Tumgik
#जन्मशताब्दी
संगीत ग्रंथ शंकर जी -- हिंदी फिल्म संगीत का ध्रुव तारा
संगीत ग्रंथ शंकर जी — हिंदी फिल्म संगीत का ध्रुव तारा
शंकर जी की 100 वीं जन्मतिथि पर सादर श्रद्धांजलि हिंदुस्तान के हिंदी फिल्म संगीत जगत में कई आतिशी संगीतकार आये और चले गए,कुछ समय के लिए जगमगाये फिर धुंआ बन अस्तित्वविहीन हो गए।आज समस्त विश्व में हज़ारो गगन चुम्बी इमारते बन रही है इसके बावजूद भी विश्व में मात्र 7 स्थानों को ही दुनिया का आश्चर्य माना जाता है?इसका मुलभुत कारण उनकी अपनी विशिष्ठता है। उत्तम सृजनकर्ता सदियों में उत्पन्न होते है?हिंदी…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
aryasamaj0 · 4 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
political-chat-01 · 3 months
Text
Tumblr media
दीनदलितांचे कैवारी, बिहारचे माजी मुख्यमंत्री, जननायक स्व. कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला!
मोदी सरकारमुळे, भारतमातेच्या खऱ्या सुपुत्रांचा सन्मान होतोय! राजकीय मतभेद बाजूला ठेवून, नवा राजकीय संस्कार आणि समरसतेचा विचार दिल्याबद्दल नरेंद्र मोदी जी यांचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन!
भारतरत्न स्व. कर्पुरी ठाकूर यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ होत आहे, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो.
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतानं सर्व प्रकारच्या संकटात खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीचा उत्तमपणे सामना केला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाम मधील गुवाहाटी इथं यासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गेल्या दहावर्षात देशातली परिस्थिती बदलली असून देशातली वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानानांच्या हस्ते यावेळी ११ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकासकामांचं उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळं या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताच्या चार गडी बाद १८० धावा झाल्या आहेत. आजच्या खेळात रोहीत शर्मानं १३, यशस्वी जैस्वाल १७, श्रेयस अय्यर २९ तर रजत पाटीदारनं ९ धावा केल्या. शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा शुभमन गिल ८८ आणि अक्षर पटेल २४ धावांवरुन पुढे खेळत आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन २ तर रेहान अहमदनं आणि टॉम हार्टलीनं भारताचा प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात भारतानं ३२३ धावांची आघाडी घेतली आहे.   
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय पॅराऑलिंपिक समिती बरखास्त केली आहे. निर्धारीत वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल तसंच मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला आहे. पॅराऑलिंपिक समितीची यापूर्वीची निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. येत्या २८ तारखेला नवीन समितीच्या स्थापनेसाठी निवडणूक घेण्यात येईल असंही क्रीडा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. संमेलनाच्या काल दुसऱ्या दिवशी इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही अशी खंत, मराठी साहित्यात विनोदाचे गांभिर्याने चिंतन होणं आवश्यक आहे या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांचं पार्थिव आज सकाळी बळीरामपूर इथं आणण्यात आलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळ गावी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांना ३१ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं होतं.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रव्यापी गाव चलो अभियानाचं उद्‍घाटन पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल हिमाचल प्रदेशमध्ये केलं. या अभियानात ७ लाख गावांना भेटी देण्यात येणार असून, अभियानात पक्षाचे ३० लाख कार्यकर्ते सहभाग नोंदविणार आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात या अभियानाची सुरुवात जयभवानीनगर इंथून आज सकाळी करण्यात आली.
****
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषद शाळेच्या डीपीवर वीज दुरुस्तीचे काम करत असतांना अचानक विजेचा धक्का लागून खांबावरुन खाली पडल्यानं महावितरण कर्मचाऱ्याचा जागीचं मृत्यू झाला. आज सकाळी अकरा वाजेदरम्यान ही घटना घडली. जितेंद्र गज्जलवार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
****
संत नामदेव यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित्त नांदेडमध्ये आज राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. या संमेलनात नानक साई संस्थेच्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत.
****
नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या पिवळ्या चिमण्यांची शिकार करुन विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना भंडारा जिल्ह्यात पवनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८४ मृत चिमण्या जप्त करण्यात आल्या आहेत.
****
आज जागतिक कर्करोग दिवस. कर्करोगाबद्दल माहिती आणि जगजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना या जीवघेण्या आजारापासून वाचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. २०२२ मध्ये या रोगामुळं जगात नऊ कोटी ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू असल्यामुळं श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या ७ विमानांचं उड्डाणं आज रद्द करण्यात आलं. तसंच इतर विमानेही उड्डाणाच्या प्रतिक्षेत उभी आहेत. संपूर्ण श्रीनगर शहराला बर्फवृष्टीनं पांढरी शुभ्र चांदर पांघरली असल्याचं यासंबंधीत वृत्तात म्हटलं आहे. तसंच रस्त्यांवरून होणारी वाहतुकही एकाच मार्गानं सुरू आहे. त्यामुळं वाहनचालकांना गाडी सुरक्षीपणे चालविण्याच्या सुचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
n7india · 8 months
Text
Bihar Politics: बिहार BJP कैलाशपति मिश्र की जन्मशताब्दी वर्षगांठ के जरिए कई निशाना साधेगी !
Patna: बिहार भारतीय जनता पार्टी (BJP) ने पार्टी के संस्थापक सदस्य कैलाशपति मिश्र की 100 जयंती को जन्मशताब्दी वर्षगांठ के रूप में मनाने का फैसला लिया है। कहा जा रहा है कि इस फैसले के जरिए भाजपा जहां पुराने नेताओं को सम्मान देकर इकट्ठा करेगी बल्कि बक्सर, कैमूर, रोहतास जैसे क्षेत्रों में अपनी पकड़ मजबूत करेगी। पिछले विधानसभा चुनाव में बक्सर, कैमूर, रोहतास जैसे क्षेत्रों में भाजपा को आशातीत सफलता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी,…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. या सल्लागार समितीमध्ये डॉ.प्रकाश खांडगे, शाहीर अंबादास तावरे, केदार शिंदे, भरत जाधव, प्रशांत दामले, नंदेश उमप, शाहीर देवानंद माळी, अंकुश चौधरी, कैलास महापदी, चारुशीला साबळे- वाच्छानी,…
View On WordPress
0 notes
prakhar-pravakta · 1 year
Text
भारतीय सिन्धु सभा एवं सिन्धी समाज की विशाल बैठक संपन्न
सतना । अमर शहीद हेमू कालानी जन्मशताब्दी वर्ष का भव्य समापन 31 मार्च 2023 को भोपाल में होगा, उक्त आशय की जानकारी देते हुए महामंत्री अशोक चांदवानी ने बताया की कार्यक्रम का शुभारंभ भगवान श्री झूलेलाल सांई एवं अमर शहीद हेमू कालानी की प्रतिमा के समक्ष माल्यार्पण कर दीप प्रज्वलित करते हुए किया गया तत्पश्चात मंचासीन अतिथियों का संस्था पदाधिकारियों द्वारा माल्यार्पण से सम्मान किया गया। स्वागत उद्बोधन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khabronmebikaner · 2 years
Text
पूर्व उपराष्ट्रपति भैरोंसिंह शेखावत जन्म-शताब्दी समारोह : बीकानेर में 23 अक्तूबर को होगा आयोजन
पूर्व उपराष्ट्रपति भैरोंसिंह शेखावत जन्म-शताब्दी समारोह : बीकानेर में 23 अक्तूबर को होगा आयोजन
पूर्व उपराष्ट्रपति भैरोंसिंह शेखावत जन्म-शताब्दी समारोह : बीकानेर में 23 अक्तूबर को होगा आयोजन बीकानेर 16 अक्टूबर देश के महामहिम – उपराष्ट्रपति पद को सुशोभित कर चुके तथा राजस्थान के तीन बार मुख्यमंत्री रहे लोकनायक भैरोंसिंह जी शेखावत की 99 वीं जयंती ( 23 अक्तूबर 2022 , रविवार) को दोपहर 12.15 बजे रवींद्र रंगमंच, बीकानेर में मनाई जाएगी । जन्मशताब्दी वर्ष समारोह समिति के संयोजक भा ज पा. नेता…
View On WordPress
0 notes
jansamparknews · 2 years
Text
शांता शेळके स्मृती पुरस्कार' गुरू ठाकूर यांना जाहीर
शांता शेळके स्मृती पुरस्कार’ गुरू ठाकूर यांना जाहीर
जनसंपर्क न्यूज – पुणे – मराठी गीतकार, पटकथा – संवादलेखक, नाटककार, चित्रपट-अभिनेता असे बहुगुणी व्यक्तिमत्त्व असलेले गुरू ठाकूर यांना यंदाचा शांता शेळके स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती मा.आमदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी दिली. त्या म्हणाल्या की साहित्य शारदा ‘शांताबाई शेळके’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता “आठवणीतील शांताबाई” या सांस्कृतिक कार्यक्रमाने करत आहोत. ज्येष्ठ कवी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
चिपी विमानतळाला 'बॅरिस्टर नाथ पै' यांचे नाव देण्याबाबत सरकारकडे मागणी करणार !
चिपी विमानतळाला ‘बॅरिस्टर नाथ पै’ यांचे नाव देण्याबाबत सरकारकडे मागणी करणार !
जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग आयोजित बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री, जेष्ठ पत्रकार, राज्यसभा सदस्य कुमार केतकर, प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
सौ साल पहले हमें तुमपे नाज़ था … आज भी है और कल भी रहेगा !!!
शंकर जी (जयकिशन जी) को उनके जन्मशताब्दी वर्ष पर इन शब्द सुमनों द्वारा विनम्र अभिवादन ! ‘दो भटकते राही – ‘शंकर – जयकिशन’, बंबई मेंआ मिले मंज़िल पर – चंद्रवदन भट ऑफीस, मायानगरी बंबई,दो दिलों की कश्ती आ लगी साहिल पर – ‘पृथ्वी थिएटर्स’,मुस्कुराते जागे एक संग दो मुक़द्दर’ – राज साहब की फ़िल्म ‘बरसात’ में स्वतंत्र संगीत निर्देशन का मौका … फिर … ‘२१ अप्रेल १९४९’ को बंबई के सिनेमा घरों की ओर जानेवाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aryasamaj0 · 4 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तुषार गांधी म्हणाले, ‘बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर…’
तुषार गांधी म्हणाले, ‘बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, त���…’
तुषार गांधी म्हणाले, ‘बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर…’ मुंबई – बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते.  असं म्हणत तुषार गांधी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे. सांगली मध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील ‘प्रति सरकारचे योगदान’ या विषयावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्ह��ून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आह���.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक  विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव कथन केले.
बाईट - कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे, जि.परभणी
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सांगली : सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते - तुषार गांधी | Gandhiji would have died every day seeing the present situation Tushar Gandhi amy 95
सांगली : सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते – तुषार गांधी | Gandhiji would have died every day seeing the present situation Tushar Gandhi amy 95
सांगली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपण इतिहास गिरवणार की नवीन इतिहास घडवणार ? मला वाटते महात्मा गांधीजींना मारले ते बरे झाले, नाही तर सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते अशी व्यथा गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली.ते सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी आ. अरुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes