Best Commerce Coaching in Patna for 11 and 12
सूकृष्णा कॉमर्स प्रतिभा सम्मान समारोह अपने आप में ही हर दिन सफलता की नई सीढ़ी चढ़ रहा है। माननीय पूर्व कानून मंत्री श्री रवि शंकर प्रसाद जी एवं श्री अभयानंद जी ने अपने कर कमलों ने सभी उभरते हुए प्रतिभाओं का सम्मान किया। हम आशा करते है, की हमारे सभी बच्चे अपने भविष्य में अच्छा नाम कमाए ताकि हमें ये आयोजन बार-बार करने का अवसर प्रदान हो।
https://www.sukrishna.in
0 notes
Best Tourist Place in India(Vanarsi Uttar Pradesh)
वाराणसी, जिसे काशी और बनारस भी कहा जाता है, भारत के उत्तर प्रदेश राज्य में गंगा नदी के तट पर स्थित एक प्राचीन नगर है। हिन्दू धर्म में यह एक अतयन्त महत्वपूर्ण तीर्थस्थल है, और बौद्ध व जैन धर्मों का भी एक तीर्थ है। हिन्दू मान्यता में इसे "अविमुक्त क्षेत्र" कहा जाता है। वाराणसी संसार के प्राचीन बसे शहरों में से एक है। काशी नरेश वाराणसी शहर के मुख्य सांस्कृतिक संरक्षक एवं सभी धार्मिक क्रिया-कलापों के अभिन्न अंग हैं। वाराणसी की संस्कृति का गंगा नदी एवं इसके धार्मिक महत्त्व से अटूट रिश्ता है। ये शहर सहस्रों वर्षों से भारत का, विशेषकर उत्तर भारत का सांस्कृतिक एवं धार्मिक केन्द्र रहा है। हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत का बनारस घराना वाराणसी में ही जन्मा एवं विकसित हुआ है। भारत के कई दार्शनिक, कवि, लेखक, संगीतज्ञ वाराणसी में रहे हैं, जिनमें कबीर, वल्लभाचार्य, रविदास, स्वामी रामानंद, त्रैलंग स्वामी, शिवानन्द गोस्वामी, मुंशी प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, आचार्य रामचंद्र शुक्ल, पंडित रवि शंकर, गिरिजा देवी, पंडित हरि प्रसाद चौरसिया एवं उस्ताद बिस्मिल्लाह खां आदि कुछ हैं। गोस्वामी तुलसीदास ने हिन्दू धर्म का परम-पूज्य ग्रंथ रामचरितमानस यहीं लिखा था और गौतम बुद्ध ने अपना प्रथम प्रवचन यहीं निकट ही सारनाथ में दिया था।
1 note
·
View note
कुंज बिहारी सिंघल बरौली वाले होंगे महाराजा अग्रसेन के स्वरूप में
कुंज बिहारी सिंघल बरौली वाले होंगे महाराजा अग्रसेन के स्वरूप में
श्री अग्रवाल सभा रजि. मथुरा द्वारा अग्रसेन महोत्सव 2023 के अंतर्गत 16 अक्टूबर को निकलने वाली महाराजा अग्रसेन जयंती के लिए महाराजा अग्रसेन जी के स्वरूप की जो चर्चा चल रही थी उस पर मीडिया पर मुख्य मीडिया प्रभारी राजीव मित्तल सोनू ने जानकारी देते हुए बताया की सभा के अध्यक्ष अशोक बंसल जी एवं प्रधानमंत्री सुभाष चंद्र अग्रवाल सिक्का वाले और मुख्य चुनाव अधिकारी जयंती प्रसाद अग्रवाल पूर्व अध्यक्ष महावीर मित्तल, पूर्व प्रधान मंत्री मंत्री सुरेशचन्द्र अग्रवाल आर.के के साथ सभी पदाधिकारी की मिलकर अग्र समाज में निरंतर सहयोगी रहे कुंज बिहारी सिंघल (बरौली वाले) के नाम पर सहमति बनी।
सहमति के बाद महाराजा अग्रसेन जी के स्वरूप में कुंज बिहारी सिंघल (बरौली वाले)सभी अग्रबंधुओं को आशीर्वाद देंगे। इस अवसर पर मुख्य रूप से तिलक द्वार अग्रवाल धर्मशाला समिति के अध्यक्ष हरिओम अग्रवाल मांट वाले मंत्री कृष्ण मुरारी सर्राफ नेताजी अग्रवाल सभा के उपाध्यक्ष योगेश कागजी, कोषाध्यक्ष राजकुमार अग्रवाल रद्दी वाले, आय व्यय निरीक्षक अतुल अग्रवाल हार्डवेयर, संगठनमंत्री धीरज गोयल, प्रचार मंत्री सन्दीप अग्रवाल अड़ूकी अग्रवाल सभा की महिला समिति की संयोजिका आशा अग्रवाल मीरा अग्रवाल अध्यक्ष अंजना अग्रवाल मंत्री मधु अग्रवाल, रामलीला के प्रधानमंत्री मूलचंद गर्ग , बांके लाल सर्राफ मुख्य जयंती संयोजक अनिल मित्तल प्रेस वाले मुख्य मेला संयोजक सुमित मित्तल प्रेस वाले शोभा यात्रा संयोजक शंकर लाल, मुख्य मीडिया प्रभारी राजीव मित्तल सोनू मुख्य चंदा सयोजक प्रवीन अग्रवाल पप्पी पुष्पांजलि संयोजक विजय सिलेक्शन मुख्य संपादक पत्रिका पंकज गर्ग प्रेस वाले दीपक गर्ग गौर हरी सोनू हाथी हेमंत अग्रवाल रविंदर गर्ग मनीष कुमार चौधरी मनीष कुमार अग्रवाल मनीष मित्तल निर्देश अग्रवाल नवीन अग्रवाल नितिन अग्रवाल पुनीत बंसल राधा रमन अग्रवाल राधा कृष्ण राजकुमार गोयल हेमेंद्र गर्ग जुगल किशोर अग्रवाल बॉबी हाथी वाले मुकेश सर्राफ शैलेश सर्राफ गिरधारी लाल सर्राफ कृष्ण गोपाल सिंगल बरौली वाले कौशल किशोर नारद जी अनुराग सिंघल अनिल कुमार अग्रवाल अतुल अग्रवाल शोरा वाले रवि अग्रवाल मंगलम केटर्स दिलीप तार वाले और सभी अग्रबंधुओं ने हर्ष व्यक्त किया
Read the full article
0 notes
वरिष्ठ भाजपा नेता, कुशल वक्ता, एवं वरिष्ठ अधिवक्ता, सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी व पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री, अत्यंत लोकप्रिय सांसद आदरणीय श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं|
0 notes
सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी, भाजपा के वरिष्ठ नेता, कुशल वक्ता एवं पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री मा0 श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#KiranAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी, भाजपा के वरिष्ठ नेता, कुशल वक्ता एवं पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री मा0 श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी, भाजपा के वरिष्ठ नेता, कुशल वक्ता एवं पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री मा0 श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#DrRupalAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी, भाजपा के वरिष्ठ नेता, कुशल वक्ता एवं पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री मा0 श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#DrRupalAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
सरल-सहज व कर्मठ व्यक्तित्व के धनी, भाजपा के वरिष्ठ नेता, कुशल वक्ता एवं पूर्व केन्द्रीय क़ानून व न्याय मंत्री मा0 श्री रवि शंकर प्रसाद जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#HarshVardhanAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note
·
View note
दिल्ली ब्यूरो /विपक्षी एकता द्वारा गठबंधन का नामकरण इ���डिया किए जाने को लेकर विपक्षी दलों पर जोरदार प्रहार किया
CIN ब्यूरो /पूर्व केंद्रीय मंत्री और भाजपा सांसद रवि शंकर प्रसाद ने विपक्षी एकता द्वारा गठबंधन का नामकरण इंडिया किए जाने को लेकर विपक्षी दलों पर जोरदार प्रहार किया और कहा की इंडिया नाम रख देने से कुछ नहीं होता उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का हवाला देते हुए कहा कि उन्होंने विपक्षी एकता के द्वारा नए नामकरण किए जाने पर अपनी टिप्पणी की है उसके तहत कई संगठनों के नाम में इंडिया लगा हुआ है लेकिन…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या दोन्ही सदनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू, काँग्रेसची अदानी प्रकरणावरुन सरकारवर टीका.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.
नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ह्या वॉटर टॅक्सी जल प्रवासी वाहतुकीला सुरुवात.
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
आणि
खेलो इंडिया युवा स्पर्धेत नवव्या दिवसअखेर त्र्याऐंशी पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानावर कायम.
****
संसदेच्या दोन्ही सदनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. लोकसभेत चर्चेची सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे खासदार सी. पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पंतप्रधानांच्या नेतृत्वात जागतिक पातळीवर भारताची स्थिती मजबूत झाली असल्याचं सांगत सरकारनं समाजाच्या सगळ्या वर्गांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले. त्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली. देशात नागरिकांकडून ऐकू येणाऱ्या बाबींचा राष्ट्रपतींच्या भाषणात उल्लेख नसल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ च्या आधी जागतिक श्रीमंतांच्या यादीत सहाशे नवव्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता दुसऱ्या क्रमांकावर कसे आले असा प्रश्न करत, अदानी यांच्याशी पंतप्रधान मोदी यांचे काय संबंध आहेत, हे देशासमोर यावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. यानंतर गांधी यांनी अदानी यांच्यावर विमानतळ विकास, लष्कराशी संबंधित साहित्य निर्मिती अशा विविध क्षेत्रांतली कंत्राटं अनुभव नसतानाही अदानी यांना दिली गेल्याचा आरोप केला. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी यांची अदानी यांच्याशी मैत्री असून ती गुजरातनंतर देशपातळीवर आणि आता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असल्याचा उपरोधिक टोलाही गांधी यांनी आपल्या भाषणात मारला. यानंतर द्रमुक पक्षाच्या कनिमोजी करुणानिधी, तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी यांनी या चर्चेत भाग घेताना, राष्ट्रपतींचं अभिभाषण हे भारतीय जनता पक्षाचं घोषणापत्र असल्यासारखं वाटलं, अशी टीका करत, अदानी उद्योगसमूहाला देशाच्या बँकांचा पैसा पुरवला जात असल्याचा आरोप केला. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या चर्चेत भाग घेतला.
राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. भाजपचे खासदार डॉक्टर के. लक्ष्मण यांनी चर्चेला सुरुवात करताना कोविड महामारी, दहशतवाद आणि जागतिक शांततेसह विविध समस्यांच्या उपायांसाठी जग भारताकडे आशेनं पाहत आहे. सरकारच्या धाडसी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे दिग्विजय सिंग, तृणमल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
अदानी उद्योग समुहासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि हास्यास्पद असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारनं केलेली प्रत्येक गोष्ट ही नियमानुसार आणि प्रामाणिकपणे केली असून, देशाच्या विकासाच्या दृष्टीनं आखलेली असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल बोलण्याऐवजी राहुल गांधी, सरकारच्या सचोटी आणि वागणुकीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका प्रसाद यांनी यावेळी केली.
****
मागासवर्गीय ख्रिश्चन आणि मागासवर्गीय मुस्लिम समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारनं एक आयोग स्थापन केला आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हा आयोग स्थापन केला असून, आयोगानं आपलं काम सुरू केल्याचं, तसंच आयोगाला प्रभावी पद्धतीनं काम करता यावं यासाठी सरकार सगळी मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. विधान परिषदेच्या निकालानंतर आलेल्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधला पक्षांतर्गत कलह चर्चेत आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काम करणं कठीण आहे, अशी भावना व्यक्त करणारं पत्र या आधी थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवलं आहे.
दरम्यान, थोरात यांचा राजीनामा आपल्यापर्यंत आलेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली आहे. थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते आज जालन्यात बोलत होते. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी शक्य ते सगळं करू, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
नवी मुंबईतल्या बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ह्या वॉटर टॅक्सी जल प्रवासी वाहतूक सेवेची सुरुवात राज्याचे बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर इथून करण्यात आली. या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर एका तासात पार करता येणार आहे. या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी आठ कोटी सदोतीस लाख रुपये खर्च करुन प्रवासी जेट्टीचं बांधकाम करण्यात आलं असून, यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं प्रत्येकी पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते बेलापूर जेट्टीचं उद्घाटन आणि वॉटर टॅक्सी सेवेचं ध्वजांकन करण्यात आलं होतं. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जल प्रवासाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जलवाहतुकीच्या फेऱ्यांची संख्याही वाढवली जाईल, अशी माहिती भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
****
पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काटे यांची उमेदवारी ट्वीट संदेशाद्वारे घोषित केली. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.
