Tumgik
#Naveen UI Haq
rebel-bulletin · 1 year
Text
विराट आणि गौतम गंभीर दोघांमध्ये कडाक्याचा वाद; वादाचं नक्की कारण काय?
लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स टीमने 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला एम चिन्नास्वामी या घरच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं होतं. लखनऊने तेव्हा 1 विकेटने आरसीबीवर विजय मिळवला होता. तेव्हा लखनऊचा कोचिंग स्टाफचा सदस्य गौतम गंभीर याने मैदानात येऊन आरसीबीच्या चाहत्यांकडे पाहून तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं होतं. आरसीबीच्या पराभवावर गंभीरने मीठ लावण्याचा प्रकार केला होता.…
Tumblr media
View On WordPress
0 notes