Tumgik
#सुशांतच्या
Text
सुशांतच्या त्या घराला भाडेकरू मिळेना, अडीच वर्षांनी घरमालकानं घेतला मोठा निर्णय
सुशांतच्या त्या घराला भाडेकरू मिळेना, अडीच वर्षांनी घरमालकानं घेतला मोठा निर्णय
सुशांतच्या त्या घराला भाडेकरू मिळेना, अडीच वर्षांनी घरमालकानं घेतला मोठा निर्णय सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा वांद्रे येथील फ्लॅट पोलिसांच्या तपासाचा एक भाग होता. परंतु, आता त्याचं घर भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी चाहत्यांना काही किंमत चुकवावी लागणार आहे त्यानंतर ते सुशांतच्या आलिशान घरात राहण्याचा आनंद घेऊ शकतील. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा वांद्रे येथील फ्लॅट…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
आर्थिक मागास प्रवर्गाची उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये असताना अडीच लाख रुपयांवरील उत्पन्न आयकरपात्र का-चेन्नई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल.
सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर बेळगाव, कारवार निपाणीसह मराठी भाषिक गावं राज्यात सामील करून घेणार-उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार.
साहित्यिक-विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना एमजीएम अभिमत विद्यापीठाकडून डी.लिट जाहीर.
राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश.
आणि
खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी फिक्की वॉटर पुरस्कारानं औरंगाबाद महापालिका सन्मानित.
****
देशात वार्षिक आठ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आर्थिक मागास प्रवर्गात समावेश होत असताना अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्नावर आयकर का भरावा लागतो, असा सवाल चेन्नई उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं केला आहे. न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला याबाबत नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाव्यतिरिक्त, खंडपीठाने वित्त मंत्रालयाला देखील याचं उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे.
****
नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं आणखी ९५ इथेनॉल प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे देशातल्या वार्षिक इथिनॉल उत्पादन क्षमतेत सुमारे ४०० कोटी लिटरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल बनवणाऱ्या या प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प धान्यावर आधारित, २० प्रकल्प मळीवर आधारित तर उर्वरित ७ प्रकल्प धान्यासह मळीवर आधारित असतील, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली. हे प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करुन रोजगाराच्या हजारो संधी ग्रामीण भागात निर्माण करतील. गेल्या एप्रिल महिन्यात या योजनेला मान्यता मिळाली असून २४३ प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
****
सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यावर बोलत होते. जत तालुक्यातल्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले –
पाण्यावाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही. आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या, प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत ते लवकर युद्ध पातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही. आणि हा जो काही जुना वाद आहे, तो न्यायालयात प्रलंबित आहे. आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे, सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा हा ठराव दहा वर्ष जुना असल्याचं सांगितलं. कोणतंही गाव राज्यातून बाहेर जाणार नाही, उलट बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक गावंच राज्यात सामील करून घेणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
२०१२ साली त्यांनी ठराव केला होता, आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, २०१२ ची मागणी आहे. एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाहीये. पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात लढून आमचे जे बेळगाव, कारवार, निपाणीसहीत हे आमचे गावं आहेत, ते सगळे आम्ही पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर इथं गोवारी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी ���जच्याच दिवशी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी मोर्चा आणला होता, या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते.
****
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असुन त्यामागं कोणताही घातपात किंवा तिची हत्या झाली नसल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आपल्या तपास अहवालात केला आहे. २८ वर्षीय दिशानं सुशांतसोबत काही काळ काम केलं होतं. सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळं सीबीआयनं सुशांतच्या मृत्यू प्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन स्वयंअर्थसहायित विद्यापीठानं समाजसेवक, साहित्यिक आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ्गमय पंडित डी.लिट पदवी जाहीर केली आहे. विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा रविवार २७ नोव्हेंबरला होणार आहे. कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसहायित विद्यापीठ २०१९ पासून कार्यन्वित झालं असून २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षादरम्यान विविध शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये १०९ पदवी, २९१ पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी डावानं विजय मिळवण्याची परंपरा कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा द्यावा लागणार आहे. आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी विजय मिळवला तर महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला खाम नदी पुनर्जीवन आणि सांड पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या कामगिरीबद्दल फिक्की वॉटर पुरस्कारानं आज नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी ह्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्ष नैना लाल किदवई आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी आज हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. या मागणीसाठी आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखून धरली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट जवळ ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. आळंदीहून कर्नाटकातल्या इंडी गावाकडे निघालेल्या चारचाकीची येणाऱ्या ट्रकशी धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका चिमुकल्यास दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर यांनी दिली.
