Tumgik
#कर्नाटकचे
Text
सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले,’शाह यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाच्या भेटीने काही फरक पडणार नाही.’
सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले,’शाह यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाच्या भेटीने काही फरक पडणार नाही.’
सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले,’शाह यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाच्या भेटीने काही फरक पडणार नाही.’ बंगलोर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव जिल्ह्यावरून महाराष्ट्र आणि राज्य यांच्यातील सीमावादाच्या नूतनीकरणावर आवाज उठवला आणि म्हटले की, त्यांचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील शिष्टमंडळ केंद्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
एनडीटीव्ही एक्सक्लुझिव्ह: बसवराज बोम्मई म्हणतात की भाजपने त्यांना "मोकळा हात" दिला आहे
एनडीटीव्ही एक्सक्लुझिव्ह: बसवराज बोम्मई म्हणतात की भाजपने त्यांना “मोकळा हात” दिला आहे
बसवराज बोम्मई यांनी बीएस येडियुरप्पा शासनाच्या “दैनंदिन व्यवहारात” हस्तक्षेप करत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. नवी दिल्ली: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारमधील नेतृत्व बदलाबाबतची चर्चा खोडून काढली आणि त्यांना भाजप नेतृत्वाने ‘फ्री हँड’ दिल्याचा पुनरुच्चार केला. एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, त्यांची जागा घेतली जाईल का, असा थेट प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “तिथे…
View On WordPress
0 notes
mangobazaar · 2 months
Text
MangoBazaar च्या चॅनेलवर स्वागत आहे! 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये, आम्ही आंब्याच्या जगात खोलात जाऊन एक महत्वाचा विषय उघड करणार आहोत - मूळ रत्नागिरी-देवगड हापुस (अल्फान्सो) आणि कर्नाटक हापुस यांच्यातील भेद कसा ओळखायचा. 🥭💡 आंब्याचा मौसम पूर्ण बहरात असताना, तुम्ही काय खरेदी करत आहात हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे!
या व्हिडिओमध्ये, आपण पाहू:
- रत्नागिरी-देवगड हापुसची अनोखी वैशिष्ट्ये.
- खरी गोष्ट ओळखण्यासाठी टिप्स आणि युक्त्या.
- कसे काही आंबा व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी ग्राहकांना गृहीत धरून कर्नाटकचे आंबे मूळ रत्नागिरी
-देवगड अल्फान्सो म्हणून विकत आहेत याची अंतर्दृष्टी.
- तुम्ही खरे अल्फान्सो आंबे मिळविण्यासाठी काय करू शकता.
फसवणूकीला बळी पडू नका! उन्हाळ्याच्या खऱ्या चविचा आनंद घेण्याचे रहस्य जाणून घ्या. 🌞🌳 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
www.magobazaar.in
+91-8412037393
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #marathinews #summer #maharashtranews #trending #mangoseason #marathibreakingnews #holi2024 #devgadhapus #ratnagiri #pune
How to recognize Devgad Ratnagiri vs Karnataka Mango? I Buy Online Mangoes In Pune I
Welcome to MangoBazaar Youtube channel! 🌟 Your Top online mango delivery in Pune. Today, we're diving deep into the world of mangoes to uncover a topic that has puzzled many - How to distinguish between the Original Ratnagiri-Devgad Alphonso mangoes and the Karnataka Alphonso. 🥭💡 With mango season in full swing, it's crucial to know what you're buying!
In this video, we'll explore:
- The unique characteristics of Ratnagiri-Devgad Alphonso and Karnataka Alphonso.
- Tips and tricks to identify the real deal.
- An insight into how some mango traders may mislead customers for a higher profit by selling Karnataka mangoes as the original Ratnagiri-Devgad Alphonso.
- What you can do to ensure you're getting authentic Alphonso mangoes.
Don't fall for fraud! Learn the secrets to enjoying the genuine taste of summer. 🌞🌳 Subscribe to our channel for more informative videos, and hit the bell icon to stay updated!
www.magobazaar.in
+91-8412037393
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 08 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं गगनयानच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये अंतराळात मानवरहित यान तसंच मानवांना अंतराळात पाठवण्याच्या उद्देशानं यानातील व्यवस्थेची कार्यक्षमता तपासणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चाचणीत बाह्य अवकाश कक्षेत यानाला वायुमंडलातून पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सराव सुरू केला असून या चाचणीच्या यशामुळं पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेचा टप्पा निश्चित होईल आणि शेवटी पृथ्वीच्या कमी कक्षेत बाह्य अवकाशात मानवयुक्त मोहिमेचा मार्ग निश्चित होण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडलेले चार अंतराळवीर बंगळुरुच्या अंतराळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
                                 ****  सिक्कीममध्ये चार ऑक्टोबरला आलेल्या पुरातील मृतांचा आकडा ३२ वर पोहचला आहे. त्यात नऊ लष्करी जवानांचा समावेश असून २२१ जण अद्याप बेपत्ता आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज सकाळी गंगटोक इथं मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांची भेट घेवून एकंदर पूर परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारनं या भागातील नुकसानीचा अंदाज घेऊन  आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी एका आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.
