विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?
विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?
विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?
ड्रॅगन फोर्स मलेशिया (Dragon Force Malaysia) या हॅकर्स ग्रुपने जगभरातील हॅकर्सला भारत सरकारच्या मालकीच्या माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्याचं आवाहन केलं आहे. १० जून रोजी हॅकर्सच्या ग्रुपने ट्विटरवरुन भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याच्या मोहिमेला…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
' कसं जगायचं ? ' वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या
देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी…
View On WordPress
0 notes
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार…
View On WordPress
0 notes
सोनोली-भोम्बोडी गावाला अतिवृष्टीचा फटका : सहा म्हशींच्या मृत्यूसह 3.55 लाखांचे नुकसान, मदतीसाठी नावेने पोहचले जिप सदस्य किरण पारधी
सोनोली-भोम्बोडी गावाला अतिवृष्टीचा फटका : सहा म्हशींच्या मृत्यूसह 3.55 लाखांचे नुकसान, मदतीसाठी नावेने पोहचले जिप सदस्य किरण पारधी
तिरोडा : बुधवारी, 10 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका सर्वसामान्य नगरिकांसह शेतकर्यांना बसला. यात कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील नदी-नाल्याकाठच्या गावांना तर पाण्याने वेढून टाकले होते. अंगणवाडी, शाळा, गावातील चौकांना तलावाचे स्वरूप आले होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. बाहेर पडावे तरी कसे? असा प्रश्न गावकर्यांना पडला होता. अशात जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी आपल्या सहकार्यांसह…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत.
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत.
तर वांद्रे कुर्ला संकुलात विरोधकांच्या इंडिया आघाडीची देखील आज सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सभेला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्राचारार्थ निघालेल्या दुचाकी रॅलीत सहभाग घएतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं, आणि संध्याकाळी नाशिक इथं सभा होणार आहे.
तर महाविकास आघाडीतर्फे खासदार अमोल कोल्हे यांची धुळ्यात, आणि आदित्य ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे.
****
भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली आणि त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत औपचारिक स्वागत केलं. त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतली असं सांगून, भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावं, असं आवाहन डॉ किथ राऊली यांनी यावेळी केलं. त्रिनिदाद इथं क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
लातूर इथल्या शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथं येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, यासाठी विविध पथकं गठीत करण्यात आली आहेत. प्��त्येक पथकातल्या अधिकारी, कर्मचार्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध असून, कृषी विभागानं यंदा ४४ लाख ५६ हजार टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९ लाख १९ हजार टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या शिवणी, शिवणखेड गावाच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रशासनानं वन विभागाच्या मदतीने वन कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे या गावातल्या तसंच परिसरातल्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केलं आहे.
****
कझाकिस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या एलोर्डा चषक मुष्टीयुद्धा स्पर्धेत महिलांच्या ५२ किलो वजनी गटात विद्यमान विश्वविजेत्या निखत झरीननं कझाकिस्तानच्या खेळाडुवर पाच - शून्य असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ४८ किलो वजनी गटात मीनाक्षीनं, ५० किलो वजनी गटात अनामिकानं, तर ६० किलो वजनी गटात मनीषा यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्या सहा सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघानं नेतृत्व अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि शरथ कमल करणार आहेत. भारतीय टेबल टेनिस महासंघानं काल या संघाची घोषणा केली.
****
0 notes
Supreme Court से कपिल सिब्बल को लगा फटका, भागे-भागे पहुंचे कोर्ट | Tejas...
0 notes
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स १४५० अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फटका
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील व��ढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्स १४५० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही १५,८०० अंकाची घसरण दिसून…
View On WordPress
0 notes
नाशिक महापालिकेने केला १२ दिवसात १३ कोटी कर वसूल
नाशिक (प्रतिनीधी): तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मुल्य मोठ्या प्रमाणावर वाढविले होते. त्यामुळे हे कर योग्य मुल्य रद्द करण्यात यावे, अशी मागणी शासन दरबारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार मागील महिन्यात कर योग्य मुल्याचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे ऐन मार्चअखेर मनपाला घरपट्टी वसुलीत फटका बसला. परंतु,…
View On WordPress
0 notes
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, व��द्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
लाइन लॉस, बिजली चोरी से दो हजार करोड़ का फटका, लगाम लगाने खर्च होंगे 28 सौ करोड़
रायपुर . अपने प्रदेश में लाइन लॉस पूरी तरह से बेलगाम है। राज्य के कई जिलों में 50 फीसदी से ज्यादा लाइन लॉस होता है। चाहकर भी इसको रोकने में कामयाबी नहीं मिल रही है। छत्तीसगढ़ राज्य पावर कंपनी को हर साल लाइन लॉस और बिजली चोरी से करीब दो हजार करोड़ का झटका लगता है। यह झटका बिजली चोरी से ज्यादा लगता है। लाइन लॉस को कम करने और बिजली चोरी को रोकने की कवायद में पावर कंपनी ने 29 सौ करोड़ की योजना बनाई…
View On WordPress
0 notes
Bhusawal Breaking News : एसटी महामंडळाची ऐन दिवाळीच्या वेळी १० टक्के भाडेवाढ जाहीर !
एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्याना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.
एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या…
View On WordPress
0 notes