****
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ई-पोझ मशिनचे सर्वर डाऊन असल्यानं गर्दी दिसून येत आहे. मशीन चालू बंद होत असल्यानं रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनानं ही समस्या लवकर सोडवली नाही तर महासंघ तीव्र आंदोलन करुन ई-पोज मशिन पुढील महिन्यात सरकारकडे जमा करेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
****
शेतातील विहीर ही शेतकऱ्यांची खरी श्रीमंती असून ती टिकवून ठेवावी, तसंच जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापेक्षा कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून समृद्धी साधावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड, जिल्ह्यात ७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींचं आज जल पूजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी पाण्याचं संरक्षण, संवर्धन आणि जपवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
जागतिक वारसा स्थळ सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं उद्या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तू, आणि सांस्कृतिक वारशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन जनजागृती संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संत गोरोबा काका मंदिर, पाण्यात तरंगणाऱ्या विटा, उत्खननात आढळलेला बौध्द स्तूप, त्रिविक्रम मंदिर, वस्तू संग्रहालय अशा विविध स्थळांचा समावेश या हेरिटेज वॉकमधे करण्यात आला आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ
Tumblr media Tumblr media
Photo Credit- Facebook/ Sushant sinh rajput मुंबई | बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू होऊन 2 वर्षे उलटली आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूला 2 वर्ष होऊनपण त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप अनेकांनी केला. सुशांतचं मृत्यूप्रकरण खूप गाजलं, याचा तपास झाला पण त्याचा नेमका मृत्यू कसा झाला हे अद्यापही एक कोडं आहे. सुशांतच्या मृत्यूवरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Amir Khan) भावाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली असल्याचा दावा फैजल खानने (Faizal Khan) केला आहे. दरम्यान, हा खटला पुन्हा कधी सुरू होणार आणि सर्वांसमोर सत्य कधी येणार हे तर वेळच सांगेल, असंही फैजल खान म्हणाला. मात्र, फैजल खानने केलेल्या या दाव्यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
सुशांत सिंग राजपूत प्रकरण: सुशांतच्या प्रकरणातील अपडेट आरटीआयद्वारे देण्यास सीबीआयचा नकार, अभिनेत्याच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार?
सुशांत सिंग राजपूत प्रकरण: सुशांतच्या प्रकरणातील अपडेट आरटीआयद्वारे देण्यास सीबीआयचा नकार, अभिनेत्याच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार?
सुशांत सिंग राजपूत प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण: आम्ही तुम्हाला सांगूया की सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांना असे वाटते की अभिनेत्याने आत्महत्या केली नाही, परंतु त्याला मृत्यूसाठी प्रवृत्त केले गेले किंवा त्याची हत्या करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत (सुशांत सिंग राजपूत) त्यांच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 2 years
Text
सुशांतच्या चाहत्यांचा पहिला दणका; 'सडक-2'च्या ट्रेलरला 8 तासात 24 लाख डिसलाईक्स!
सुशांतच्या चाहत्यांचा पहिला दणका; ‘सडक-2’च्या ट्रेलरला 8 तासात 24 लाख डिसलाईक्स!
मुंबई | महेश भट्ट यांचा सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. थोड्या वेळापूर्वी रिलीज झालेला ‘सडक 2’ चा ट्रेलर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिलेला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेलरवर लाईक्स कमी आणि डिसलाईक्स जास्त असल्याचं चित्र दिसून आलं. सुशांतच्या चाहत्यांनी सडक 2 च्या ट्रेलरला चांगलीच नापंसती दाखवली आहे. अवघ्या 8 तासांमध्ये या ट्रेलरला 21 लाख डिसलाईक्स मिळाले आहेत. तर या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wbkincnews · 3 years
Text
चित्रपटाशी संबंधित फॅक्ट:सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर झाले होते 'दिल बेचारा'च्या क्लायमॅक्सचे डबिंग, आरजे आदित्यने काढला होता सुशांतसारखा आवाज
Tumblr media
चित्रपटाचा क्लायमॅक्स आरजे आदित्य चौधरीने सुशांतच्या आवाजाची नक्कल करून डब केला होता.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला जवळजवळ 11 महिने लोटले आहेत. मागील वर्षी 14 जून रोजी त्याने आत्महत्या केली होती. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' त्याच्या निधनानंतर चार महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी या चित्रपटाच्या काही भागाचे डबिंग बाकी होते त्यामुळे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सुशांतचा स्वतःचा आवाज नाहीये. चित्रपटाचा क्लायमॅक्स आरजे आदित्य चौधरीने सुशांतच्या आवाजाची नक्कल करून डब केला होता. याचा खुलासा स्वतः आदित्यने केला आहे.
अनेक आर्टिस्टमधून झाली होती आदित्यची निवड
आदित्यने एका मुलाखतीत सांगितले, 'दिल बेचारा'चे काही भागाचे व्हॉइस ओव्हरचे काम राहिले होते. जे सुशांत करु शकला नाही. प्रॉडक्शन टीमने त्याच्यासारख्या आवाजचा शोध सुरु केला. अनेक लोकांच्या ऑडिशन झाल्या, मात्र त्यांना हवा तसा आवाज मिळत नव्हता. मग मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि त्यांनी मला माझा आवाज ट्राय करण्यासाठी सांगितले.'
पुढे आदित्य म्हणाला, 'मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला ऑडिशनसाठी त्यांनी 'एमएस धोन: द अनटोल्ड स्टोरी'चा एक सीन पाठवण्यात आला. त्यावर त्यांनी मला व्हॉइसओव्हर करण्यास सांगितला. मी अनेक सेलिब्रिटींचे हुबेहूब आवाज काढू शकतो. पण मला सुशांतच्या आवाजासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मी ऑडिशन क्लिप त्यांना पाठवली तर मला पुन्हा मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून कॉल आला.'
दोन दिवस केली होती प्रॅक्टिस
आदित्यने सांगितलं की, क्लायमॅक्स सीनसाठी मला फक्त सुशांतच्या आवाजाची नक्कल करायची नव्हती, तर त्या व्यक्तीरेखेच्या भावनासुद्धा त्या आवाजातून जाणवायला हव्या होत्या. यासाठी मी दोन दिवस प्रॅक्टिस केली होती. 'दिल बेचारा' हा दिग्दर्शक म्हणून मुकेश छाब्रा यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपटात सुशांतसह संजना सांघीची मुख्य भूमिका होती, तर सैफ अली खानचा स्पेशल अ��िअरन्स होता.
0 notes
Text
तो एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा... सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक
तो एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा… सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक
तो एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा… सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक 4 Years of Kedarnath: अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ सिनेमाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने या चित्रपटातून पदार्पण केलेले आणि या सिनेमात सुशांतसिंह राजपूत तिच्या नायकाच्या भूमिकेत होता. अभिनेत्रीने सिनेमाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुशांतची आठवण काढली आहे. 4 Years of Kedarnath: अभिषेक कपूरच्या…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी 90 दिवस का वाट बघितली ?-सीबीआयचा रियाला प्रश तिच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करणारी आहे | #RheaChakraborty #CBI http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/why-did-rhea-chakraborty-wait-90-days-after-sushants-death-to-complain-against-his-sisters-asks-cbi/?feed_id=16013&_unique_id=5f9ac6b2008c3
0 notes
freepressindia · 4 years
Link
अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. या शब्दात शिवसेनेनं भाजपा, अभिनेत्री कंगना रणैटवर तोफ डागली.
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन –
तुमच्या नम्रपणानं तुम्ही जगाला हदरवू शकता.
·      राज्यातली उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार.
·      परीक्षा आणखी पुढे ढकलणं शक्य नसल्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र.
·      राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणी करण्यासाठी, चार सदस्यीय समिती स्थापन.
·      राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर.
·      सुट्या मिठाईची कालमर्यादा ग्राहकांना सांगणं बंधनकारक, गुरूवारपासून अंमलबजावणी.
·      राज्यात आणखी ११ हजार ९२१ कोविड बाधितांची नोंद, १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात ३६ बाधितांचा मृत्यू, तर नव्या ९२५ रुग्णांची नोंद.
आणि
·      ऊसतोड कामगारांचा लवाद कारखान्यांची बाजू घेत असल्याचा आमदार विनायक मेटे यांचा आरोप.
****
राज्यातली उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात शासनानं मार्गदर्शक तत्वं तयार केली असून, ती अंतिम झाल्यानंतर उपाहारगृहं सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत हॉटेल व्यावसायिकही समाविष्ट आहेतच, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या प्रति हॉटेल चालकांची जबाबदारी आहे, त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा सुरु करतांना अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ही कार्यप्रणाली उपाहारगृहांसाठी त्रासदायक नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक घेऊन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणखी पुढे ढकलणं शक्य नसल्याचं, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयात काल नमूद करण्यात आलं. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं, केंद्रीय लोकसेवा आयोगाला परीक्षेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती, सादर करण्यास सांगितलं आहे. आयोगानं ही परीक्षा चार ऑक्टोबर रोजी घेण्याचं नियोजन केलं आहे. देशभरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि काही भागातली गंभीर पूरस्थिती लक्षात घेता, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका काही परिक्षार्थ्यांनी दाखल केली होती.
****
राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणीसाठी, माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली, चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी अवैध गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन, अशा घटनांसाठी कारणीभूत त्रुटी शोधणं तसंच त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करायच्या उपायोजना या समितीला सुचवायच्या आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला.
****
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
सुट्या मिठाईची कालमर्यादा ग्राहकांना सांगणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या कायद्याची एक ऑक्टोबरपासून देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मिठाईच्या दुकानांमधून सुट्या मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते, मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल, हे यापूर्वी लिहिलं जात नव्हतं, त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे ग्राहकांना समजत नव्हतं. ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचं, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं म्हटलं आहे. सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, याबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याचं म्हटलं होतं, त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून काल नवी दिल्लीत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं. या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, आतापर्यंत एकही मुद्दा निकालात काढलेला नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे.
****
आणि आता ऐकू या जेष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी विचार –
गांधीजींनी एके ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हिंसेचं मूळ कशात आहे याची मांडणी केली आहे. हिंसेचं मूळ आपल्या सात सामाजिक पापांच्या मधे आहे असं गांधीजी सांगतात. ही सात सामाजिक पापं कोणती? आणि ही पापं दूर केल्याशिवाय आपल्याला अहिंसेचा मार्ग सापडणार नाही असंही ते सांगतात. कामाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय समाधान, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय पुजा आणि तत्वाशिवाय राजकार��� ही सात सामाजिक उणिवा असं म्हणू. या उणिवा दूर केल्याशिवाय आपण अहिंसेच्या मार्गाकडे जाऊ शकणार नाही असं गांधीजी आवर्जून सांगतात. आणि आपण जेव्हा विचार करायला लागतो प्रत्येक मुद्याचा तेव्हा गांधीजींनी या प्रत्येक भूमिकेमधे जो काही एक व्यापक विचार पेरलेला आहे याची आपल्याला कल्पना येते.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी ११ हजार ९२१ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ५१ हजार १५३ झाली आहे. राज्यभरात काल १८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३५ हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार ९३२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ९२५ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १६२ रुग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ बाधितांचा मृत्यू, तर नवे १८१ रुग्ण, जालना जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७८ रुग्ण, नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे १५४ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ११०, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला, हिंगोली जिल्ह्यात नवे ४३, तर बीड जिल्ह्यात १७१ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला, तर नव्या ५६ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी दोन हजार ५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आणि ४० जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात एक हजार ५७ रुग्ण आढळले, तर २२ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात ८६२, सांगली ५५०, गोंदीया २२९, अमरावती २०४, चंद्रपूर २३०, भंडारा १५७, वर्धा ६३, वाशिक ५१, तर गडचिरोली जिल्ह्यात नव्या ४९ रुग्णांची नोंद झाली.  
