Tumgik
#आपचे
Text
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती? अहमदाबादः गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघाचे निकाल काही वेळातच हाती येतील. तत्पुर्वी एका मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. यंदाच्या विधानसभेत आम आदमी पार्टीचीच सत्ता येईल असा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या उमेदवारांकडे… आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले तर गुजरातमध्ये इसुदान गढवी हे मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया सुरळीत पूर्ण
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जालन्यात सुमारे ५९ टक्के, बीड ५८ टक्के तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ५४ टक्के मतदान
केज विधानसभा मतदार संघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
आणि
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई अभ्यासक्रमाचा बारावीचा निकाल जाहीर
****
लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांसह एक केंद्रशासित प्रदेश असं मिळून ९६ मतदारसंघांत, काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यातल्या ११ मतदारसंघाचा समावेश आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातल्या अकरा मतदार संघात सुमारे साडे बावन्न टक्के मतदान झालं.
जालना लोकसभा मतदार संघात सुमारे ५९ टक्के, बीड इथं सुमारे ५८ टक्के तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरा पर्यावरणस्नेही मतदान केंद्रांसह तीन हजार ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलिल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदान केलं. जालना मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, शिर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील तर नंदुरबार तालुक्यातल्या नटावद इथं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी मतदान केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं सुरमाबाई थोरात या १०७ वर्षाच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. नंदूरबार जिल्ह्यात नवापूर शहरात एका मतदान केंद्रावर इस्माईल बदुडा या ९९ वर्षीय आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपला हा नवीन अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केला.
****
जालना शहरात तृतीयपंथीय मतदारांनीही प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
बीड जिल्ह्यात केज विधानसभा मतदार संघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला. ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी ही भूमिका घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कोरडेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी माहिती, बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पाच आणि गंगापूर इथं दोन मतदान यंत्रं बंद पडली होती. मात्र, प्रशासनातर्फे यावर तातडीनं कार्यवाही करत मतदान यंत्र बदलण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी शांततेत-सुरळीत मतदान झालं.
****
बी�� जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव कनगुटकर यांचं आज सकाळी निधन झालं. आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच, वार्तांकनासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारात वेग आला आहे. यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचारानं आता वेग घेतला आहे.
सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा राज्यात होत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात, तर पालघरमध्ये हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसई इथं सभा घेतली.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची १७ मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचार सभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होणार आहेत.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण 'मुंबई वायव्य' लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी मतदानानंतर २४ तासांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी, १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोग विलंब करत असून, मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये आणि अंतिम आकड्यांमध्ये ५ टक्क्यांहून जास्त फरक असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
****
मतदानाचं प्रमाण वाढावं, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक कार्यकर्तेही प्रयत्न करतांना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर इथले सामाजिक भान जपणारे केशकर्तनकार सुमीत पंडित यांनी मतदान केलेल्या मतदारांसाठी विशेष योजना राबवली. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकार दरवर्षी २३ प्रकारच्या पिकांच्या हमी भावाची घोषणा करतं. त्या धर्तीवर राज्य सरकार श्रीअन्न अर्थात भरड धान्याच्या ४ पिकांचे हमीभाव जाहीर करणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसंच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
****
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेला बसलेले ८७ पूर्णांक ९८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा ६५ शतांश टक्क्यांनी वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ९६ टक्क्यांपेक्षा जास्त तर एक लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. कतरंगट्टा गावाजवळ जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवर विशेष अभियानाचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या दोन तुकड्यांकडून शोध मोहीम सुरु असतांना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे तिघे नक्षलवादी मारले गेले.
****
हवामान विभागानं उद्या १४ मे रोजी छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तर, बीड जिल्ह्याला ४८ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आजही छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला होता. मात्र, आज दिवसभरात या भागात उन्हाची तीव्रता कमी होत वातावरण काही काळ अंशत: ढगाळ राहिलं.
मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागात मात्र आज अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.
****
0 notes
cinenama · 7 months
Text
'काय' आहेत राज्यातील क्रीडा सुविधेवर आपचे प्रश्न ?
आम आदमी पक्षाचे (आप) नेते वाल्मिकी नाईक यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या अभावावर भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात दंग आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाईक म्हणाले, “राज्यातील खेळाडूंमध्ये क्षमता असताना, भाजप सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यात अपयशी ठरले आहे. कोट्यवधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
नायब राज्यपालांच्या विरोधात आपचे सर्व आमदार आज रात्री विधानसभेत राहणार
Tumblr media
नवी दिल्ली : दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने जाहीर केले आहे की, त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार आज रात्री विधानसभेत थांबतील आणि नायब राज्यपालांचा विरोध करतील. याबाबत माहिती देताना आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, आज रात्री सर्व आपचे आमदार सभागृहात राहतील. आम आदमी पक्षाने दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्यावर नोटाबंदीच्या काळात १४०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, संध्याकाळी सर्व आमदार महात्मा गांधी पुतळ्याखाली बसतील आणि रात्रभर विधानसभेत राहून नायब राज्यपालांचा निषेध करतील. सोमवारी दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना १४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पक्षाने आपल्या आरोपात म्हटले आहे की, विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी जुन्या नोटा नव्या नोटांमध्ये बदलून घोटाळा केला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावावर १४०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आपने केला आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अरविंद केजरीवाल आज बहुमत चाचणी घेणार असून ते सर्व आपचे आमदार आपल्यासोबत असल्याचे सिद्ध करणार आहेत
अरविंद केजरीवाल आज बहुमत चाचणी घेणार असून ते सर्व आपचे आमदार आपल्यासोबत असल्याचे सिद्ध करणार आहेत
70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत ‘आप’चे 62 आमदार आहेत. नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (AAP) सर्व आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सिद्ध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव घेतील. अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील शीर्ष 10 नवीनतम अद्यतने येथे आहेत अरविंद केजरीवाल म्हणाले की त्यांच्या पक्षाच्या आमदारांना ओलांडण्याचा मोह होणार नाही…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
गुजरात विधानसभा निवडणूक: गुजरातमध्ये चमत्कार दाखवण्यासाठी आपचे लक्ष महिला आणि तरुणांवर आहे
गुजरात विधानसभा निवडणूक: गुजरातमध्ये चमत्कार दाखवण्यासाठी आपचे लक्ष महिला आणि तरुणांवर आहे
आम आदमी पार्टी 6 महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत आहे, पक्षाचा पहिला भर संघटन मजबूत करण्यावर होता, जो जवळपास पूर्ण झाला आहे, आता निवडणुका जवळ आल्याने पक्षाने लोकप्रतिनिधी आश्वासनांचा धुमाकूळ घातला आहे, विशेषत: लक्ष केंद्रित केले जात आहे. महिला आणि तरुण. गुजरातमध्ये चमत्कार दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाचे लक्ष महिला आणि तरुणांवर आहे गुजरात विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टी 6 महिन्यांपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
आपचे मंत्री बीडच्या दौऱ्यावर; सर्वसामान्यांसाठी इतर सरकार काम करत नसेल तर आप करणार - राजेंद्र पाल
आपचे मंत्री बीडच्या दौऱ्यावर; सर्वसामान्यांसाठी इतर सरकार काम करत नसेल तर आप करणार – राजेंद्र पाल
बीड – पंजाब मध्येआम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले राजेंद्र पाल गौतम हे महिला व बालविकास मंत्री बीड दौऱ्यावर आले असता, आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठे जल्लोषात स्वागत केलं आहे. जे सरकार आरोग्य आणि उत्तम शिक्षक सरकारी खर्चातून देणार नाही. त्या ठिकाणी आम आदमी सरकार काम करणार असल्याच राजेंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
पंजाब विजयाचा नाशिक आप कडून विजयाचा जल्लोष
पंजाब विजयाचा नाशिक आप कडून विजयाचा जल्लोष
नशिक : लागलेल्या पाच राज्याच्या विधानसभेच्या निकालांमध्ये पंजाब मध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी बहुमतात विजय मिळवला आणि अपेक्षेपेक्षा तसेच एक्झिट पोल पेक्षा जास्त संख्येने आपचे आमदार पंजाब मध्ये निवडून आले आणि भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदावर पंजाबच्या जनतेने मोहर लावली याच विजयाचा जल्लोष देशभरात बरोबरच महाराष्ट्रातही बघायला मिळत आहे नाशिकच्या आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
Delhi election campaign warmed akp 94 | ‘शाहीन बाग’वरून कलगीतुरा
Delhi election campaign warmed akp 94 | ‘शाहीन बाग’वरून कलगीतुरा
[ad_1]
दिल्ली निवडणुकीच्या प्रचारातील वातावरण तापले!
नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला ‘शाहीन बाग’ परिसर हा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मुद्दा बनू लागला आहे. शाहीन बागेतील आंदोलकांवरून सोमवारी आप आणि भाजप यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यानंतर या वादात काँग्रेसनेही उडी घेतली.
भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आपचे प्रमुख अरिवद केजरीवाल…
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
नवी दिल्ली: आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी, 16 जाने, 2020 रोजी, नवी दिल्लीतील पाटपरगंज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी. New Delhi: Senior AAP leader and Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia before filing his nomination papers from Patparganj Assembly constituency, in New Delhi, Thursday, Jan. 16, 2020. #tarunbharatnews #aap #manishsisodiya #assemblyconstituency #election (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7YMXMjBNIr/?igshid=11f60yt778ynw
0 notes
bharatlivenewsmedia · 8 months
Text
संजय सिंह यांच्या अटकेवरून आपचे भाजपला चॅलेंज
https://bharatlive.news/?p=158037 संजय सिंह यांच्या अटकेवरून आपचे भाजपला चॅलेंज
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया सुरळीत पूर्ण
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जालन्यात सुमारे ५९ टक्के, बीड ५८ टक्के तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ५४ टक्के मतदान
केज विधानसभा मतदार संघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
आणि
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई अभ्यासक्रमाचा बारावीचा निकाल जाहीर
****
लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांसह एक केंद्रशासित प्रदेश असं मिळून ९६ मतदारसंघांत, काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यातल्या ११ मतदारसंघाचा समावेश आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातल्या अकरा मतदार संघात सुमारे साडे बावन्न टक्के मतदान झालं.
जालना लोकसभा मतदार संघात सुमारे ५९ टक्के, बीड इथं सुमारे ५८ टक्के तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरा पर्यावरणस्नेही मतदान केंद्रांसह तीन हजार ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलिल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदान केलं. जालना मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, शिर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील तर नंदुरबार तालुक्यातल्या नटावद इथं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी मतदान केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं सुरमाबाई थोरात या १०७ वर्षाच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. नंदूरबार जिल्ह्यात नवापूर शहरात एका मतदान केंद्रावर इस्माईल बदुडा या ९९ वर्षीय आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपला हा नवीन अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केला.
****
जालना शहरात तृतीयपंथीय मतदारांनीही प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
बीड जिल्ह्यात केज विधानसभा मतदार संघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला. ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी ही भूमिका घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कोरडेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी माहिती, बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पाच आणि गंगापूर इथं दोन मतदान यंत्रं बंद पडली होती. मात्र, प्रशासनातर्फे यावर तातडीनं कार्यवाही करत मतदान यंत्र बदलण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी शांततेत-सुरळीत मतदान झालं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव कनगुटकर यांचं आज सकाळी निधन झालं. आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच, वार्तांकनासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्��ालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारात वेग आला आहे. यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचारानं आता वेग घेतला आहे.
सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा राज्यात होत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात, तर पालघरमध्ये हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसई इथं सभा घेतली.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची १७ मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचार सभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होणार आहेत.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण 'मुंबई वायव्य' लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी मतदानानंतर २४ तासांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी, १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोग विलंब करत असून, मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये आणि अंतिम आकड्यांमध्ये ५ टक्क्यांहून जास्त फरक असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
****
मतदानाचं प्रमाण वाढावं, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक कार्यकर्तेही प्रयत्न करतांना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर इथले सामाजिक भान जपणारे केशकर्तनकार सुमीत पंडित यांनी मतदान केलेल्या मतदारांसाठी विशेष योजना राबवली. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकार दरवर्षी २३ प्रकारच्या पिकांच्या हमी भावाची घोषणा करतं. त्या धर्तीवर राज्य सरकार श्रीअन्न अर्थात भरड धान्याच्या ४ पिकांचे हमीभाव जाहीर करणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसंच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
****
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेला बसलेले ८७ पूर्णांक ९८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा ६५ शतांश टक्क्यांनी वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ९६ टक्क्यांपेक्षा जास्त तर एक लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. कतरंगट्टा गावाजवळ जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवर विशेष अभियानाचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या दोन तुकड्यांकडून शोध मोहीम सुरु असतांना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे तिघे नक्षलवादी मारले गेले.
****
हवामान विभागानं उद्या १४ मे रोजी छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तर, बीड जिल्ह्याला ४८ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आजही छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला होता. मात्र, आज दिवसभरात या भागात उन्हाची तीव्रता कमी होत वातावरण काही काळ अंशत: ढगाळ राहिलं.
मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागात मात्र आज अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.
****
0 notes
cinenama · 9 months
Text
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर 'आप'ने व्यक्त केली चिंता
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालले असताना भाजप सरकार मात्र विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यात दंग आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला. विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे सरकारला आवाहन केले. शुक्रवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आपचे नेते संदेश तेलेकर देसाई यांनी निदर्शनास आणून दिले की, आपचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना अटक करताना मोठ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मत: मनीष सिसोदियाच्या छाप्यांची वेळ सर्व काही सांगते
मत: मनीष सिसोदियाच्या छाप्यांची वेळ सर्व काही सांगते
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केंद्रीय एजन्सींकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनीष सिसोदिया हे आम आदमी पार्टी किंवा आपचे सामान्य नेते नाहीत. ते अरविंद केजरीवाल यांचे सरकार आणि पक्षात उपमुख्यमंत्री आहेत. 2011 मध्ये सुरू झालेल्या अण्णा चळवळीतील ते एक महत्त्वाचे नेते होते आणि ज्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अरविंद केजरीवाल 16 ऑगस्टला गुजरातमध्ये येणार, प्रत्येक 'हमी'वर राजकीय पारा चढणार
अरविंद केजरीवाल 16 ऑगस्टला गुजरातमध्ये येणार, प्रत्येक ‘हमी’वर राजकीय पारा चढणार
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयानंतर गुजरात काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपचे नेते केजरीवाल सातत्याने भेटी देत ​​आहेत आणि भाजपची 27 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याबाबत बोलत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. (फाइल फोटो) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल सातत्याने दौरे करत आहेत. 16 ऑगस्ट रोजी केजरीवाल पुन्हा गुजरातला पोहोचतील आणि भुजमधील टाउनहॉल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
भोसरी आणि कासारवाडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात
भोसरी आणि कासारवाडी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत आम आदमी पार्टीची प्रचाराला सुरुवात
५ फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भोसरी आणि कासारवाडी येथे आपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपचे राज्य संघटन मंत्री श्री विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२२ साठी प्रभाग रचना जाहीर केल्याबरोबर सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीनेही यामध्ये आघाडी घेत ५ फेब्रुवारी रोजी काळभोर नगर येथील…
Tumblr media
View On WordPress
0 notes