मनी लॉन्ड्रिंग मामला: महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक की जमानत याचिका पर फैसला सुना सकती है अदालत
मनी लॉन्ड्रिंग मामला: महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक की जमानत याचिका पर फैसला सुना सकती है अदालत
द्वारा पीटीआई
मुंबई: भगोड़े गैंगस्टर दाऊद इब्राहिम और उसके सहयोगियों की गतिविधियों से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले में महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक की जमानत याचिका पर यहां की एक विशेष अदालत गुरुवार को अपना आदेश सुना सकती है.
विशेष न्यायाधीश आरएन रोकड़े ने 14 नवंबर को मलिक की जमानत याचिका पर दोनों पक्षों की लंबी दलीलों को सुनने के बाद अपना फैसला सुरक्षित रख लिया था।
प्रवर्तन निदेशालय ने इस…
View On WordPress
0 notes
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: नवाब मलिक आणि अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत मतदानाची परवानगी मागितली.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: नवाब मलिक आणि अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत मतदानाची परवानगी मागितली.
विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी घेण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात पोहोचले (फाइल फोटो)
मलिक आणि देशमुख यांनी आज होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागितली आहे. मलिक आणि देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (नवाब मलिक) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात…
View On WordPress
0 notes
महाविकास आघाडीला झटका | नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला
महाविकास आघाडीला झटका | नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला
मुंबई,दि.09 : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी-आजी मंत्र्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. या निकालाविरोधात हे दोन्ही नेते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
ईडीचा…
View On WordPress
0 notes
नवाब मलिक यांची नाताळ आणि नववर्ष तुरुंगातच ?, जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास कोर्टाचा नकार
नवाब मलिक यांची नाताळ आणि नववर्ष तुरुंगातच ?, जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास कोर्टाचा नकार
नवाब मलिक यांची नाताळ आणि नववर्ष तुरुंगातच ?, जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास कोर्टाचा नकार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री नबाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला. मलिक यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ईडीला आपलं उत्तर दोन आठवड्यात दाखल करण्याचे…
View On WordPress
0 notes
नवाब मलिक अजित पवार यांची भूमिका.. #nawabmalik #bachchukadu #ncp
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 08 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यात गेल्या दहा - पंधरा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भात विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजही नाकारला, मात्र वडेट्टीवार यांना निवेदन देण्यास सांगितलं. राज्यात जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून, पंचनाम्यासंदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली. यानंतर अध्यक्षांनी पुढचं कामकाज सुरु केल्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ चर्चा करण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
हा विषय गंभीर आणि महत्वपूर्ण असून, यासंदर्भात सभागृहात चर्चा कधी होईल हे कळवण्यात येईल, असं अध्यक्षांनी सांगितलं.
****
राज्यात ज्यांची वीज जोडणी थकाबकिपोटी कायमस्वरुपी खंडित केली आहे, त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मीटर रीडिंग न घेताच परस्पर बिले देण्याचा प्रकार जिथे झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्याने सुधारित बिले दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली. सदस्य विनोद निकोले, राजेश टोपे, सुनील भुसारा आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
****
राज्य सरकार एक नवीन एव्हिएशन अर्थात उड्डयन धोरण आणणार असून यामध्ये विमानतळाप्रमाणेच हेलीपोर्ट तयार करण्याची सुद्धा तरतूद असेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं आज एअरबस एमआरओ फॅसिलिटी चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यटन क्षेत्रात आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये उड्डयन क्षेत्राचा फार मोठा सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊ नये या आशयाचं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिक यांची भुमिका जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीनं व्याज दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत २०२३-२४ या आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के कायम ठेवण्यात आला आहे. देशांतर्गत मागणी चांगली असल्यानं अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाईही कमी होण्याची चिन्ह दिसत असल्यानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपोदरात वाढ न केल्यामुळं गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असल्याचं दास यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वास्तविक एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्के असल्याचं देखील ते म्हणाले.
****
केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. देशातल्या नागरिकांनी विकसित भारत दूत व्हावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. केंद्र सरकारची विविध विकासकामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या दूतांना मिळेल. नमो ॲपवर १०० दिवसांचं आव्हान पूर्ण करण्याचा संकल्प करून यात सहभागी होता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ४१वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक ठेवण्यात येणार असल्यामुळे राज्यात औषधाचा तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
केरळ इथल्या सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून केरळमधल्या कोट्टयम करता विशेष गाड्या चालवणार आहे. कोट्टयम - सिकंदराबाद विशेष गाडी दहा तारखेला, आदिलाबाद - कोट्टयम विशेष गाडी २५ डिसेंबर आणि एक जानेवारीला, तर कोट्टयम - सिकंदराबाद विशेष गाडी २७ डिसेंबर आणि तीन जानेवारीला सुटणार आहे.
