Tumgik
#सचिव जय शाह
news-trust-india · 2 years
Text
Sourav Ganguly BCCI President और जय शाह पद पर बने रहेंगे
Sourav Ganguly BCCI President और जय शाह पद पर बने रहेंगे
Sourav Ganguly BCCI President  सुप्रीम कोर्ट ने बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुली और सचिव जय शाह को बड़ी राहत दी है। कोर्ट ने अधिकारियों के कार्यकाल से जुड़े मामले में इन्हें राहत दी है। कोर्ट ने बुधवार को फैसला सुनाते हुए बीसीसीआई के संविधान में संशोधन को भी मंजूरी दे दी है। कोर्ट ने बीसीसीआई की याचिका पर सुनवाई करते हुए कूलिंग ऑफ पीरियड से जुड़े संविधान में संसोधन को मंजूरी दे दी है। इसका मतलब है…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kv1nsbvizag · 2 years
Text
बुमराह पीठ की चोट के कारण टी20 विश्व कप से बाहर: बीसीसीआई सचिव जय शाह
बुमराह पीठ की चोट के कारण टी20 विश्व कप से बाहर: बीसीसीआई सचिव जय शाह
बुमराह की अनुपस्थिति निश्चित रूप से ऑस्ट्रेलिया में मार्की इवेंट में भारत की संभावनाओं को प्रभावित करेगी क्योंकि डेथ बॉलिंग अभी भी एक ग्रे क्षेत्र है बुमराह की अनुपस्थिति निश्चित रूप से ऑस्ट्रेलिया में मार्की इवेंट में भारत की संभावनाओं को प्रभावित करेगी क्योंकि डेथ बॉलिंग अभी भी एक ग्रे क्षेत्र है भारत के तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह पीठ की चोट के कारण आईसीसी टी20 विश्व कप से बाहर हो गए हैं,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
crickettr · 2 years
Text
सुप्रीम कोर्ट मंगलवार को अपने पदाधिकारियों के कार्यकाल पर बीसीसीआई की याचिका पर सुनवाई करेगा
सुप्रीम कोर्ट मंगलवार को अपने पदाधिकारियों के कार्यकाल पर बीसीसीआई की याचिका पर सुनवाई करेगा
सुप्रीम कोर्ट ने सोमवार को कहा कि वह 13 सितंबर को बोर्ड ऑफ कंट्रोल की याचिका पर सुनवाई करेगा क्रिकेट में भारत (बीसीसीआई) अध्यक्ष और सचिव सहित अपने पदाधिकारियों के कार्यकाल के संबंध में अपने संविधान में संशोधन करने के लिए अदालत की अनुमति मांग रहा है। बीसीसीआई ने अपने प्रस्तावित संशोधन में, अपने पदाधिकारियों के लिए कूलिंग-ऑफ अवधि को समाप्त करने की मांग की है, जिससे सौरव गांगुली और जय शाह संबंधित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
n7india · 26 days
Text
T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप के लिए टीम इंडिया की जर्सी लॉन्च
T20 World Cup: टी20 विश्व कप के लिए टीम इंडिया ने अपनी नई जर्सी लॉन्च कर दी है। भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के सचिव जय शाह और कप्तान रोहित शर्मा ने अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में नई जर्सी का अनावरण किया। भारत के आधिकारिक किट पार्टनर एडिडास ने पहले 1 जून से यूएसए और कैरेबियन में खेले जाने वाले टी20 विश्व कप के लिए टीम की जर्सी का खुलासा किया। इस कार्यक्रम का एक वीडियो बीसीसीआई ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
deshbandhu · 3 months
Text
ऋषभ पंत खेल सकते हैं टी20 वर्ल्ड कप : जय शाह
आईपीएल 2024 से ऋषभ पंत की मैदान में वापसी लगभग तय है। इस बीच बीसीसीआई सचिव जय शाह ने पंत की भारतीय टीम में वापसी को लेकर भी बड़ा अपडेट दिया है। इस खबर से भारतीय क्रिकेट फैंस काफी खुश हैं, लेकिन जय शाह की शर्त पंत के लिए एक बड़ी चुनौती होने वाली है।
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 15 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजकीय देणग्यांसाठी सुरू केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. या योजनेमुळं नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचं न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. न्यायालयानं स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करणं तात्काळ थांबवण्यास आणि राजकीय पक्षांना आतापर्यंत मिळालेल्या देणग्यांबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यास सांगितलं आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो परवा १७ तारखेला इन्सेट-थ्रीडीएस या अत्याधुनिक हवामान उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता जीएसएलव्ही एफ १४ या रॉकेटच्या सहाय्यानं श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होईल.
इन्सेट-३ या मालिकेतील उपग्रहांमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भूस्थिर उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाणार असून यातील हा सहावा उपग्रह आहे. हवामानाची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळावी यासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली असून या उपग्रहाद्वारे जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन इशारा यंत्रणेची माहिती मिळणार आहे.
****
राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी पक्ष  सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. आपण कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही, असं घोलप यांनी सांगितलं. मात्र ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होते. त्यांना शिर्डीचं संपर्कमंत्री पदही देण्यात आलं होतं, मात्र मध्यंतरी हे पद काढून घेण्यात आलं. तेव्हापासून बबनराव घोलप नाराज होते. त्यांनी उपनेता पदाचा राजीनामा यापूर्वीच दिला होता. मात्र पक्षानं तो स्वीकारला नव्हता. दरम्यान, आता घोलप यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
****
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्यातून कायमस्वरुपी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जागतिक बँकेच्या पथकाची बैठक होत आहे. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र विकास कार्यक्रम हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला, यासाठी ३ हजार २०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेनं मंजुरी दिली असून जागतिक बँकेची यासंदर्भात कोल्हापुरात नुकतीच बैठक झाली आहे.
****
राज्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केली असून त्यांचं केवळ ई-केवायसी करणं बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचं मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १० दिवसांची देशव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेची विभागस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसंच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
****
नांदेड इथं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक नांदेडमध्ये झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. दरम्यान, २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. नांदेड जिल्ह्यातील बारावीचे ४२ हजार २८३ विद्यार्थी तर  दहावीचे ४६ हजार ३८२ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचं नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आकाशवणीशी बोलताना सांगितलं.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा क्रिकेट कसोटी सामन्याला आज सकाळी साडे नऊ वाजता राजकोट इथं सुरुवात झाली. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३ गडी बाद १२३ धावा झाल्या आहेत.
****
आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
****
0 notes
indiancricketnews · 4 months
Text
0 notes
fitsportsindia · 10 months
Link
0 notes
wikinews-in · 11 months
Text
क्या विदेशी लीग में नहीं खेल पाएंगे संन्यास लेने वाले प्लेयर्स? BCCI लाने जा रहा नया नियम, जानें सबकुछ
हाइलाइट्स रिटायर्ड प्लेयर्स के लिए BCCI लाने जा रहा नया नियम बीसीसीआई के सचिव जय शाह ने की घोषणा नई दिल्ली. पिछले कुछ सालों से इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास लेकर टी20 लीगों में खेलने का चलन काफी तेजी से बढ़ा है. इसके लिए बीसीसीआई (BCCI) अपने क्रिकेटरों के लिए जल्द ही एक पॉलिसी लाने जा रहा है. भारतीय क्रिकेट बोर्ड के सचिव जय शाह (Jay Shah) ने कहा है कि हम पहले से निर्धारित संन्यास को रोकने के लिए…
