखण्यासंदर्भात केल्या गेलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
****
येत्या २०३० पर्यंत २० गिगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य आहे. हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, अमेरिका आणि फ्रान्स पाठोपाठ भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाचा अणुऊर्जा उत्पादक देश बनेल, असं अणुऊर्जा आणि अ���तराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रातल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या आढावा बैठकीत बोलत होते. देशाच्या आण्विक स्रोतांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत नऊ टक्के ऊर्जा योगदानाची शक्यता असल्याचं सिंह यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार असमर्थ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या जनतेला मदतीची गरज आहे, बेरोजगारी तसंच महागाई सारखे मोठे प्रश्न जनतेसमोर उभे असून, त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. परंतु आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे तर कोणी दर्शनाला जात आहे, नेमकं प्राधान्य कशाला द्यायचं, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायला पाहिजे, असं पवार म्हणाले. आमची श्रद्धा ही शेतकऱ्यांशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही ठाम भूमिका घेणारच, असं ते म्हणाले. अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा आपला आग्रह नाही, मात्र विरोधकांची तीच मागणी असल्यास आपणही पाठिंबा देऊ असं शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. 
****
राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून, अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर कृषीमंत्री लक्ष ठेवून असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले...
‘‘इथून आमचं सगळं सुरू आहे. तिथे कृषी मंत्री आहेत. ते स्पॉटला जातायत. अधिकारी जातायत. शेतकऱ्यांसाठी काय केलं पूर्वीच्या सरकारनं हे आपल्याला माहितेय. घोषणा त्यांनी केल्या आणि पूर्तता आम्ही केली. कशाला बोलायचं. आणि आम्ही सरकार जे आहे संवेदनशील आहे. शेतकरी, बळीराजा संकटातून बाहेर आला पाहिजे, त्याच्यावरची संकटं दूर झाली पाहिजे ही देखील प्रार्थना आम्ही प्रभू रामचंद्राकडे करतोय.’’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, टीका करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं मत व्यक्त केलं. महात्मा गांधीजी��चं रामराज्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर रामाचं दर्शन घ्यावंच लागेल, असं फडणवीस म्हणाले...
‘‘त्यांचं काम आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभु श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे.’’
दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच आमदारांनी काल अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रीरामाच्या नव्या मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली, तसंच हनुमान गढीचं दर्शन घेतलं. लक्ष्मण किला इथं झालेल्या कार्यक्रमात संतमहंतांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा धनुष्यबाण, गदा तसंच श्रीरामांची प्रतिमा देत सत्कार केला. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या महाराष्ट्र भवनाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. सायंकाळी शरयू नदीच्या आरती सोहळ्यातही मुख्यमंत्री तसंच अन्य मंत्रिगण सहभागी झाले होते.
****
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यापाठोपाठ काल बीड जिल्ह्यातल्या नुकसानीची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीने, राज्यातल्या दोन हजार पेक्षा जास्त गावात नुकसान झाल्याची माहिती, सत्तार यांनी दिली. या नुकसानाबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होत असून, मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधत कृषीमंत्र्यांनी त्यांना मदतीचं आश्वासन देत, दिलासा दिला.
****
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल केली. या पावसामुळे गहू, ज्वारीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात परवा झालेल्या नुकसानाची आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल थेट बांधावर जाऊन पाहणी केली. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. शेतीच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला यावेळी दिल्या.
****
राज्यात अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात जेहूर, तांदुळवाडी, मुंगसापूर, औराळा परिसरात गारपीट झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, उन्हाळी बाजरी, मका, कांदा, सूर्यफूल या पिकांना बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही भागात गारपीटही झाली. कनेरगाव नाका इथं मोठ्या आकाराच्या गारा पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यातही पूर्णा, गंगापूर तालुक्यात पाऊस झाला.
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातही काल पाऊस झाला, तर काही भागात गारपीट झाली.
वाशिम जिल्ह्यातही वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस गावात पावसामुळे मंदीराच्या शेडवर झाड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजन ४० जण अडकल्याची शक्यता आहे. पारस गावातल्या बाबूजी महाराज संस्थानात काल सायंकाळी आरती सुरु असताना ही घटना घडली. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु होतं.
****
कांद्याला सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ई पीक पाहणीची अट तत्काळ रद्द करून सरसकट कांदा अनुदान देण्याची मागणी, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या मागणीचं पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काल नाशिक इथं सादर केलं. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल तसंच त्यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने, ई पीक पाहणी नोंद होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट कांदा अनुदान देण्याची विनंती संघटनेनं केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
ओबीसी समाज बांधवांमध्ये काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल, तर माफी मागून प्रकरण संपवलं पाहिजे, असं माजी आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं  बोलत होते. काँग्रेस नेते राहुल यांनी 'मोदी' आडनावावरून केलेल्या विधानासंद���्भात ते बोलत होते. यापूर्वी राहुल गांधी यांना 'चौकीदार चोर है' प्रकरणी तसंच राफेल प्रकरणी बिनशर्त माफी मागावी लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकशाही पक्ष असल्याचा अभिमान बाळगणारा काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने केलेल्या सूचनेवर नोटीस बजावतो, हा मोठा विनोद असल्याची टीका देशमुख यांनी केली.
****
परदेशातून कापसाच्या पंधरा लाख गाठी आयात केल्यानंच राज्यासह देशांतर्गत कापसाचे भाव पडले, असं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. निर्यातीला प्रोत्साहन आणि आयातीवर बंधन आणण्याचं धोरण केंद्र सरकारनं आखलेलं नसल्यानं राज्य शासनानं ते तातडीनं आखून कापूस उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी देशमुख यांनी केली.
****
नागपूर नजिक हिंगण्याजवळील जुनापाणी इथं दिव्यांग लहान मुलांच्या पुनर्वसनासाठीच्या विशेष केंद्राचं उद्घाटन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल झालं. हे देशातलं पहिलं सर्वसमावेशक असं दिव्यांग लहान मुलांसाठी काम करणारं केंद्र आहे.
****
राज्यात काँग्रेस पक्षातर्फे आजपासून, जयभारत सत्याग्रह सुरु करण्यात येणार आहे. आज, ठाणे इथून या सत्याग्रहाला प्रारंभ होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. ठाणे इथं आज होत असलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं अनेक ठरावांसह नवी कार्यकरिणीही जाहीर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण अंतिम टप्प्यात पोहोचलं असून, पुढच्या दोन आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जालना औद्योगिक वसाहतीमधल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंतच विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. सिकंदराबाद इथले रेल्वेचे सुरक्षा आयुक्त पी.डी. मिश्रा, विद्युत अभियंता सीएच.एस.रेड्डी यांच्या विशेष पथकानं विद्युत इंजिन चालवून या विद्युतीकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. दरम्यान जालन्यासाठी मंजूर झालेल्या पीटलाईनचं कामही प्रगतीपथावर असून, जालना रेल्वेस्थानकाजवळील भुयारी रेल्वे पुलाचं कामही अंतिम टप्प्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विशेष उपक्रम घेण्यात येणार आहेत. उद्या ११ एप्रिलपासून ते १८ एप्रिल दरम्यान विद्यापीठातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्रातर्फे, या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विचारवंतांची व्याख्यानं, कवी संमेलन, परिसंवाद, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा, १८ तास अभ्यास तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा यात समावेश आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, काल अहमदाबाद इथं झालेल्या
सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सला तीन गडी राखून पराभूत केलं. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार बाद २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी गमावत २०७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत २९ धावा आवश्यक असताना रिंकू सिंगने पाच चेंडूत पाच षटकार झळकावत विजय खेचून आणला. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खान याने सतराव्या षटकातल्या पहिल्या तीन चेंडूवर आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करत, या हंगामातली पहिली हॅटट्रिक नोंदवली.
हैदराबाद इथं झालेल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १४४ धावांचं लक्ष्य, हैदराबादच्या संघाने सतराव्या षटकात केवळ दोन गडी गमावत पूर्ण केलं.
****
भारताचा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावतनं फ्रान्समधल्या प्रतिष्ठेच्या ऑरलिन्स मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रियांशूनं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सनवर मात केली. रंगतदार झालेल्या अंतिम लढतीत प्रियांशूने २१-१५, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवला.
****
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या २२३ पत्रकारांचा मोफत विमा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने देशभरातल्या पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षण तसंच आरोग्य सेवासंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes