Tumgik
#आलं
Text
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण
रोनाल्डोला प्रशिक्षकांनी महत्वाच्या सामन्यात सुरुवातीला का खेळवलं नाही, समोर आलं हे खरं कारण Cristiano Ronaldo : रोनाल्डोला महत्वाच्या सामन्यात सुरुवातीपासून का खेळवण्यात आले नाही याची जोरदार चर्चा सुरु होती. पण रोनाल्डोला का खेळले नाही, याचे कारण आता समोर आले आहे. कारण गोल झाल्यावर पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी दुसऱ्या सत्रात त्याला मैदानात पाठवले होते. रोनाल्डा यो सामन्यात सुरुवातीला का खेळला…
View On WordPress
0 notes
vinodtawde · 1 year
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
कोकणच्या वैभववाडीचे वीरपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील प्रेक्षगाराला त्यांचे नाव देऊन श्रद्धांजली देण्यात आले आहे. या प्रेक्षागाराचे उद्घाटन त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आलं. शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे!
2 notes · View notes
nandedlive · 1 year
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी-मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे गौरवोद्‌गार
उद्याच्या मतमोजणीसाठी राज्यभरात नियुक्त साडे चौदा हजारावर कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज
देशभरातल्या महामार्गांवरच्या पथकराच्या दरात ५ टक्के वाढ
आणि
दुष्काळ निवारणासाठी तातडीने पावलं उचलावीत-शरद पवार यांची मागणी
****
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत फेरमतदानाच्या सर्वात कमी घटना घडल्याचं सांगत, एकंदर निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं. निवडणूक काळात रोकड, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि मद्यासह १० हजार कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. २३ देशांच्या अभ्यासकांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची पाहणी करून माहिती घेतल्याचं, आयोगाकडून सांगण्यात आलं. दरम्यान, मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर results.eci.gov.in वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध असतील अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून त्यासाठी ६८ कर्मचारी नियुक्त आहेत, तर मतदान यंत्रांतली मतमोजणी ८६ टेबलवर सुमारे साडे सहाशे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सरासरी २७ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय संकेत रंग देण्यात आले आहेत.
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती अॅटो कम्पोनन्टस इथं मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे तेराशे कर्मचारी असून, सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण दहा टेबल असतील. निवडणूक निरीक्षक शैलबाला मार्टीन आणि मतमोजणी निरीक्षक प्रदीप अहलावत यांनी आज या मतमोजणी केंद्राला भेट देऊन नियोजनाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.
बीड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. या लोकसभा मतदार संघात ४१ उमेदवार असल्याने मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. सुरुवातीला सहा हजार टपाली मतं मोजली जाणार असून, त्यानंतर सहा विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. या दरम्यान, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसाठीची बैठक व्यवस्था खंडेश्वरी मैदानावर करण्यात आली आहे.
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तसंच राज्य राखीव दलाचे पोलिस आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी यांनी पाहणी करून आढावा घेतला.
हिंगोली इथं लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. ८४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यांत होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल. मतदान यंत्रावरील मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय सहा मतमोजणी कक्षात प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असून, प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्जर्व्हर उपस्थित राहणार आहेत. जवळपास २ हजार अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कामात नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धाराशिव इथल्या तुळजापूर रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये होणार आहे. ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून, या प्रक्रियेसाठी जवळपास पंधराशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या तीन मतदारसंघांसाठी राजिंदरसिंग तारा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये विलेपार्ले, चांदिवली, अणि कुर्ला या तीन मतदार संघांचा समावेश आहे.
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन उद्या निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येणार आहेत. तसंच निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा ‘निवाडा जनतेचा’ हा कार्यक्रम सकाळी ९ वाजल्यापासून सादर होणार आहे.
****
काँग्रेस नेते जयराम रमेश यांना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात तथ्यात्मक माहिती सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. शहा यांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून काही सूचना केल्याचा आरोप रमेश यांनी केला होता. यासंदर्भात आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तथ्यात्मक माहिती सादर करण्याची सूचना आयोगाने रमेश यांना केली आहे. रमेश यांच्या या आरोपासंदर्भात देशभरातल्या एकाही जिल्हाधिकाऱ्याने आयोगाकडे काहीही तक्रार केलेली नसल्याचंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या महामार्गांवरच्या पथकराच्या दरात ५ टक्के वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. देशातल्या महामार्गांच्या जाळ्यावर एकूण ९०० पथकर नाके आहेत.
****
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह गोपीनाथ गडाव�� मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. विभागात इतरत्रही गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली.
****
दुष्काळ आणि पाणी तसंच चारा टंचाई या समस्या निवारणासाठी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. या मागणीचं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलं आहे. या समस्यांकडे लक्ष वेधूनही जर राज्य सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेऊन कार्यवाही केली नाही तर जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेऊ असा इशाराही पवार यांनी पत्राद्वारे दिला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी उद्या चार जूनपासून मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलजबाजवणी आणि इतर मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या उपोषणास परवानगी देऊ नये, असं निवेदन आंतरवाली ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. या उपोषणामुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या उपोषणास परवानगी देऊ नये, असं निवेदनात नमूद आहे.
****
राज्यातील निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासंदर्भात दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या संदेशांबाबत सावध राहण्याचं आवाहन लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान आणि लेखा कार्यालय तसंच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसंच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवलंही जात नाही, असं या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
0 notes
punerichalval · 24 days
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
मानवी शरीर ही एक कलाकृती आहे.
काल मला अनपेक्षित, कामाचा बोजा खांद्यावरून खाली उतरावा लागला होता.त्यात मेहनत होती, कल्पकता होती आणि जबाबदारी ही होती.थकून भागून घरी आल्यावरप्रथम जर कां काय मनात आलं असेल तर ते थंड-गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी शॉवर घेणं.घामाने भिजलेले कपडे पटकन उतरून मी आंघोळीच्या खोलीत धावत गेलो.तुमच्यापैकी किमान एकाने हे वाचवं असं माझ्या मनात येऊन, शॉवर घेत असताना जे विचार माझ्या मनात आले ते मी माझ्या वहित…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 1 month
Text
अभिनेता आयुष संजीवचं सगळ्यांना थिरकायला लावणारं धडाकेबाज गाणं प्रदर्शित : 'हळद लागणार भावाला'
आपल्या नैसर्गिक अभिनयाने फार कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या चॉकलेट हिरो आयुष संजीवचं नवं कोरं गाणं हळद लागणार भावाला नुकतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं सप्तसूर म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं असून हे गाणं नागेश मोर्वेकर आणि हृषी बी यांनी गायलं आहे. हृषी बी यांचे संगीत आहे आणि कृतिक मजिरे यांनी दिग्दर्शन केले आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
आत्म्याचा आवाज
Tumblr media
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
Tumblr media
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
Tumblr media
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार कर��े हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिक���णीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note · View note
69yard · 2 months
Text
खरवस खाण्याचे फायदे
खरवस खरवस खाण्याचे अनेक फायदे आहेत. खरवस म्हणजे आलं, भोजन, फळे, आणि दुध यांच्या प्रकारांतील खाण्यांच्या संयोजनातून तयार केलेले पदार्थ. यात साधारणतः अन्न, दल, चवीला सुगंध आणि मधूरता याचे प्रयोग होते. खरवस खाण्याचे फायदे निम्नलिखित आहेत: पोषणशाली: खरवस मेहनती आहे आणि पोषणशाली असते. त्यात मुख्यत्वेना प्रोटीन, कॅल्शियम, आणि विटामिन यांची संपूर्णता असते. ऊर्जा प्रदान करणे: खरवस अचूकपणे ऊर्जा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vidyamsdiary7 · 2 months
Text
पनीर लबाबदार 
तेल जिरा , तेज पत्ता , १ लवंग ,१ हिरवी वेलची , दालचिनी , आलं , 2 लसूण , शिमला मिरची,
3 टोमॅटो 3 कांदे लाल मिरची पावडर १/२ चमचा , गरम मसाला १/२ चमचा , मटार , पनीर,पाणी , मीठ १/२ चमचा कोथिंबीर .
पनीर लबाबदार
0 notes
Text
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पाठवलेलं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख एवढी आधीची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. छत्रपती शिवरायांबद्दल (Chatrapati Shivaji Maharaj) मी भाषणात जो उल्लेख केला, त्यातला…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
Video: पंढरपूरला निघाले, वाटेत जेवणासाठी थांबले, दोस्तच निघाला दुश्मन; इंदापुरात तरुणाची हत्या
पुणे : इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये काल शनिवारी रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तो एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून आला होता. या घटनेत सोबत जेवायला बसलेल्या साथीदारानेच घात केल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 3 months
Link
https://marmikmaharashtra.com/on-international-womens-day-the-marathi-movie-raja-yee-ga-will-be-announced-with-ruchira-jadhav-playing-the-lead-role/
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची पंतप्रधानांची सूचना 
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला तर सिक्किम विधानसभा निवडणुकीत सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला स्पष्ट बहुमत
हंगामी जामिनाची मुदत संपल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयासमोर हजर
नांदेड इथं सापडलेली ४३७ काडतुसं निकामी-तपासणीअंती पोलिसांचा खुलासा
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ-अमेरिका आणि वेस्ट इंडीजची विजयी सलामी
आणि
तैवान ॲथेलॅटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकेश चौधरीला सुवर्णपदक
****
देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची सूचना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच अशा घटनांच्या निवारणासाठी पुरेसा सराव नियमितपणे करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राजस्थान, गुजरात तसंच मध्यप्रदेशात यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.
****
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या ६० जागांपैकी दहा जागा भाजपनं बिनविरोध जिंकल्या होत्या, त्यासह एकूण ४६ जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने पाच जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं दोन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसनं एक जागा जिंकली असून, तीन अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
सिक्किम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. सिक्किम विधानसभेच्या ३२ पैकी ३१ जागांवर सिक्किम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळवला, तर सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याचा अभिमान वाटतो, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १० पूर्णांक ६ टक्के मतं मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. राज्यातल्या ४८ मतदार संघात उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. या सर्व मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून कळवलं आहे. राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यात अद्याप उष्णतेची लाट कायम असून, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत, असं वडेट्टीवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. चार जूनला पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, उन्हाचा वाढता कडाका पाहता, नागरिकांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. निकालाची फेरीनिहाय माहिती नागरिकांना घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचं आवाहन, मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमण्णा यांनी केलं आहे. काल बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी सोमण्णा बोलत होते. मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींचं समाधान होईपर्यंत पुढे जाऊ नये, यासह महत्त्वाच्या अनेक सूचना त्यांनी केल्या.
दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घड्याळ वापरण्यास बंदी असणार असल्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
****
लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असेल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, याठिकाणी मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्यात येईल, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक नेमलेले सागर चक्रबर्ती यांनी काल मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातल्या व्यवस्थेची माहिती घेऊन, जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात काल सकाळ नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला पुन्हा सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यानं १५ मार्चपासून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. राहिलेली कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल त्यांच्या हंगामी जामिनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना पाच जून पर्यंत न्यायालयीन को���डी सुनावली आहे. त्याआधी केजरीवाल यांनी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला.
****
पुण्यातल्या कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई -वडील शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना न्यायालयानं पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी शिवानी अगरवाल यांना, तर पोलीस कामात अडथळा आणला म्हणून विशाल अगरवाल याला अटक केली आहे, असं पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरानजिक वाडी बुद्रुक गावात काल एका नाल्याजवळ बंदुकीच्या तब्बल ४३७ गोळ्या सापडल्या. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलानं पोलिसांना याबाबत माहिती देताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मुख्यालयातल्या शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीने ही काडतुसं तपासण्यात आली. ही काडतुसं ४६ वर्षांपूर्वी १९७८ मधे तयार झालेली असून, ती सर्व निकामी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. अमेरिकेतल्या डलास इथं काल झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. काल अन्य एका सामन्यात वेस्ट इंडिजनं पापुआ न्यू गिनी संघाचा पाच गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत नामिबिया आणि ओमान संघात सध्या सामना सुरु आहे.
दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
नार्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या पाचव्या सत्रात भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद यानं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकाच्या फॅबियानो कारुआना ला हरवत, जगातल्या दहा बुद्धिबळ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद सध्या साडे आठ अंक मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.
****
तैवान ॲथलॅटिक्स खुल्या स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीनं सुवर्णपदक तर सोमनाथ चौहाननं रौप्य पदक पटकावलं. अंकेशनं एक मिनिट ५० पूर्णांक ६३ सेकंदात तर सोमनाथला १ मिनिट ५० पूर्णांक ८८ सेकंदात आठशे मीटरचं अंतर पूर्ण केलं.
****
भारताचा मुष्टीयोद्धा अमित पंघाल याचा पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश निश्चित झाला आहे. अमितनं बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या ५१ किलो वजनी गटात, चीनच्या लियू चुआंग याच्यावर पाच - शून्य अशी मात केली.
****
नांदेड शहर आणि परिसरात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी पाच जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ��ेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, तसंच औसा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
**
नैऋत्य मोसमी पावसाने काल आणखी काही भाग व्यापला असून, येत्या दोन तीन दिवसात अरबी समुद्राच्या पुढच्या भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं, हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, येत्या पाच जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Video
youtube
रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचा राज्य आलं..
0 notes
shrikrishna-jug · 3 months
Text
नम्रता आणि महानता
काल मी आणि श्री. समर्थ दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत फिरत होतो.सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यात दोन तीन फेऱ्या झाल्या.सहाजीक काहीतरी विषय सुचून उरलेला वेळ फेऱ्या मारत रहावं की बाकावर बसून प्रो. देसायांची वाट पहावी असा मनात विचार येतो तोपर्यंत लक्षात आलं की भाऊसाहेब आज कामासाठी शहरात जाणार होते त्यामुळे त्यांची वाट पाहत बसणं अर्थ नाही म्हणून चालून आणखी व्यायाम करावा ह्यावर दोघांच एकमत…
View On WordPress
0 notes