View On WordPress
0 notes
asiacup2023 · 1 year
Text
एशिया कप 2023 शेड्यूल से जुडी पढ़े सभी ख़बर
एशिया कप 2023 क्रिकेट शेड्यूल, मेजबान देश, टीमें, मैच फिक्स्चर को आधिकारिक वेबसाइट से चेक किया जा सकता है। क्रिकेट एशिया कप 2023 एशिया कप आयोजन का 16वां संस्करण होगा, और सभी मैच एक दिवसीय अंतरराष्ट्रीय मैचों के रूप में होंगे। एशिया कप 2023 का पहला मैच अस्थायी रूप से 2 सितंबर, 2023 को होने वाला था।
Asia Cup 2023
एशिया कप का आधिकारिक मेजबान देश पाकिस्तान होगा। कहानी के सूत्रों के अनुसार, एशिया कप 2023 पाकिस्तान से ऐसे स्थान पर स्थानांतरित होगा जो किसी भी टीम के खिलाफ पक्षपाती नहीं है। क्षेत्र का निर्धारण करने के लिए एसीसी बहुत जल्द एक साथ आएगी।
एशियाई देशों के बीच क्रिकेट के खेल को बढ़ावा देने के लिए 1983 में एशिया क्रिकेट काउंसिल (एसीसी) की स्थापना की गई थी। वैकल्पिक रूप से, प्रत्येक वर्ष एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय और बीस मिनट का अंतर्राष्ट्रीय क्रिकेट आयोजन होता है। भारत के नाम एशिया कप में सात जीत का रिकॉर्ड है। एशिया कप की रूपरेखा इस प्रकार है:
Asia Cup 2023 Cricket Schedule
एफटीपी कार्यक्रम के अनुसार, एशिया कप शुक्रवार, 1 सितंबर, 2023 को पाकिस्तान में शुरू होने की संभावना है। पाकिस्तान अगली अंतरराष्ट्रीय प्रतियोगिता के लिए मेजबान देश होगा, जिसे एशिया कप के नाम से जाना जाता है, जो अगले साल होगा। अगले साल सितंबर में, पाकिस्तान एशिया कप के आखिरी मैच के लिए मेजबान देश के रूप में काम करेगा, जिसमें 12 एक दिवसीय अंतरराष्ट्रीय मैच शामिल होंगे।
अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद भविष्य के दौरे के कार्यक्रम विकसित कर रही है, और एशिया कप टूर्नामेंट ऐसे कार्यक्रमों (आईसीसी) का एक हिस्सा होगा। यह टूर्नामेंट पाकिस्तान में आयोजित किया जाएगा और 1 सितंबर, 2023 को शुरू होने की संभावना है। जैसे ही आयोजन समिति आधिकारिक रूप से इसकी घोषणा करेगी, एशिया कप 2023 के लिए क्रिकेट कार्यक्रम, सभी मैच समय और स्थानों सहित खबर पढ़ने के लिए यहाँ जाए – asiacup 2023 schedule
Asia Cup 2023 Host Country
एशियाई क्रिकेट परिषद ने इस साल पाकिस्तान को asiacup 2023 मेजबानी दी है, लेकिन भारत और पाकिस्तान के बीच क्रिकेट विवाद के चलते ऐसा लगता है कि दोनों देशो के बीच होने वाला मैच शायद किसी अन्य स्थान हो । भारत और पाकिस्तान के बीच तनावपूर्ण राजनीतिक माहौल के आलोक में, बीसीसीआई के सचिव जय शाह ने कहा है कि भारत एशिया कप टूर्नामेंट के लिए पाकिस्तान नहीं जाएगा।
हम सभी जानते हैं कि बीसीसीआई आईसीसी द्वारा उत्पन्न आय का बड़ा हिस्सा लेता है। यदि भारत एशिया कप में भाग नहीं लेता है, तो प्रतियोगिता व्यर्थ है, और कोई विजेता नहीं होगा। इसलिए, यह संभव है कि भारत और पाकिस्तान को प्रतियोगिता में भाग लेने की अनुमति देने के लिए एसीसी टूर्नामेंट को या तो संयुक्त अरब अमीरात या श्रीलंका में ले जाए।
पढ़े – ASIACUP 2023 schedule, Asia Cup records, Asia cup venue
Asia Cup Cricket Teams
एशिया कप में भाग लेने वाली प्रत्याशित टीमों की सूची इस प्रकार है:
Pakistan
India
Sri Lanka
Bangladesh
Afghanistan
UAE
Hongkong
Kuwait
Singapore
Asia Cup 2023 Format
एशिया कप में 50 ओवर के प्रारूप के मैच खेले जाएंगे। 13 अलग-अलग मैच होंगे। शीर्ष पांच टीमों, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश और श्रीलंका ने पहले ही मुख्य प्रतियोगिता में अपना स्थान सुरक्षित कर लिया है। अफगानिस्तान भी मुकाबला करेगा।
0 notes
lsgofficialfans · 1 year
Photo
Tumblr media
IPL 2023 के लिए लखनऊ सुपर जायंट्स की नई जर्सी सामने आ चुकी है. मंगलवार दोपहर को फ्रेंचाइजी मालिक संजीव गोयनका, बीसीसीआई सचिव जय शाह, टीम के मेंटर गौतम गंभीर और कप्तान केएल राहुल ने इस नई जर्सी को लॉन्च किया. इस दौरान दीपक हुडा और जयदेव उनादकट भी इस इवेंट में मौजूद थे. 📸 : Lucknow Super Giants #NewJersey | #LSGNEWJERSEY | #LSGJERSEY | #Cricket | #TeamIndia | #IPLCRICKET | #ICC | #BCCI | #IPL | #LucknowSuperGiants | #TATAIPL | #AbApniBaariHai | #LSG | #BhaukaalMachaDenge | #IPL2023 | #lsgofficialfans | #DhajjiyaUdaDenge https://www.instagram.com/p/CpfX3ZtPhUd/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kv1nsbvizag · 2 years
Text
BCCI के अधिकारी अब लगातार 12 साल तक सेवा दे सकते हैं क्योंकि SC ने संविधान में संशोधन की अनुमति दी है
BCCI के अधिकारी अब लगातार 12 साल तक सेवा दे सकते हैं क्योंकि SC ने संविधान में संशोधन की अनुमति दी है
सुप्रीम कोर्ट का यह आदेश बीसीसीआई की उस याचिका पर आया है जिसमें उसके अध्यक्ष सौरव गांगुली और सचिव जय शाह सहित अपने पदाधिकारियों के कार्यकाल से संबंधित अपने संविधान में संशोधन करने की मांग की गई थी। सुप्रीम कोर्ट का यह आदेश बीसीसीआई की उस याचिका पर आया है जिसमें उसके अध्यक्ष सौरव गांगुली और सचिव जय शाह सहित अपने पदाधिकारियों के कार्यकाल से संबंधित अपने संविधान में संशोधन करने की मांग की गई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webvartanewsagency · 1 year
Text
Women's Premier League में TATA होगा टूर्नामेंट का टाइटल स्पॉन्सर
नई दिल्ली, (वेब वार्ता)। इंडियन प्रीमियर लीग (IPL) के अधिकार हासिल करने के बाद टाटा समूह ने पहली महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) के टाइटल अधिकार भी हासिल कर लिए. डब्ल्यूपीएल का शुरुआती सीजन मुंबई में 4 मार्च से शुरू होने वाला है. भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) के सचिव जय शाह ने ट्वीट करके इसकी घोषणा की. उन्होंने कहा, ‘मुझे यह घोषणा करते हुए बेहद खुशी हो रही है कि टाटा समूह पहले डब्ल्यूपीएल का टाइटल प्रायोजक होगा. उनके सहयोग से हमें पूरा भरोसा है कि हम महिला क्रिकेट को अगले स्तर तक ले जा सकते हैं.’ इस करार के वित्तीय पक्षों का खुलासा नहीं किया गया है. बीसीसीआई के सूत्र ने पीटीआई से कहा कि टाटा ने 5 साल के लिए अधिकार हासिल किए हैं. टाटा ने पिछले साल आईपीएल के अधिकार भी हासिल किए थे. डब्ल्यूपीएल के मीडिया राइड्स viacom18 ने जीते हैं. पांच सालों के लिए मीडिया राइट्स के तहत 951 करोड़ रुपये का करार हुआ है. महिला प्रीमियर लीग के मैच मुंबई के दो स्टेडियमों ब्रेबोर्न और डीवाई पाटिल में खेले जाएंगे. महिला प्रीमियर लीग में भाग ले रही टीमें – मुंबई इंडियंस (MI): ऑनर- रिलायंस इंडस्ट्रीज रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB): ऑनर- डियाजियो दिल्ली कैपिटल्स (DC): ऑनर- जेएसडब्ल्यू ग्रुप और जीएमआर ग्रुप गुजरात जायंट्स (GT): ऑनर- अडानी समूह यूपी वारियर्स (UPW): ऑनर- कैपरी ग्लोबल ये रहा पूरा शेड्यूल – 4 मार्च GT vs MI, शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 5 मार्च RCB vs DC शाम 3:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 5 मार्च UPW vs GG शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 6 मार्च MI vs RCB शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 7 मार्च DC vs UPW शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 8 मार्च GG vs RCB, शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 9 मार्च DC vs MI शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 10 मार्च RCB vs UPW शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 11 मार्च GG vs DC शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 12 मार्च UPW vs MI शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 13 मार्च DC vs RCB शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 14 मार्च MI vs GG शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 15 मार्च UPW vs RCB शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 16 मार्च DC vs GG शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 18 मार्च MI vs UPW दोपहर 3:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 20 मार्च GG vs UPW दोपहर 3:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 20 मार्च MI vs DC शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 21 मार्च RCB vs MI दोपहर 3:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 21 मार्च UPW vs DC शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम 24 मार्च एलिमिनेटर शाम 7:30 बजे, डीवाई पाटिल स्टेडियम 26 मार्च, फाइनल शाम 7:30 बजे, ब्रेबोर्न स्टेडियम Read the full article
0 notes
n7india · 4 months
Text
घरेलू क्रिकेट को लेकर BCCI ने खिलाड़ियों को दी चेतावनी
New Delhi: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के सचिव जय शाह ने केंद्रीय अनुबंधित भारतीय खिलाड़ियों से कहा है कि अगर वे देश के लिए खेलना चाहते हैं तो उन्हें घरेलू क्रिकेट में ख़ुद को “साबित” करना होगा और चेतावनी दी है कि भाग न लेने पर “गंभीर परिणाम” होंगे। शाह ने इस सप्ताह की शुरुआत में खिलाड़ियों को लिखे एक पत्र में कहा कि घरेलू क्रिकेट की जगह पर आईपीएल को प्राथमिकता देने की “प्रवृत्ति” हमारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gadgetsforusesblog · 1 year
Text
After Indian Premier League, Tata Bags Title Rights For Women's Premier League
टाटा समूह ने मंगलवार को पहली महिला प्रीमियर लीग के टाइटल अधिकार हासिल कर लिए, जो 4 मार्च से मुंबई में शुरू हो रही है। बीसीसीआई सचिव जय शाह ने ट्वीट किया, “#TataGroup को उद्घाटन #WPL के टाइटल प्रायोजक के रूप में घोषित करने के लिए उत्साहित हूं। महिला क्रिकेट को अगले स्तर पर ले जा सकते हैं।” सौदे के वित्तीय विवरण का खुलासा नहीं किया गया है। मैं इससे प्रसन्न हूं #टाटा ग्रुप उद्घाटन के मुख्य प्रायोजक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ फेब्रुवारी २०२३ सायंका��ी ६.१०
****
राज्यात शिवजयंती विविध कार्यक्रमातून साजरी; दिल्लीसह आग्य्रातही शिवजयंतीचा उत्साह.
उपभोगशून्य स्वामी कसा असावा, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी ठेवला -पुण्यात शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा चंद्रपुरातून अधिकृत शुभारंभ.
आणि
दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी ��ाखून विजय.
****
राज्यात आज शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, ठिकठिकाणी शोभायात्रा तसंच मिरवणुका निघत आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. तसंच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचं सामुहिक गायन करण्यात आलं.
दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातल्या शिवजयंती सोहळ्यात युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला, त्यानंतर पालखी पूजन करण्यात आलं. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी उपस्थित होते. आग्रा इथल्या लाल किल्ल्यातल्या दिवाण ए आम मध्ये शिवजयंती साजरी होत आहे.