****
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळवण्याच्या दिशेनं महाराष्ट्र संघ आगेकूच करत आहे. महाराष्ट्र संघानं ॲथलेटीक्स, जिम्नॅस्टिक आणि योगासन या खेळ प्रकारांत पदकांचं अर्धशतक गाठलं आहे. याशिवाय महाराष्ट्र संघाला या तिन्ही खेळ प्रकारात अजिंक्यपदाचा बहुमान देत गौरवण्यात आलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र संघाला नवव्या दिवसाअखेर त्र्याऐंशी पदकांसह पदक तालिकेतलं आपलं अव्वल स्थान राखून ठेवता आलं आहे. जागतिक स्तरावरच्या स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत असून, महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धाही गाजवण्याची क्षमता आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या संघाचं कौतुक केलं आहे.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे एक्काहत्तर हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ५९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी ६८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७८ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९६ लाख २१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
0 notes
गुलाब चंद्र मौर्या अध्यक्ष व राम विलास चौधरी मंत्री निर्वाचित
सिद्धार्थनगर। उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघ सिद्धार्थनगर के जिला इकाई का चुनाव माता प्रसाद जायसवाल इंटर कॉलेज इटवा में मंगलवार को सम्पन्न हुआ। जिसमें गुलाब चंद्र मौर्या अध्यक्ष व राम विलास चौधरी मंत्री पद के लिए निर्वाचित हुए।
- उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघ सिद्धार्थनगर के जिला इकाई का चुनाव माता प्रसाद जायसवाल इंटर कॉलेज इटवा में सम्पन्न
जानकारी के अनुसार चुनाव पर्यवेक्षक/मंडलीय मंत्री संजय द्विवेदी व निर्वाचन अधिकारी/संतकबीरनगर जिलाध्यक्ष महेश राम की देखरेख में चुनाव सम्पन्न हुआ। सभी पदों पर हुए निर्विरोध चुनाव में गुलाब चंद्र मौर्या अध्यक्ष, राम विलास चौधरी मंत्री, कृष्ण कुमार पाण्डेय कोषाध्यक्ष व सम्प्रेक्षक/मीडिया प्रभारी का दायित्व भूपेंद्र त्रिपाठी को सौंपा गया। जिला संरक्षक का दायित्व प्रधानाचार्य रमाकांत द्विवेदी को दिया गया।
निर्वाचन अधिकारी के अनुसार वरिष्ठ जिला उपाध्यक्ष के पद पर अहमद फ़रीद अब्बासी, जिला उपाध्यक्ष के पद पर दीप नारायण सिंह, दिलीप कुमार, अशोक कुमार यादव, तेज बहादुर चौधरी, देवेश जौहर, पवन कुमार, करम हुसैन, उमेश मौर्या, श्याम नंदन शुक्ला, राम अनुज सोनकर, विमला देवी, प्रमोद चोधरी, ज्ञान देव मौर्या निर्वाचित किये गये।
संयुक्त मंत्री के पद पर रविंद सिंह, विनय विकास श्रीवास्तव, अविनाश वर्मा, धर्मेंद्र सिंह, कपिल कुमार भारद्वाज, लाल चंद्र भारती, मो. वसी अहमद, ओम प्रकाश जायसवाल, पवन कुमार, रमेश कुर्मा सिंह, अंजनी श्रीवास्तव, श्याम देव, इकरार अहमद, रोशनी देवी, अमृत प्रसाद त्रिपाठी, राम उदार पांडेय, संजय कुमार सहित अनंत बहादुर सिंह निर्वाचित किये गये।
जिला कार्यकारिणी के सदस्य के पद पर रवि शंकर मिश्रा, बजरंग बहादुर, अरुण कुमार पांडेय, विजेंद्र कुमार, शरद कुमार शिवम पाण्डेय, सुधीर कुमार वर्मा, आलोक वर्मा, अंजनी श्रीवास्तव, अशोक कुमार, विजय अग्रहरी, मुकेश चौरसिया, पंकज सिंह, विनोद मौर्या निर्वाचित किये गये।
इस दौरान प्रांतीय उपाध्यक्ष मारकंडेय सिंह, प्रांतीय उपाध्यक्ष अनिरुद्ध त्रिपाठी, मंडल अध्यक्ष राम पूजन सिंह, मंडलीय मंत्री संजय द्विवेदी, मंडलीय मंत्री गोरखपुर रंजीत सिंह, बस्ती जिलाध्यक्ष अजय प्रताप सिंह, अरुण कुमार मिश्रा, गिरिजनंद, विंध्याचल सिंह सहित सैकड़ों लोग मौजूद रहे।
Read the full article
0 notes
श्री अग्रवाल सभा रजि मथुरा द्वारा दिनांक 29 अगस्त 2023 बुधवार को एक आम सभा अग्र वाटिका पर आयोजित की गई
श्री अग्रवाल सभा रजि मथुरा द्वारा दिनांक 29 अगस्त 2023 बुधवार को एक आम सभा अग्र वाटिका पर आयोजित की गई
श्री अग्रवाल सभा रजि मथुरा द्वारा दिनांक 29 अगस्त 2023 बुधवार को एक आम सभा अग्र वाटिका पर आयोजित की गई आगामी 7 दिवसीय अग्रसेन जयंती महोत्सव जो कि 13 अक्टूबर 2023 से 19 अक्टूबर 2023 तक किया जाएगा को लेकर चर्चा हुई इसमें लोगों ने जोर शोर से भाग लिया सभा के प्रधानमंत्री सुभाष चंद् सिक्का वालों द्वारा सभी संयोजक की घोषणा की गई जिसमें मुख्य जयंती संयोजक अनिल मित्तल प्रेस वाले मुख्य मेला संयोजक सुमित मित्तल प्रेस वाले मुख्य चंदा सयोजक प्रवीन अग्रवाल पप्पी पुष्पांजलि संयोजक विजय सिलेक्शन मुख्य संपादक पत्रिका पंकज गर्ग प्रेस वाले मुख्य मीडिया प्रभारी राजीव मित्तल सोनू शोभा यात्रा संयोजक शंकर लाल की घोषणा की गई आम सभा में श्री महाराजा अग्रसेन महोत्सव के लिए सभी से विचार विमर्श किया गया सभी से सुझाव मांगे गए मुख्य चुनाव अधिकारी जयंती प्रसाद अग्रवाल ने सभी के सुझावों को सुनाआमसभा में मुख्य रूप से अग्रवाल सभा के अध्यक्ष अशोक बंसल मुख्य चुनाव अधिकारी जयंती प्रसाद अग्रवाल पूर्व अध्यक्ष महावीर मित्तल पूर्व प्रधानमंत्री चौधरी सुरेश चंद उपाध्यक्ष योगेश कागजी संगठन मंत्री धीरज गोयल प्रचार मंत्री संदीप अग्रवाल अडूकी वाले आय व्यय निरीक्षक अतुल अग्रवाल हार्डवेयर कोषाध्यक्ष राजकुमार अग्रवाल रद्दी वाले तिलक द्वार अग्रवाल धर्मशाला समिति के अध्यक्ष हरिओम अग्रवाल मांट वाले मंत्री कृष्ण मुरारी नेताजी उपाध्यक्ष शिव कुमार अग्रवाल कोषाध्यक्ष मुकेश गर्ग कोसी वाले उप मंत्री मनोज सर्राफ कार्यकारिणी सदस्य दीपक गर्ग गौर हरी सोनू हाथी हेमंत अग्रवाल रविंदर गर्ग मनीष कुमार चौधरी मनीष कुमार अग्रवाल मनीष मित्तल निर्देश अग्रवाल नवीन अग्रवाल नितिन अग्रवाल पुनीत बंसल राधा रमन अग्रवाल राधा कृष्ण राजकुमार गोयल अग्रवाल सभा की महिला समिति की संयोजक आशा अग्रवाल मीरा अग्रवाल अध्यक्ष अंजना अग्रवाल मंत्री मधु अग्रवाल रजनी ताय मीरा मित्तल रांची रंजन वंदना सुगंधा सुनीता रानी सारीका सीमा माया देवी वंदना महाविद्या रामलीला के प्रधानमंत्री मूलचंद गर्ग जुगल किशोर अग्रवाल बॉबी हाथी वाले बैंक वाले विजय औषधालय वाले मुकेश सर्राफ शैलेश सर्राफ गिरधारी लाल सर्राफ डा डी डी गर्ग जी कृष्ण गोपाल सिंगल बरौली वाले कौशल किशोर नारद अनिल कुमार अग्रवाल अतुल अग्रवाल शोरा वाले योगेंद्र प्रेस वाले रवि अग्रवाल मंगलम केटर्स विजय मास्टर रवि मास्टर दिलीप तार वाले छगन कगजी जुगल कागजी महेश चंद कसेरेकाफी संख्या में अग्र बंधु एकत्रित हुए सभी के विचार लेने के बाद कार्यक्रम समाप्ति की घोषणा सभा के कार्यकारी अध्यक्ष अशोक बंसल जी द्वारा की गई सभी ने श्री महाराजा अग्रसेन जी के जोरदार नारे के साथ आमसभा की समाप्ति की
Read the full article
0 notes
Ganga Snan ( Varanasi) वाराणसी, जिसे काशी और बनारस भी कहा जाता है, भारत के उत्तर प्रदेश राज्य में गंगा नदी के तट पर स्थित एक प्राचीन नगर है। हिन्दू धर्म में यह एक अतयन्त महत्वपूर्ण तीर्थस्थल है, और बौद्ध व जैन धर्मों का भी एक तीर्थ है। हिन्दू मान्यता में इसे "अविमुक्त क्षेत्र" कहा जाता है। वाराणसी संसार के प्राचीन बसे शहरों में से एक है। काशी नरेश वाराणसी शहर के मुख्य सांस्कृतिक संरक्षक एवं सभी धार्मिक क्रिया-कलापों के अभिन्न अंग हैं। वाराणसी की संस्कृति का गंगा नदी एवं इसके धार्मिक महत्त्व से अटूट रिश्ता है। ये शहर सहस्रों वर्षों से भारत का, विशेषकर उत्तर भारत का सांस्कृतिक एवं धार्मिक केन्द्र रहा है। हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत का बनारस घराना वाराणसी में ही जन्मा एवं विकसित हुआ है। भारत के कई दार्शनिक, कवि, लेखक, संगीतज्ञ वाराणसी में रहे हैं, जिनमें कबीर, वल्लभाचार्य, रविदास, स्वामी रामानंद, त्रैलंग स्वामी, शिवानन्द गोस्वामी, मुंशी प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, आचार्य रामचंद्र शुक्ल, पंडित रवि शंकर, गिरिजा देवी, पंडित हरि प्रसाद चौरसिया एवं उस्ताद बिस्मिल्लाह खां आदि कुछ हैं। गोस्वामी तुलसीदास ने हिन्दू धर्म का परम-पूज्य ग्रंथ रामचरितमानस यहीं लिखा था और गौतम बुद्ध ने अपना प्रथम प्रवचन यहीं निकट ही सारनाथ में दिया था। #varanasi #varanasidiaries #varanasighats #varanasiindia #ghatsofvaranasi #varanasiblogger #varanasilife #varanasiguru #varanasiphotography #varanasiexperience #incrediblevaranasi #varanasi_ghat #varanasifoodie #varanasitourism #varanasiweaves #ilovevaranasi #varanasighat #varanasi_shoot_out #assighat_varanasi #delhiboyashish (at Varanasi - Kashi - Banaras) https://www.instagram.com/p/CmOewaphFfQ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Exclusive: Ravi Shankar Prasad Claims, Bihar Cm Will From Bjp, And Develop Like Gujarat - Exclusive: रवि शंकर प्रसाद का दावा, बिहार में बनेगा भाजपा का मुख्यमंत्री, होगा गुजरात जैसा विकास
Exclusive: Ravi Shankar Prasad Claims, Bihar Cm Will From Bjp, And Develop Like Gujarat – Exclusive: रवि शंकर प्रसाद का दावा, बिहार में बनेगा भाजपा का मुख्यमंत्री, होगा गुजरात जैसा विकास
Ravi Shankar Prasad
– फोटो : Amar Ujala
ख़बर सुनें
ख़बर सुनें
प्रश्न- रविशंकर प्रसाद जी, भाजपा गुजरात में 27 साल शासन कर चुकी है। इस बार क्या चुनौती बढ़ गई है?
उत्तर– ये केवल भारत ही नहीं, बल्कि पूरी दुनिया के लोकतांत्रिक देशों के लिए अध्ययन का विषय है कि 27 साल सत्ता में रहने के बाद भी गुजरात में न तो भाजपा के खिलाफ कोई एंटी-इनकम्बेंसी है, और न ही हमारे नेता (प्रधानमंत्री नरेंद्र मोदी) के…
View On WordPress
0 notes