                               ****
कर्नाटकातील अत्तीबेले इथं काल सायंकाळी फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे ठिकाण तामिळनाडूमधल्या होसूरपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. मृत सर्व तामिळनाडू इथले आहेत. अपघातावेळी फटाक्यांच्या गोदामात सुमारे वीस लोक काम करत होते. या आगीत दुकान मालकासह अन्य चार जण होरपळले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
                              ****     भारतीय वायू दलाचा एक्यान्नवावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या दिनानिमित्त उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं बामरौली वायू दल तळावर विशेष संचलन पार पडलं. वायू दल प्रमुख  एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्या उपस्थितीत वायुसेनेच्या नव्या ध्वजाचं अनावरणही करण्यात आलं. भारतीय वायुसेना-वैश्विक हवाईशक्ती या अनुषंगानं हा दिवस साजरा होत असल्याचं चौधरी यांनी नमूद केलं.
यंदा पहिल्यांदाच या संचलनाचं नेतृत्व महिला अधिकारी - ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांनी केलं. महिला वायु सैनिकांच्या तुकडीनही संचलनात सहभाग घेतला, यामध्ये महिला अग्निवीरांचाही समावेश होता. याप्रसंगी स्काय पॅरा जंपरच्या माध्यमातून हवाई प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. दरम्यान, प्रयागराजच्या संगम परिसरात दुपारी विमानांचं प्रात्यक्षिकं सादर होणार आहे.
या दिनानिमित्त वायू दल प्रमुख  एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांचा विशेष संदेश आज सकाळी आकाशवाणीवरुन प्रसारीत झाला.                              **** दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याची वेळ आली असून याबाबत शून्य सहिष्णुता धोरणावर काम करण्याची गरज आहे, असं केंद्री��� गृहमंत्री अमित शहा यांनी काल देहरादून इथं अखिल भारतीय पोलिस विज्ञान काँग्रेसला संबोधित करताना नमूद केलं. भारताच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था, अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेच्या बळकटीची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात जम्मू -काश्मीर, नक्षलग्रस्त भाग तसंच ईशान्येकडील राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यात लक्षणीय यश मिळवल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
पुणे इथून नांदेडकडं निघालेल्या एसटी बसचा बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश इथं आज सकाळी अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ बसच्या दिशेने धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानं बस महामार्गालगत असलेल्या शेतात घुसल्यानंतर हा अपघात घडला.
****
नाशिक जिल्ह्याच्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी तयार केलेल्या पर्यटन आराखड्यास लवकरच मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. काल जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा इथल्या विकास कामांचं भूमिपूजन तसंच शेतकरी कृतज्ञता मेळावा त्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.                                 ****
कोल्हापुरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.                                 ****
अकरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी हिनं गडचिरोली इथं काल आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण योजनेंतर्गत तिला साडेचार लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
                                ****  उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणांच्या जागतिक स्पर्धेत भारताचा जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उत्पादकांमध्ये समावेश आहे, असं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा तंत्रज्ञान परिषदेत उद्घाटनपर भाषणात आज ते बोलत होते.
****
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
अंधश्रद्धेची जळमटे हटली अन अखेर ' दक्षिणमुखी ' दरवाजा उघडला
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शकुन अपशकुन ठरणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला असून वास्तुदोष असल्याचा संभ्रम निर्माण करत मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिण बाजूकडील बंद दरवाजा अखेर त्यांनी उघडा केलेला आहे आणि त्याच दरवाजातून त्यांनी दालनात प्रवेश केलेला आहे . या आधीचे मुख्यमंत्री जेएच पटेल यांना निवडणुकीत अपयश आल्यानंतर 1999 मध्येच या दरवाज्याला कुलूप त्यांनी लावले होते त्यानंतर 2013 मध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्��ात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Basavaraj Bommai : मराठी खासदार अमित शहांना भेटले! कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, काही होणार नाही!