****
मलेशियामध्ये सुरु असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भारताला स्पेन कडून चार - एक असा पराभव पत्करावा लागला. भारताचा शेवटचा साखळी सामना उद्या कॅनडा सोबत होणार आहे.
****
0 notes
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा.....
आमदार नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रसचे नेते यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे.
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण, १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.…
View On WordPress
0 notes
#Copied बॉलीवुड का इस्लामीकरण कैसे हुआ...? सभी जानते हैं कि संजय दत्त के पिता सुनील दत्त एक हिंदू थे और उनकी पत्नी फातिमा राशिद यानी नर्गिस एक मुस्लिम थीं। लेकिन दुर्भाग्य देखिए कि संजय दत्त ने हिंदू धर्म को छोड़कर इस्लाम कबूल कर लिया लेकिन वह इतना चतुर भी है कि अपना फिल्मी नाम नहीं बदला। जरा सोचिए कि हम सभी लोग इन कलाकारों पर हर साल कितना धन खर्च करते हैं। सिनेमा के मंहगा टिकटों से लेकर केबल टीवी के बिल तक। हमारे नादान बच्चे भी अपने जेबखर्च में से पैसे बचाकर इनके पोस्टर खरीदते हैं और इनके प्रायोजित टीवी कार्यक्रमों में शामिल होने के लिए हजारों रुपए के फोन करते हैं। एक विचारणीय बिन्दू यह भी है कि बाॅलीवुड में शादियों का तरीका ऐसा क्यों है कि शाहरुख खान की पत्नी गौरी छिब्बर एक हिंदू है। आमिर खान की पत्नियां रीमा दत्ता /किरण राव और सैफ अली खान की पत्नियाँ अमृता सिंह / करीना कपूर दोनों हिंदू हैं। इसके पिता नवाब पटौदी ने भी हिंदू लड़की शर्मीला टैगोर से शादी की थी। फरहान अख्तर की पत्नी अधुना भवानी और फरहान आजमी की पत्नी आयशा टाकिया भी हिंदू हैं। अमृता अरोड़ा की शादी एक मुस्लिम से हुई है जिसका नाम शकील लदाक है। सलमान खान के भाई अरबाज खान की पत्नी मलाइका अरोड़ा हिंदू हैं और उसके छोटे भाई सुहैल खान की पत्नी सीमा सचदेव भी हिंदू हैं। अनेक उदाहरण ऐसे हैं कि हिंदू अभिनेत्रियों को अपनी शादी बचाने के लिए धर्म परिवर्तन भी करना पड़ा है। आमिर खान के भतीजे इमरान की हिंदू पत्नी का नाम अवंतिका मलिक है। संजय खान के बेटे जायद खान की पत्नी मलिका पारेख है। फिरोज खान के बेटे फरदीन की पत्नी नताशा है। इरफान खान की बीवी का नाम सुतपा सिकदर है। नसरुद्दीन शाह की हिंदू पत्नी रत्ना पाठक हैं। एक समय था जब मुसलमान एक्टर हिंदू नाम रख लेते थे क्योंकि उन्हें डर था कि अगर दर्शकों को उनके मुसलमान होने का पता लग गया तो उनकी फिल्म देखने कोई नहीं आएगा। ऐसे लोगों में सबसे मशहूर नाम युसूफ खान का है जिन्हें दशकों तक हम दिलीप कुमार समझते रहे। महजबीन अलीबख्श मीना कुमारी बन गई और मुमताज बेगम जहाँ देहलवी मधुबाला बनकर हिंदू ह्रदयों पर राज करतीं रहीं। बदरुद्दीन जमालुद्दीन काजी को हम जॉनी वाकर समझते रहे और हामिद अली खान विलेन अजित बनकर काम करते रहे। हममें से कितने लोग जान पाए कि अपने समय की मशहूर अभिनेत्री रीना राय का असली नाम सायरा खान था। आज के समय का एक सफल कलाकार जॉन अब्राहम भी दरअसल एक मुस्लिम है जिसका असली नाम फरहान इब्राहिम है। जरा सोचिए कि पिछले 50 साल में ऐसा क्या हुआ है कि अब ये मुस्ल https://www.instagram.com/p/Cp-yfVjhnpn/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
नवाब मलिक के बेटे की गिरप्तारी पर बहुत बड़ी खबर || शरद पवार के उड़े होश ...
0 notes
ईडी मामले में कोर्ट ने एनसीपी नेता नवाब मलिक की न्यायिक हिरासत बढ़ाई
ईडी मामले में कोर्ट ने एनसीपी नेता नवाब मलिक की न्यायिक हिरासत बढ़ाई
द्वारा पीटीआई
मुंबई : यहां की एक विशेष अदालत ने कथित धनशोधन मामले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता नवाब मलिक की न्यायिक हिरासत की अवधि बुधवार को दो नवंबर तक बढ़ा दी.
महाराष्ट्र के पूर्व मंत्री मलिक को 23 फरवरी को प्रवर्तन निदेशालय ने भगोड़े गैंगस्टर दाऊद इब्राहिम और उसके सहयोगियों की गतिविधियों से जुड़ी जांच में धन शोधन निवारण अधिनियम (पीएमएलए) के तहत गिरफ्तार किया था।
ईडी ने विशेष पीएमएलए…
View On WordPress
0 notes
नवाब मलिक आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ, फेटाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
नवाब मलिक आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ, फेटाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
सर्वोच्च न्यायालय.
प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो
दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नवाब मलिक आणि सत्येंद्र जैन यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारी याचिका भाजप नेते आणि वकील अश्वनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ज्या पद्धतीने आयएएस, आयपीएस,…
View On WordPress
0 notes
विशेष अदालत ने धनशोधन मामले में पूर्व मंत्री नवाब मलिक को जमानत देने से किया इनकार
विशेष अदालत ने धनशोधन मामले में पूर्व मंत्री नवाब मलिक को जमानत देने से किया इनकार
मुंबई. मुंबई की एक विशेष अदालत ने माफिया सरगना दाऊद इब्राहिम और उसके सहयोगियों से जुड़े एक भूमि सौदे से संबंधित कथित धनशोधन मामले में महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक को बुधवार को जमानत देने से इनकार कर दिया. धनशोधन रोकथाम कानून संबंधी मामलों की सुनवाई के लिए विशेष न्यायाधीश आर. एन. रोकड़े ने मलिक की जमानत याचिका खारिज कर दी. विस्तृत आदेश बाद में उपलब्ध होगा.
अदालत ने आदेश सुनाते हुए कहा कि…
View On WordPress
0 notes
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाहीच, ईडीच्या विशेष न्यायालयानं फेटाळला जामिनाचा अर्ज
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाहीच, ईडीच्या विशेष न्यायालयानं फेटाळला जामिनाचा अर्ज
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाहीच, ईडीच्या विशेष न्यायालयानं फेटाळला जामिनाचा अर्ज
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. नवाब मलिक यांचा जेलचा मुक्काम वाढला आहे. राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्या जामीन अर्जासाठी सुनावणी झाली होती. याप्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टानं निर्णय दिला आहे. नवाब मलिक यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा…
View On WordPress
0 notes
नवाब मलिक सत्ताधारी अजित पवार गटात #bachhukadu #navabmalik #ajitpawar
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी ५५ हजार ५२१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
विरोधी पक्षांकडून स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला पूर्ण मदत करण्याची सरकारची ग्वाही
आणि
लातूरची चिंच, तूरडाळ आणि कोथिंबीर तसंच धाराशीवचा खवा, कवड्याच्या माळेला भौगौलिक मानांकन
****
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार ५२१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यात जलजीवन मिशनसाठी सर्वाधिक ४ हजार २८३ कोटी रुपयांची मागणी आहे. त्यापूर्वी सरकारनं तीन अध्यादेश पटलावर सादर केले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमती मिळालेल्या विधेयकांना राज्यपालांनी मान्यता दिल्याचं सभागृहात जाहीर करण्यात आलं. कसिनो नियंत्रण आणि कर आकारणी, तसंच चिट
फंड महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक, ही दोन विधेयकं सादर करण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, मीचांग वादळामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमाफी करावी,
आणि यावर इतर कामकाज बाजूला करून चर्चा घ्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेला परवानगी नाकारली, आणि उद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चेची सूचना द्यावी असं सांगितलं. चाळीस तालुके केंद्र सरकारच्या निकषात बसतात म्हणून दुष्काळी घोषित केले आहेत. जे बसत नाहीत त्यांना राज्य सरकार तेवढीच मदत देणार आहे, असं सांगत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला पूर्ण मदत करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
****
विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागण्या जास्त असतात असा आक्षेप नोंदवला. पूर्वी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन सूचना स्वीकारल्या जात होत्या. त्यावर २०१८पासून लेखी उत्तरं येणं बंद झालं असल्याची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. लेखी उत्तर येणं सुरू झालं तर सदस्याना मदत होईल, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळं २२ जिल्ह्यांत साडे चार लाख हेक्टर क्षेत्राचं मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानात शेडनेट आणि पशूधनाचीही मोठया प्रमाणात हानी झाली आहे. यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळं शेडनेट आणि पशूधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर या लाभार्थ्यांसाठी विम्याची योजना लवकर सुरू करण्यात येईल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्यावर विरोधकांनी देशद्रोहाचे आरोप केले. त्यांच्या सोबत बसण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खुलासा करतील का, असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर मलिक हे कारागृहामध्ये असताना त्यांचा राजीनामा तत्कालीन सरकारनं का घेतला नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.
****
अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी काँग्रेस पक्षानं आज स्थगन प्रस्ताव दिला होता, मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं, भरपूर मदत दिली आहे असं म्हणून चर्चेपासून पळ काढल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सरकारनं धानाला एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी आज विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना घाबरवण्यासाठी एसआयटी चौकशीचा मूद्दा आणला जातो, मात्र सरकारला जाब विचारण्याचं काम सुरुच राहिल असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या दहा महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणं आणि सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणं तसंच महिला सुरक्षा या उद्देशानं नागपूर विधानभवन इथं या संदर्भांतली बैठक आज घेण्यात आली, त्यावेळी पवार बोलत होते. छत्रपती संभाजीनगरसह मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि कल्याण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या शहरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक वाहन देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घेऊन प्रस्ताव तयार करावा. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलांना सॅनिटरी पॅड पुरवणं, या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन अंतिम निर्णय घ्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
राज्य मागासवर्ग आयोगानं अनुशेष दूर करण्याची शिफारस केली असून त्या अनुषंगानं विद्यापीठांतील अनूसूचीत जाती,जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. अहवाल सादर करुन सात महिन्याचा कालावधी उलटूनही शासनाकडून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या तीन कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालं आहे. भौगोलिक उपदर्शन पत्रिका जिओग्राफीकल इंडीकेशन जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. यामुळे आता कृषी उत्पादनातल्या 'लातूर पॅटर्न'ला राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. निलंगा तालुक्यातल्या पानचिंचोलीच्या पटडी चिंचेला, बोरसुरीच्या बोरसुरी तूर डाळीला आणि औसा तालुक्यातल्या आशिव इथल्या कास्ती कोथिंबीरला हे मानांकन मिळालं आहे. या उत्पादनांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार असून उत्पादनांच्या निर्यातीलाही कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळेल. त्यासाठी दर्जा राखण्याचं आव्हान असून हा दर्जा निश्चित राखला जाईल, अशी अपेक्षा लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हनबर यांनी व्यक्त केली आहे. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातला कुंथलगिरीचा खवा आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची पारंपारिक आणि धार्मिक महत्त्व असलेली कवड्याची माळ यालाही भारत सरकारचं भौगोलिक मानांकन मिळालं आहे. या कुंथलगिरीच्या खव्याचा आणि कवड्याच्या माळेचा या भौगोलिक मानांकनामुळे ब्रँड तयार होऊन जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास आणि त्यामुळं रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. धाराशिव सारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात यामुळे वाढ होण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आज जालना जिल्ह्यात आगमन झालं. जिल्ह्यातल्या भारज खुर्द, देवळा, बाबूलतारा, जोगेश्वरवाडी, जामखेड इथं यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. भारज खुर्द इथं सरंपच लिलाबाई गव्हाणे, ग्रामसेवक राजेश परिहार यांनी यात्रेचं स्वागत केलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या यात्रेसाठी महिला बचत गटांच्या सदस्यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
****
यावर्षी गेल्या एक एप्रिल ते सात डिसेंबर या कालावधी दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी १०० कोटी रुपयांची रक्कम वसुल केली आहे. महापालिकेतर्फे आज ही माहिती देण्यात आली. कमी कालावधीमध्ये दोन टक्क्यांची सूट नसताना येवढा कर वसूल करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
मराठा समाजानं इतर मागास प्रवर्गासोबत चांगले संबंध ठेवावेत, असं आवाहन मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज हिंगोलीमध्ये आरक्षणासाठी महासभा घेतली, त्यावेळी जरांगे बोलत होते. या समाजघटकांमध्ये राजकीय फायद्यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील टीकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सर्व मराठा समाजाला आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल, असा विश्वासही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
0 notes