Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एका मित्राने मित्राचीच हत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्राने आपल्या मित्रावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील शंकरपूर इथं घडली. या घटनेत मित्र 50 टक्के…
View On WordPress
0 notes
मयत दाखवलेला व्यक्ती चक्क जिवंत आढळला अन समोर आला ' महाघोटाळा '
फसवणूक करण्यासाठी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक खळबळजनक प्रकार महाराष्ट्रात समोर आलेला असून दोन कोटी रुपयांचा विमा हस्तगत करण्यासाठी चक्क वैद्यकीय अधीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले आणि दावा दाखल करण्यासाठी चक्क बनावट आई-वडील देखील उभे केले . दोन कोटी रुपये मिळाल्यानंतर अखेर विमा कंपनीपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि त्यानंतर हा…
View On WordPress
0 notes
मयत दाखवलेला व्यक्ती चक्क जिवंत आढळला अन समोर आला ' महाघोटाळा '
फसवणूक करण्यासाठी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक खळबळजनक प्रकार महाराष्ट्रात समोर आलेला असून दोन कोटी रुपयांचा विम�� हस्तगत करण्यासाठी चक्क वैद्यकीय अधीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले आणि दावा दाखल करण्यासाठी चक्क बनावट आई-वडील देखील उभे केले . दोन कोटी रुपये मिळाल्यानंतर अखेर विमा कंपनीपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि त्यानंतर हा…
View On WordPress
0 notes
दोन आरोपींना अटक; पिस्तुलसह ११ जिवंत काडतूस जप्त
दोन आरोपींना अटक; पिस्तुलसह ११ जिवंत काडतूस जप्त
भंडारा : तीन युवकांमध्ये चर्चा सुरू असताना अचानक एकाकडे असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली. यात एक जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पिस्तुलसह दोन मॅगजीन व ११ जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही घटना अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत बोरगाव येथे उघडकीस आली. दरम्यान या तरुणांकडे पिस्तुल आणि काडतूस आले…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
२६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं 'वेदान्त'च्या मालकांना पत्र; केंद्र सरकारचा उल्लेख असणाऱ्या दोन मोठ्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा | CM Shinde letter reveals Vedanta told state to seek Central Govt alignment scsg 91
२६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं ‘वेदान्त’च्या मालकांना पत्र; केंद्र सरकारचा उल्लेख असणाऱ्या दोन मोठ्या मागण्यांबद्दल ��हिल्यांदाच खुलासा | CM Shinde letter reveals Vedanta told state to seek Central Govt alignment scsg 91
‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पासंदर्भात ‘वेदान्त’ समुहाने तळगावमध्ये १.५ लाख कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन गोष्टींची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तळेगावमध्ये हा प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारचा पाठिंबा आणि राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाकडून संमती या दोन गोष्टींची मागणी ‘वेदान्त’कडून करण्यात आली होती. या दोन्ही…
View On WordPress
0 notes
Natalia Lafourcade - De todas las flores (Marathi Translation)
नाताल्या लाफुरकादे - दे तोदास लास फ्लोरेस (सगळ्या त्या फुनलांमधून)
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून
राहिलं फक्त एकच जिवंत
रोज सकाळी ते विचारतं
कधी येशील त्यांच्यासाठी गायला
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या
राहिल्यात फक्त काहीच आठवणी
आपण हसलो तेव्हाच्या
आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या
नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये गेलो
आपण नाचलो तेव्हाच्या
आपण हरवलो तेव्हाच्या
आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो
आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून
राहिलं फक्त एकच जिवंत
रोज सकाळी ते विचारतं
कधी येशील त्यांच्यासाठी गायला
लुप्त होणारे ते चंद्र ज्यांनी आपल्याला पाहिलं
पवित्र अश्रू गळणार्या सागरांच्या वर
तुझ्या कुरवाळण्यासारखेच
गोड तसेच कडू
सकाळी स्वादिष्ट, पहाटे व्यूह
तुझ्या कुरवाळण्यासारखेच
गोड तसेच कडू
उतरत जात आहे माझ्या छातीत ही सगळी खिन्नता
या गुलाबी बुगनविलांच्या बागात तुझ्या सोबतीशिवाय
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या
राहिल्यात फक्त काहीच आठवणी
आपण हसलो तेव्हाच्या
आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या
नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये गेलो
आपण नाचलो तेव्हाच्या
आपण हरवलो तेव्हाच्या
आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो
आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
ज्यात आपण हरवून गेलो त्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
9 notes
·
View notes
आपला दृष्टीकोन
भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट ���ामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते.
कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे.
रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून….
जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes
·
View notes
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला
शव विच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. अमेरिकेच्या मेरीलँड मधून एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.खरं तर शव विच्छेदन गृह ऐकले की अंगाचा थरकाप होतो. अशा ठिकाणी लोक जाणं तर सोडा नाव देखील काढत नाही. पण जे लोक तिथे काम करतात त्यांच्यापुढे कधी कधी असे काही अनुभव येतात ज्यांना ऐकल्यावर कोणीही हादरेल. असेच…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
ती जिवंत असल्याचा पुरावा सात वर्षे शोधत होती आई अन .
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील या प्रकरणात सात वर्षांपूर्वी मयत घोषित केलेली मुलगी जिवंत असल्याचे चक्क आरोपीच्या आईने शोधून काढले असून आपला मुलगा निर्दोष आहे हे जगाला दाखवून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विष्णू ( वय पंचवीस वर्ष ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून 2015 साली पंधरा वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झालेली होती. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…
View On WordPress
0 notes
' साहेब मला जिवंत घोषित करा ऊस जळून चाललाय ' , काय आहे प्रकरण ?
‘ साहेब मला जिवंत घोषित करा ऊस जळून चाललाय ‘ , काय आहे प्रकरण ?
देशात एक वेगळेच प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेश येथे सरकारी रेकॉर्डनुसार एक व्यक्ती मयत झाल्याची नोंद आहे मात्र प्रत्यक्षात हा व्यक्ती जिवंत असून सध्या 70 वर्षीय व्यक्ती आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे. फतेहपूर येथील हे प्रकरण असून ओम प्रकाश असे या व्यक्तीचे नाव आहे. मागील एक वर्षापासून मी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात आपण जिवंत आहोत हे सिद्ध…
View On WordPress
0 notes