Basavaraj Bommai : मराठी खासदार अमित शहांना भेटले! कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, काही होणार नाही!
Basavaraj Bommai : मराठी खासदार अमित शहांना भेटले! कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, काही होणार नाही! Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. आता त्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कर्नाटक मंत्र्याचा ऑडिओ लीक: "आम्ही सरकार चालवत आहोत, चालवत नाही"
कर्नाटक मंत्र्याचा ऑडिओ लीक: “आम्ही सरकार चालवत आहोत, चालवत नाही”
श्री बोम्मई यांच्यासाठी अलीकडील काही महिन्यांत टीकाकारांना आरोप करण्याची परवानगी दिली आहे की त्यांनी राज्यावरील पकड गमावली आहे. बेंगळुरू: कर्नाटकच्या एका मंत्र्याच्या टिप्पण्या, आज सकाळी प्रेसमध्ये लीक झाल्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना नवीन पेच निर्माण झाला, ज्यांनी आज पुष्टी केली की टिप्पण्या प्रामाणिक आहेत परंतु संदर्भाबाहेर काढल्या आहेत. “आम्ही सरकार चालवत नाही, आम्ही फक्त ते…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
..तरीही डान्सबार सुरूच , नीलम गोरे म्हणतात की..
स्वतःला बाहुबली म्हणवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कट्टप्पा आहेत अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री हे जनतेचा पाठीमागून विश्वासघात करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते बंदी करत असतील तर लोकशाहीसाठी हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय याची योग्य ती दखल घेईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे . शिर्डी येथे आल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ जून  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र शोभणे यांची निवड
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली इथल्या मेळाव्यात टीका
जालना शहरात रस्ता अपघातात तीन बालकं ठार;औरंगाबाद इथं दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभरात सक्रीय
सविस्तर बातम्या
राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल नांदेड इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार लोकांच्या चिरंतन स्मरणात राहतं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले… 
Byte..
आमच्या अजेंडा एकच आहे, या राज्याचा सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. हेच तर सरकारचं काम असतं. नाहीतर सरकार कशासाठी? सरकार कुणासाठी? सरकारं येतात, सरकारं जातात, सरकारं बदलतात. परंतू हे सरकार लोकांसाठी काम करतं. तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतन राहतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
अबचलनगर मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गत, ४३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचं काल भूमिपूजन करण्यात आलं. शहरातल्या मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह, रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ४३० किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिनीची जोडणी तसंच महानगरपालिका हद्दीतल्या १८२ रस्त्यांची कामं याअंतर्गत होणार आहेत.
****
दरम्यान, ठाणे इथं महानगरालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं. राज्यातल्या जनतेला विकासकामं हवी आहेत, त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही, असं ते म्हणाले. पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून, अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून कामं करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार असल्याचं ते म्हणाले. परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षेपासून विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी घेऊन त्यावरच प्रमाणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बेडसे यांनी सांगितलं.
****
विदर्भातील आघाडीचे ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे तसंच मनसेचे रमेश राजूरकर यांनी काल चंद्रपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथं भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत काल लाभार्थी संमेलन घेण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या खासदार कल्पना सैनी आणि आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते या संमेलनात, शासनाच्या विविध योजनांचा ४७० जणांना लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासींना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यात आल्याचं, खासदार कल्पना सैनी यांनी यावेळी सांगितलं.
****
आणीबाणीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं, देशात आणिबाणी लागू केल्याच्या घटनेला काल ४८ वर्ष झाली, त्याअनुषंगानं गडकरी या संमेलनात बोलत होते. आपल्या देशात धर्मांची, जातींची विविधता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवं, असंही गडकरी म्हणाले.
दरम्यान, प्रबुद्ध भारत कार्यक्रमांतर्गत काल औरंगाबाद इथं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचं भाषण झालं, औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी ७५ वर्ष लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर त्यांनी कडाडून टीका केली.
****
केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल अंदमानात पोर्टब्लेअर इथं बोलत होते. अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी पोर्टब्लेअर इथल्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सुविधा सुरु करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं. अंदमानात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रध्वजाला आठवले यांनी मानवंदना दिली.
****
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. काल पुणे इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर, समीक्षक डॉ ऋषीकेश कांबळे यांच्या नावावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. संमेलनाच्या तारखाही यावेळी निश्चित करण्यात आल्या. थोर लेखक साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं पुढच्या वर्षी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे.
****
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली, संविधान नसतं तर दीनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, असं सिद्धरामय्या म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. सरकारने पंढरपूरात जागोजागी लावलेले पोस्टर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी पटोले यांनी केली.