मुंबईत मंत्रालयातही सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधान भवनातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
छत्रपती असूनही उपभोगशून्य स्वामी कसा असावा, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी सर्वांसमोर ठेवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण शाह यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले –
उन्होंने इस दुनिया के सभी शासकों के लिये एक उदाहरण प्रस्थापित किया की उपभोग शुन्य स्वामी कैसा होता है। स्वयं तो राजा थे, छत्रपती थे। पर उपभोगशुन्य स्वामी राज्य के धन का अपने लिये कदापि उपयोग न करनेवाला स्वामी कैसा होता है, राजा कैसा होता है, उसका उदाहरण शिवाजी महाराज ने हमारे सामने रखा है।
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते, शिवाजी महाराजांची स्वराज्याची यात्रा अटक ते कटक आणि गुजरात ते बंगालपर्यंत पोहोचली त्यामुळे संपूर्ण भारताला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारानी केलं, असंही शाह यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे. हा विचार देशात सर्वदूर पोहोचवण्याचा वसा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. बाबासाहेबांचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता आलं, याचा अभिमान वाटत असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवसृष्टीचं उर्वरीत कामही वेळेवर पूर्ण होईल, त्यासाठी लागेल ती मदत राज्य सरकार करेल असं आश्वासन देत, राज्य सरकारच्या वतीनं ५० कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवरायांचा आदर्श ठेऊन आपण राज्यकारभार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण होईल तसंच गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी तीन टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू, तुळापूर साठी ३९७ कोटी रुपयांचा विकास आराखडा केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं क्रांतीचौक इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवप्रतिमेची ढोल ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.
विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रसिद्ध व्याख्याते विश्वधर देशमुख यांचं शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान झालं, शिवाजी महाराजांच्या कृतीशील स्मरणाची आता गरज असल्याचं, देशमुख यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
२६ नोव्हेंबर १९४९ ला आपण वचन दिलं, ते वचन आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय सगळ्यांना मिळवून देण्याचं. दर्जाची आणि संधीची समानता सगळ्यांना मिळवून देण्याची. आणि समजा हे घडत नसेल तर मला वाटतं ते घडण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कृतीशील स्मरण आहे. शिवाजी राजांचं शाब्दिक स्मरण आता पुरे झालं, काल्पनिक स्मरण आता खूप झालं. आवेशपूर्ण स्मरणंही बऱ्यापैकी झालंय. छत्रपती शिवाजी राजांचं जे कृतीशील स्मरण आहे, ते कृतीशील स्मरण आपल्याला कसं करता येईल, याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार महसूल संतोष बनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं गांधी चमन चौक ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. एम.एस. जैन इंग्लिश स्कूलचे शिक्षक रमेश काळे आणि विद्यार्थ्यांनी दहा क्विंटल रांगोळीचा वापर करून चार हजार चौरस फूट जागेवर शिवरायांची प्रतिमा साकारली
****
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाल्याचं आज चंद्रपूर इथं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केलं. याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याची भावना यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून वीरतेचा मंत्र दिसतो असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
****
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. नवी दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑ��्ट्रेलिया संघानं भारताला ११५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाने चार गडी गमावून ११८ धावा करत विजय मिळवला. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं एक गडी बाद ६१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांत सर्वबाद झाला. रविंद्र जडेजानं आपल्या कारकिर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी करत १२ षटकं आणि एका चेंडूत ४२ धावा देत सात बळी घेतले. रविचंद्रन अश्विननं १६ षटकांत ५९ धावा देत ३ गडी बाद केले.
रोहित शर्मानं ३१ तर विराट कोहलीनं २० धावा केल्या तर श्रीकर भरत २३ आणि चेतेश्वर पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिले.
रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मालिकेतला तिसरा कसोटी सामना इंदूर इथं येत्या एक मार्चपासून खेळवला जाणार आहे.  
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाला देशात प्रथम क्रमाकांचा विभाग बनवण्याचा सरकारचा मानस असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. नीति आयोगामार्फत मंजूर मोबाईल मिनी हॉस्पीटल फिरत्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात सावंत बोलत होते. या फिरत्या रुग्णालयात १२० प्रकारच्या चाचण्या, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसंच चार रुग्णखाटांची सुविधा उपलब्ध असणार आहे.
****
0 notes