****
बीड जिल्ह्यातल्या केज पंचायत समितीअंतर्गत १३ कोटी रुपयांच्या रोजगार हमी योजनेच्या अपहार प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी, दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, तर सेवा समाप्त केलेल्या तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई केली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाऱ्या समितीला आवश्यक कागदपत्रं या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करुन दिले नसल्याचं समितीनं मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना कळवलं होतं. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक ए. एस. डांगे आणि विस्तार अधिकारी एम. बी. गायकवाड यांचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज आणि तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं, बंगळुरु इथं कार्यरत विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून, क्लाऊड फिजिशियन, हा टेलिमेडीसिनचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये बंगळुरुमधल्या पथकाद्वारे अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे तसंच जलदगती इंटरनेट सुविधा बसवून ‘टेली आयसीयू’ व्यवस्था उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती, आमदार राणा जगजीतसिह पाटील यांनी दिली. कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होणार आहे.
****
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात हिंगोली जिल्हा व्यापारी संघटनेनं सहभागी होत, मास्क नसणाऱ्या ग्राहकांना कोणतीही वस्तू विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या भित्तीपत्रकाचं काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षणावरच्या निर्णयावरची स्थगिती उठवून, मराठा आरक्षण पूर्ववत ठेवावं यासाठी शासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तहसील कार्यालयावर, मराठा शिवसैनिक सेनेनं काल बैलगाडी मोर्चा काढला.
याच मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगाव फाटा इथंही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे औरंगाबाद-पैठण मार्गावरची वाहतूक जवळपास एक तास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन ठिकाणी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या निवळी आणि वर्णा या गावातल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी काल केली. यावेळी पिक नुकसानीचे पंचनामे आणि इतर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुका काँग्रेस समितीनं, काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला करण्यात आली आहे. संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपअधीक्षक यांना दिलं.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वे सेवेचा विस्तार करावा, रखडलेले प्रकल्प आणि इतर कामं मार्गी लावावेत आदी मागण्या खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केल्या आहेत. या संदर्भात गोयल यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत शृंगारे यांनी, पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी रुपये लवकरात लवकर मिळावेत, लातूरहून नवीन रेल्वे गाड्या सुरु कराव्यात, तिरुपती-लातूर-तिरुपती असा रेल्वेमार्ग करावा, यासह अन्य मागण्या केल्या.  
****
औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे. सातवा वेतन आयोग आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करत आहेत. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल या आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सेवक कृती समितीसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. दीड महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेण्याचे आश्वासन सावंत यांनी दिलं आणि आंदोलन मागे घेण्याचं संघटनांना आवाहन केलं.
****
सध्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये ‘मखाना खीर’ मुलांना देता येईल. या मखाना खीरची कृती सांगत आहेत आहातज्ज्ञ स्नेहा वेद –
५ ते १२ वयोगटातील मुलामुलींची हाडाची वाढ खूप झपाट्याने होत असते. त्यामुळे त्यांच्या आहारात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे ‘मखाना खीर’. आपल्याला एक चमचा तुपात दोन चमचे मखान्याची पावडर जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामधे एक कप दूध घालून दोन ते तीन मिनिटं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधे चिमूटभर विलायची पावडर आणि एक ते दोन चमचे गूळ किंवा साखर जे आहे हे टाकून उकळून घ्यायचं आहे. ही खीर ४ ते ५ मिनिटांत बनते. यामधे कॅल्शियम आयर्नचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळे त्यांची हाडांची वाढ होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.
****
ऊसतोड कामगारांचा लवाद हा कामगाराची बाजू न घेता, कारखान्याची बाजू घेत असल्याचा आरोप, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. बीड तालुक्यातल्या मांजरसुभा इथं ऊसतोड कामगार, मुकादम तसंच वाहतूकदार यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक ऊसतोड कामगारानं आता अन्यायाविरूद्ध उभं राहावं असं आवाहन करून, त्यांनी सध्याच्या लवादावर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.
****
लातूर इथं झालेल्या कोविड १९ संदर्भातल्या आढावा बैठकीत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भातलं पुढील चार महिन्यांचं साडेसात कोटी रुपयांचं अंदाजपत्रक काल सादर केलं. महापालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या बैठकीत केल्या. रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात गृहभेटी देऊन रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले अनेक शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्यामुळे पिक कर्जाचं तात्काळ वितरण करण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्हाधिकारी तसंच अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना याबाबतत निवेदन दिलं.
****
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, भागवताचार्य वासुदेव नारायण उर्फ वा. ना. उत्पात यांचं काल पुण्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. संत साहित्य तसंच सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते.
****
0 notes
khabarbharat · 4 years
Photo
Tumblr media
रिया शवगृहात का गेली? मुंबई पोलीस आणि डॉक्टरही आता रडारवर मुंबई पोलीस आणि कूपर रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शवगृहात सुशांतच्या नातेवाईकांनाही परवानगी नव्हती, मग रियाला कोणत्या कारणासाठी परवानगी देण्यात आली याचा शोध आता मानवाधिकार आयोग घेत आहे.
0 notes
marathinewslive · 3 years
Text
सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! Chhichhore ने पटकावला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा मान | News
सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! Chhichhore न�� पटकावला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा मान | News
Chhichhore Win Best Hindi Film Award: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ सिनेमाने 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार जिंकला आहे नवी दिल्ली, 22 मार्च: सोमवारी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर याठिकाणी 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsyaari · 4 years
Photo
Tumblr media
Legal Notice to Sanjay Raut: संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा नाहीतर… – sushant’s kin ask sanjay raut to apologise within 48 hours or face legal action over unwarranted remarks मुंबई: अभिनेतासुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेवर होणारे आरोप फेटाळताना सुशांतच्या कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार …
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सुशांत माझ्यासाठी सर्वकाही होता... अंकिता लोखंडेचा व्हिडिओ व्हायरल
सुशांत माझ्यासाठी सर्वकाही होता… अंकिता लोखंडेचा व्हिडिओ व्हायरल
सुशांत माझ्यासाठी सर्वकाही होता… अंकिता लोखंडेचा व्हिडिओ व्हायरल ankita lokhande at DID Super Moms सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबासोबत उभी राहिली होती आणि सुशांतला न्याय देण्यासाठीही तिनं प्रयत्न केले. तेव्हा अंकिता विकी जैनसोबत रिलेशनमध्ये होती आता ती विवाहबंधनात अडकली आहे. ankita lokhande at DID Super Moms सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबासोबत उभी राहिली होती आणि…
View On WordPress
0 notes
eloknews · 4 years
Text
सुशांतच्या शेजारी राहणारी महिला सांगते की सुशांतच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी तेथे पार्टी नव्हती आणि त्या दिवशी फ्लॅट लाइट बंद करण्यात आली होती.
http://www.eloktimes.com/news/3775/
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
बोगस प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप; सुशांतच्या बहिणीविरोधात रियानं दाखल केली तक्रार प्रियंकाने डॉक्टर तरूण कुमार यांच्याकडून बनावट प्रिस्क्रिप्शन पाठवले | #SushantSinghRajput #RheaChakraborty #ComplaintFiles #ShushantSister http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/rhea-chakraborty-files-complaint-against-sushant-singh-rajputs-sister-priyanka-singh/?feed_id=9426&_unique_id=5f561f547c0c4
0 notes