दरम्यान, पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांची त्यांनी काल पाहणी केली, हा प्रश्न आपण विधान परिषदेमध्येही उपस्थित करु, असं मिटकरी यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समिती -बी एस आर पक्षात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर इथं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला येणार आहेत. या दिवशी पंढरपूर तालुक्यात सरकोली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीएसआर पक्षात प्रवेश करणार असल्याचं भालके यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं पंढरपूर तसंच मंगळवेढा इथल्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.
****
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण काल अकलूज जवळ खुडूस फाटा इथं साजरं झालं. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा अनुभवला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं जबरी चोरी करून दोन जणांना ठार मारणाऱ्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केली. शेवगांव इथल्या मारवाडीगल्लीत २३ जूनला आरोपीनं दोन जणांना ठार करून चार लाख ९५ हजार रुपयांची चोरी केली होती. संशयीत आरोपी हा पैठण तालुक्यातल्या म्हारोळा बिडकीन, इथला सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
जालना शहरातल्या अंबड चौफुली बायपास मार्गावरच्या उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन बालकांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळच्या सुमारास सय्यद शोएब सय्यद खैर हे आपल्या दोन मुलांसह नातेवाइकांच्या दोन मुलांना दुचाकीवरून घेऊन जात असताना, भरधाव आयशरनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात सात वर्षीय नुरेन फातेमा सादेक शेख, आणि पाच वर्षीय आयेजा फातेमा सादेक शेख, आणि अदाबिया फातेमा सय्यद शोएब यांचा मृत्यू झाला, तर सय्यद शोएब सय्यद खैर यांच्यासह अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. हे सर्वजण जुना जालन्यातल्या ट्टुपुरा भागातले रहिवासी असल्याचं पोलीसांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या डवाळा इथं पोहण्यासाठी खड्ड्यातल्या पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत���यू झाला. १५ वर्षीय आयुष पडवळ आणि १८ वर्षीय शाहिद इरफान सय्यद हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गेले असता, ही दुर्घटना घडली.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं ट्रकने मॅजिक प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षातल्या आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास दापोली - हर्णे मार्गावर आसूद इथं हा अपघात झाला.
*****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या ढोरकीन औद्योगिक वसाहतीत, पोलिसांनी काल धाड टाकत गोमांस हस्तगत केलं, तसंच ५० गायी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीसांचं विशेष पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी सिन्नर मार्गावर गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल ��रण्यात आला आहे.
****
नाशिक इथं अवैध मद्यसाठ्याची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत, राज्य उत्पादक शुल्क विभागानं, एक कोटी ९० हजार रुपयांचा मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला. विंचूर चौफली आणि विल्होळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं, राज्य उत्पादक शुल्क विभागानं कळवलं आहे. याप्रकरणी ट्रकचालक, क्लिनरसह मद्यपुरवठादार आणि मद्य खरेदीरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे शाखेचे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी सरासरी एक जून दरम्यान मोसमी पाऊस केरळात, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र आठ जूनला मान्सून केरळात आणि त्यानंतर ११ जून रोजी तो  तळकोकणात दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कित्येक दिवस तो तिथेच रखडला होता. काल नेहमीपेक्षा सुमारे दहा दिवस उशीराने मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पुढच्या चार दिवसांत कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या…
Byte…
गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सून सक्रिय असल्यामुळे एवढा पाऊस झाला. आणि आजची विशेष बातमी ही आहे की पंचवीस जूनला मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे.
****
खान्देशची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीचा प्रकटदिन काल नंदुरबार जिल्ह्यात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात नदीचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं तसच अडीचशे मीटर लांबीच्या साडीसह सोळा शृंगार अर्पण करण्यात आले. शेती आणि समाज जीवन समृद्ध करणाऱ्या नदीचं ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांकडून तापी जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
****
हैदराबाद विभागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे सुविधांच्या कामामुळे सुमारे आठवडाभर `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे रद्द, तर काही, अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निझामाबाद - नांदेड रेल्वे आजपासून दोन जुलै पर्यंत, आणि नांदेड - निझामाबाद रेल्वे आजपासून ते एक जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. धर्माबाद - मनमाड मराठवाडा रेल्वे एकोणतीस तारखेपर्यंत, धर्माबाद ते मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. जालना इथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटानी सुटणारी जालना - तिरुपती विशेष रेल्वे सुमारे सहा तास उशिरा म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जालना इथून सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes