महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की भारतातील महागाई संपूर्ण जगाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. महागाईचा दर ७ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या…
View On WordPress
0 notes
"मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी..."; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91
“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91
“अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीसंबंधित ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराचा…
View On WordPress
0 notes
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
0५ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा- नीट आज होणार आहे. देशभरासह देशाबाहेरील अशा ५७१ केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी सव्वा पाच यादरम्यान ही परीक्षा होईल. सुमारे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या प्रवेशपत्रावर स्वत:च्या छायाचित्रासह स्वाक्षरी केलेली असणं आवश्यक आहे.
****
केंद्र शासनानं कांदा निर्यातबंदी उठवल्यानं, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत, त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. निर्यातबंदी उठवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानं हा निर्णय घ्यावा लागल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. विरोधकांनी या प्रकरणी राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा इथं जादुटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेसह दोन जणांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना एटापल्ली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आरोपींना काल पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही दुर्घटना १ मे रोजी घडली होती. दरम्यान, यात मारहाण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी काल गडचिरोलीच्या अपर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
****
विकसित भारतासाठी उच्चशिक्षण महत्वाचं असल्यानं केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरणाला प्राधान्य दिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केलं आहे. पुणे इथं काल डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वर्ष २०१४ नंतर केंद्र सरकारनं उच्चशिक्षणाच्या पायाभरणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, तसंच तंत्रज्ञान, वैद्यकीय तसंच व्यवसायाभिमुख उच्चशिक्षण संस्था उभारण्यात मोलाचं योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या.
****
राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान ४३ पूर्णांक ८ अंश सेल्सियस हे मालेगाव इथं नोंदवण्यात आलं. कोकणात आज आणि उद्या हवामान उष्ण आणि दमट असेल, असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, आज रात्री साडे अकरापर्यंत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
वीज दरवाढीवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य, म्हणाल्या “सरकारने स्थानापन्न होताच…”
वीज दरवाढीवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य, म्हणाल्या “सरकारने स्थानापन्न होताच…”
वीज दरवाढीवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य, म्हणाल्या “सरकारने स्थानापन्न होताच…”
राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांनी संयुक्तपणे सरकार स्थापन केले आहे.
एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी संयुक्तपणे राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच…
View On WordPress
0 notes
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई…
View On WordPress
0 notes
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई…
View On WordPress
0 notes
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई…
View On WordPress
0 notes
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई…
View On WordPress
0 notes
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..
देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई…
View On WordPress
0 notes